Skip to main content

कु.सुमार केतकर

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 08/01/2014 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
कु. सुमार केतकर यांचे व्यक्तीमत्व रजनीकांथ आलोकनाथ इतके उंच आहे. ( नावात थ अक्षर नसले म्हणुण काय झाले?) त्यांच्या बद्दलची काही नव्या उजीलाटा ( उचलली जीभ लावली टाळ्याला ) १) कु सुमार केतकर जे लिहीतात त्याला भविष्य कालीन वर्तमान इतिहास म्हणतात. २) कु सुमार केतकर यांचे व्यक्तीमत्व इतके उत्तुंग आहे की चिमण्या कबुतरे तिथे शिटण्या अगोदर विचार करतात ३) कु सुमार केतकर हे जेंव्हा काही लिहायला घेतात तेंव्हा त्यांच्या मनात विचार येण्या अगोदर कागदावर उमटतो ४) कु सुमार केतकर जे लिहीतात त्याला विचार असे म्हणतात ५) कु सुमार केतकर याम्ना युवरांज्याबद्दल इतके प्रेम आहे की त्यानी त्यांच्या घरातील सर्वप्रीय प्राण्यांची नावे युवराज अशीच ठेवली आहेत. उदा: युवराज झुरळ , युवराज उंदीर , युवराज ढेकुण.ई. ६) कु. सुमार केतकर जेंव्हा एखाद्या वाईट म्हणतात तेंव्हा त्याचा अर्थ चॅनल साठी बाईट असा होतो ७) कु सुमार केतकर जेंव्हा पेन वापरतात तेंव्हा पेन कागदावर फ्रिअण्याऐवजी कागदच पेनाखाली फिरतो. ८) कु. सुमार केतकर यांच्यासाठी कोणताही दिवस हा सोनियाचा दिवसच असतो.

वाचने 27134
प्रतिक्रिया 100

प्रतिक्रिया

एकदा लहानपाणि साहेबांनी बोबडे बोल कृष्णाला ऐकवले , तेच नंतर कृष्णाने गीता म्हणून अर्जुणानला सन्गितले !!!

नाड्यांच्या (विजारीच्या नव्हे भविष्यवाल्या नाड्या) भाषेत वाचा "सुमार केथकर" म्हणजे हे सुद्धा साम्य आहेच...

कु सुमार केतकरानी भिंतीवर लिहीतायावे म्हणून चिनी सम्राटानी भिंत बांधून दिली. कु सुमार केतकराना लिहीताना एकदा खोकला आला त्याचे पडसाद इराक मधे उमटले

सुमार केतकरचं नुस्तं नाव घेतलं तर पवारच काय पण मौजे वडींगे बुद्रुकचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा इटलीचा पंतप्रधान होऊ शकेल.

कुसुमारकेतकरांचीवटमिपावरएवढिआहेकीत्यांच्याविरुद्धलिहिलेलेप्रतिसादऊडवलेजाताततसेचधागावाचनमात्रहोतोलैडेंजरमनुक्ष.

यांच्या बद्दलची काही नव्या उजीलाटा ( उचलली जीभ लावली टाळ्याला )
:-)) या उजीलाटांच एक मात्र बर असत की आपली लायकी किंवा क्षमता कोणी विचारत नाही! :)

In reply to by मारकुटे

सहमत आहे. हेच टाळ्या वाजवणार्‍यांना पण लागू होते का विचार मनात आला.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>टाळ्या वाजवणारे निष्पाप असू शकतात. त्यात कोणाचे कौतुकही असू शकते.उजीलाटांच तस नसत मारकुटे काका!

In reply to by प्रकाश घाटपांडे

हल्ली लायकी किंवा क्षमता कोणी विचारातच घेत नाही. कोणीही माणूस फक्त "लांगूलचालन करणे" या एकमेव गुणावर संपादक होतो मग त्याला साहित्य संमेलनात व्यासपिठावर बोलावतात. अर्थातच तो काहीही बरळतो आणि मिपावर धाग्यावर धागे निघतात. हे सर्व होतं फक्त लायकी किंवा क्षमता विचारात न घेतल्याने...

In reply to by आनंदी गोपाळ

ही मळमळ नाही ही ओकारी काढलेली आहे. केतकरांसारखा चौफेर लिहणारा आणि व्यासंग असणारा संपादक आज राज्यात नाही ,केतकरांच्या विचारात थोडेतरी तथ्य असणारच. केतकर परखड आहेत हे खरे...किप इट अप केतकर सर

In reply to by टॉपगिअर्ड फिलोसॉफर

त्याना स्पेशल ठिकाणी म्हणजे ठाणे,मिरज किंवा रत्नागिरी ला ठेवले पाहिजे.

In reply to by बॅटमॅन

अरे ज्येष्ठ पत्रकाराविषयी काय बोलत आहात, विचाराला विचाराने खोडून काढता येत नसेल तर निदान गप्प तरी बसावे ,बदनामी कशाला?

In reply to by टॉपगिअर्ड फिलोसॉफर

बदनाम होगा तो क्या नाम ना होगा???? - कृष्णमौक्तिकाचा कप्तान जॅक स्पॅरो. तदुपरि
दुष्टारी देतो फिअर, फिलोसॉफर इन टॉप गिअर.!
गांधीस कुणा पडता मार, केवढी कतक कर जमेल तैशी त्वां; औषध वेडघरचि तुम्हां, मोपेड फिलॉसॉफर व्यक्तिमत्त्वां.

In reply to by टॉपगिअर्ड फिलोसॉफर

हे तरी पटवुन द्या.सरांसारखे उटायचे व एका व्यक्ती विषयी गळा काढुन बसायचे ह्यात कसले विचार?नरेंद्र मोदी इतका हलकट असता तर त्याला ५८% लोकानी पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिला नसता.सरांचे म्हणणे खरे मानायचे तर जवळ जवळ ६०% लोकाना वेडे म्हटले पाहिजे.तुमच्या सरांची थिअरी काय आहे? बर प्रस्तापितांच्या विरुध्द बोलुन इतक्या वर्षात सरांनी काय उजेड पाडला आहे? त्याची दर्जेदार कामे तरी इथे सांगा.

In reply to by वेताळ

नाही पण वेताळा सरांच्या वक्तव्यात तत्थ्य वाटते ते अभ्यासू आहेत उगाच कुणाची बदनामी नाही करायचे

In reply to by वेताळ

नरेंद्र मोदी इतका हलकट असता तर त्याला ५८% लोकानी पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिला नसता कधी ? कुठे ? कसा ? survey चे आकडे देऊन असली बेधडक विधान करत अस्ताल तर तुम्हाला कंबरेत झुकून कुर्निसात

In reply to by पिंपातला उंदीर

काय आहे, आता केजरीवाल आले आहेत ,त्यामुळे मोदींचे आऊट ऑफ फोकस जाणे मोदीभक्तांना रुचलेले नसावे. त्यामुळे आकडे फूगवुन सांगण्यात येत आहेत.

In reply to by टवाळ कार्टा

अहो हे आकडे निवडणुकी नंतरच कळतील . बाकी असले आंधळे भक्त असल्यावर मोदी आणि भाजप ला वेगळ्या शत्रूंची गरज नाही

In reply to by पिंपातला उंदीर

मागील एक दोन आठवड्यात हा सर्वे झाला होता. त्यात केजरीवालांना २५% व राहुल बाबा ला १४% मतदारानी पसंती दिली आहे.

In reply to by टॉपगिअर्ड फिलोसॉफर

मराठी लेखनाला सहाय्य करणारे सॉफ्ट्वेयर चांगले काम करु लागल्याचा हा पुरावा. किंवा मग तुम्ही फारच प्रतिभावान दिसता.

In reply to by सचीन

तरी अंमळ गंडलेच. केतकरांइतके सुमार लिहिता येत असेल कुणाला असे वाटत नाही. पण नै, तो चे(उकार पाहिजे होता)त्या भगत देखील तितकेच सुमार लिहितो.

मागे आमच्या एकामैत्रीणीने असेच एक विधान केले होते
कुमार केतकर आणि संत तुकाराम समान दर्जाचे महापुरुष आहेत , कारण तुकारामही हिताचे पण लोकांचा पचायला जड असे बोलायचे आणि आमचे कुमार सरही तसेच बोलतात
=))

In reply to by प्रसाद गोडबोले

केतकर सरच काय तुकाराम महाराजांशी कुणाशीही तुलना होवू शकत नाही. मात्र एक खरे सध्याच्या काळातले अभ्यासू, परखड, लोकमताची पर्वा न करता जे सत्य आहे ते परखडपणे सांगणारे केतकर सरांसारखे व्यक्तिमत्व विरळाच.

In reply to by सचीन

मात्र एक खरे सध्याच्या काळातले अभ्यासू, परखड, लोकमताची पर्वा न करता जे सत्य आहे ते परखडपणे सांगणारे केतकर सरांसारखे व्यक्तिमत्व विरळाच.
अग्गदी ख्खर्र !!!!!! मागे एकदा ते असेच परखड, लोकमताची पर्वा न करता जे सत्य आहे ते ओकले होते.... तेव्हा सम्भाजी बी-ग्रेड वाल्यांनी त्यांच्या घरावर मोर्चा काढला होता आणि काळे फासले होते....असो... बाकी 'नरेन्द्र' नावाच्या दोन व्यक्तींचा बादरायण सम्बन्ध जोडण्याचा जो पराक्रम त्यांनी केला... त्याला खरोखर तोड नाही!! :) मला तर वाटते बहुतेक नरेन्द्र दत्त उर्फ स्वामी विवेकानन्द यांचे नाव जोडण्यास बहुधा केतकर विसरले असावेत!.. मोदींच्या फोबियातून बाहेर पडल्यावर पुढचा नम्बर स्वामी विवेकानन्दांचा असेल!

In reply to by प्रसाद गोडबोले

मला हे वाचून अतिशय कोमल हृदयाच्या एका कुंभाराची आठवण झाली. काय प्रसादराव, आठवली का मैत्रिण ;)

चि केतकर- बेसुमार डेटा अतिसुमार निष्कर्षाची मनोरूग्ण केस.

In reply to by चौकटराजा

*mosking* *JOKINGLY* 8P 8p

In reply to by चौकटराजा

चि केतकर- बेसुमार डेटा अतिसुमार निष्कर्षाची मनोरूग्ण केस.>>>>>>> तुमचे नि त्यांचे विचार जुळत नाहीत म्हणून ते मनोरुग्ण. आणि ज्यांचे नि तुमचे तुमचे विचार जुळतील ते अक्कलवान. बरोबर न चौराजीं... असो ज्याची त्याची दृष्टी.

In reply to by सचीन

आम्ही केतक्ररांसारखे, अभ्यंकरांसारखे व भातखळकरांसारखे इझम वाले नाही .. अन्याय होणार्‍या शेतकर्‍याबद्द्ल कणव आहे पण काद्यांचा भाव वाढला की सेलेब्रशन करायचे व पडला की लिलाव बंद पाडायचे असे दुटप्पी ध्रोरण काय कामाचे हो? पिळवणूक करणारे उद्यूगपती व चुकार कामगार आम्हाला दोन्ही शत्रू वाटतात या देशाचे !

महाराष्ट्रात जे काही विचारवंत आहेत त्यात केतकरांचे स्थान अग्रणी आहे. एखाद्या विषयात तथ्य असल्याशिवाय केतकर सर त्या विषयाबद्दल बोलणारच नाहीत.

In reply to by सचीन

महाराष्ट्रात जे काही विचारवंत आहेत त्यात केतकरांचे स्थान अग्रणी आहे. एखाद्या विषयात तथ्य असल्याशिवाय केतकर सर त्या विषयाबद्दल बोलणारच नाहीत.
गुड कीप इट अप!!! .... "कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा" मुळे अश्या विनोदांची सवय झालीये!!!!! आपण तिकडे असे विनोद पाठवत जा.... त्यानिमित्ताने आपले व केतकरांचेही ग्लोबलायझेशन होईल!!!!! :)

In reply to by मृगनयनी

तुमच्या विरोधी प्रतिक्रिया दिली तर विनोदी. सगळ्यांनीच तुमचे जे मत असावे त्या मताचे असावे हा अट्टाहास का?

In reply to by सचीन

तुमच्या विरोधी प्रतिक्रिया दिली तर विनोदी. सगळ्यांनीच तुमचे जे मत असावे त्या मताचे असावे हा अट्टाहास का? मी कधी असा अट्टाहास केला?... :) मी फक्त माझी प्रतिक्रिया दिली.... :)

केतकरांनी जे मुद्दे मांडले ते खोडणे ह्याला म्हणतात प्रतिक्रिया. टिंगल टवाळी तर काय कॉलेजचे पोरही करतात. त्यात कसला आलाय मोठेपणा आपल्या विरोधी विचार खोडता आले नाही कि माणूस हा मार्ग अवलंबतो.

In reply to by सचीन

कॉमेडी प्रोग्रॅम्स मध्ये देण्याच्या लायकीचे विनोद कुणी कितीही गम्भीरपणे केले अथवा मान्डले, तरी आम्ही ते सिरियसली घेत नाही.... अर्थात आपण एक मोठा विनोद केला, हे करण्यालाच कळू नये.. हा दुसरा विनोद.. अजून काय?!?!.... बाकी चालू द्यात... :)

आपल्या विरुद्ध कोणी काही बोलले,लिहिले,प्रतिक्रिया दिली तर बर्याच जणांची अवस्था सहनही होत नाही नि सांगताही येत नाही अशी होत असावी. त्यातूनच अशा विचित्र नि दुसऱ्याला कमी लेखणाऱ्या प्रतिक्रिया प्रसवल्या जातात.

In reply to by सचीन

आपल्या विरुद्ध कोणी काही बोलले,लिहिले,प्रतिक्रिया दिली तर बर्याच जणांची अवस्था सहनही होत नाही नि सांगताही येत नाही अशी होत असावी. त्यातूनच अशा विचित्र नि दुसऱ्याला कमी लेखणाऱ्या प्रतिक्रिया प्रसवल्या जातात.
ह्म्म्म.. मी तुमची मानसिक स्तिथी समझू शकते!

सचिन राव नाव सार्थ केले बघा ! मिसळपाव वरील म्याग्रा , अख्तर , वॉर्न ,ली इत्यादींचा अगदी खऱ्या खुऱ्या सचिन ला लाजवेल असे समर्थपणे तोंड देत आहात अर्थात चीकीखाऊ पंचाची पण कृपा आहेच म्हणा ! कीप इट अप ! बाकी तुमचे भिडू पवेलिअन मध्ये परतलेले दिसत आहेत ?

In reply to by विद्युत् बालक

+१

In reply to by खटपट्या

बघा साधर्म्य... (मिपावर आणि मिपा बाहेरही) नाद खुळा - Wed, 08/01/2014 - 11:03 कुरापती थयथयाट माथेफिरू भाषण तीब चाटुगिरीचा दा डिवचणारे बाष्कळ)धागे चिवट कि(चिकट) पणा चमचागिरीचा को तिथे नाक खूपसून (स्वत:ची वैचारीक बद्ध्कोष्ठ्ता/अपचन्)जगजाहीर करण्याचा कळस बाकी चालू द्या...(काही नोंदी अद्ययावत केल्या आहेत)

In reply to by नाखु

सचिन हे नाव एकंदरीत मनोरंजनासाठीच प्रसिद्ध आहे. तेंडुलकरांचा सचिन क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेटप्रेमींचे मनोरंजन करत होता तर तितके रूपेरी पडद्यावर खेडेकरांचा व पिळगावकरांचा सचिन प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. संगीताच्या माध्यमातून बर्मनांच्या सचिनने संगीतप्रेमींचे मनोरंजन केले. तर इथला नुसताच सचीन भारंभार विनोदी लेख पाडून मिपाकरांचे मनोरंजन करत आहे.

In reply to by बॅटमॅन

+१ http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-052.GIF

In reply to by श्रीगुरुजी

मला वाटते आय डी च्या नामाभिधानावरून टिपण्णी नसावी.इथे सचिन हे नाव खोटे देखील असू शकते. तेंव्हा अशा टिपण्णीचा कितीसा उपयोग होणार ? दुसरे असे की सचिनना त्यांचा एक दृष्टीकोन आहे , असू शकतो. त्यांच्या त्या "दृष्टीकोनावर" टीका होऊ शकते त्यांच्यावर नाही.

In reply to by चौकटराजा

नम्र विनंती आपण प्रतिसाद काळजी पूर्वक पाहील्यास लक्षात येइल कि टिप्पणी हि "त्यांच्या" दृष्टीकोनावरच आहे. सदर स्तंभ लेखक (कुमार केतकर्/वा मि.पा.चे कु.के.) यांच्या सोनिया/काँग्रेस भलामण व (अचाट)हुजरेगिरीबद्दलच प्रतिवाद आहे. तस्मात यांचे आय डी नामनिधान "पहिलवान्/छत्रपती/न्यायाधिश/सरसेनापती" असा असता तरी प्रतीसाद देणार्या लोकांना फरक पडला नसता. सबब या आय्डी मुळेच कोणी प्रतीवाद करत आहे असे समजू नये. स्तंभ लेखकू (मिपावरील व मिपा बाहेरिल) कुमार केतकर यांचे आद्याक्षारात त्यांचे (सुप्तगुण) सामर्थ्य दडले आहे ते आम्ही प्रकट सांगितले ईतकेच. त्यांच्या लेख्/प्रतीसाद यांच्या दृष्टीकोनामधिल विशीष्ट गूण हेच या स्तंभ लेखकूंचे

"आ(वा)गळे पणआहे.


सुस्वागतम...!!! तुमचे स्वागत असो...!!! तुम्ही एक उत्तम व निष्णात वकील अहात हे आता सिद्ध झाले निर्विवाद, तुम्हाला किती मिळातात हो त्या कुसुमाराकडुन ??? जरा सान्गितलेत तर बरे होइल, जमल्यास तसे त्या नरेन्द्रला कळौन, त्यालाही तुमच्याकदे पाठ्वण्याचा प्रयत्न केल्या जाइल. बाकी लगे रहो, अगदी तब्येतीने खिन्ड लढवताय, सर्वान्ना तोन्ड देउन, अर्थात .... ते विचारु नका. ढन्यवाद

९)कु.सुमार केतकर विसाव्या शतकात जे बोलतात ते बाविसाव्या शतकात खरे ठरते. १०) मंगळाच्या पत्रीकेत कडक कु,सुमार केतकर आहेत. १२) कु.सुमार केतकर भाषण करायला उभे रहात नाहीत. पृथ्वीच त्यांच्या विचारांच्या वजनाने खाली दबली जाते. १३) कु.सुमार केतकर भाषण करण्या अगोदरच ते पेप्रात छापुन प्रसिद्ध होते. १४) कु.सुमार केतकर यांच्या जाज्वल्य वाणीमुळे त्याच्या फोनचा माउथ पीस नेहमीच आगीत धगधगत असतो. ते त्यावरच सिगारेट पेटवतात.( त्यावरुनच फोन लायटरची कल्पना सुचली) १५) कु सुमार केतकरांनी कु.सुमार केतकरांसाठी बोललेले ( उजीलाटा ) कु सुमार केतकरांचे विचार.म्हणजे अभिव्यक्ती स्वातन्त्र्य

In reply to by खटपट्या

रजनीकांत करू नका आता कुकेचा खटपट्या अहो रावण रावण खेळुन झाल्यावर विजुभाऊंचा सध्या सुमार सुमार केतकर खेळत आहे. ;)

In reply to by विजुभाऊ

सध्या अमेरिकेत जी भयंकर थंडी आहे, ती मोदींना व्हिसा नाकारल्यामुळे त्यांनी घेतलेला सूड आहे असं ओबामांना कुमारांनी सांगितलं म्हणे.

In reply to by विद्युत् बालक

सोनियाजी अंतरात्मा की आवाज सुनती हय! कुमारजी अंतरात्मा की सुनते हय. विजु भौ कुमारकी की सुनते हय (कान पे पडेंगा तो सुनाई देंगाच की!) अशारितीने विजुभौ अंतरात्मा की सुनते हय. बास्स.

सु.कुमार केतकर लहान असताना ग म भ न लिहू लागले.संपादकीय,एडिटोरियल हे शब्द त्यानंतर प्रचलित झाले.