करवा चौथ
पण मला काय वाटतं माहित आहे का, खरं तर हे सगळे व्रत-वैकल्यं ना बायकांनीच स्वत:चं मन रमवून घेण्यासाठी सुरू केले असावेत कारण पूर्वीच्या काळी टीव्ही वगैरे नव्हते ना'हे भन्नाट एक्स्प्लेनेशन आहे !!
In reply to करवा चौथ by प्रसाद गोडबोले
In reply to दहाएक वर्षांपूर्वी by रेवती
In reply to दहाएक वर्षांपूर्वी by रेवती
त्यात म्हणे विभाजन झालेले धान्य (स्प्लिट) काही खायचं नाही... ...
बिनाधुली दाल, रायता असे प्रकार झालेस्प्लिट कडधान्यालाच डाळ म्हणतात ना? मग बिनाधुली असली म्हणून काय झालं? काही नाही, वेळ जात नाही म्हणून खुसपट काढलय. बाकी त्या व्रतवैकल्याशी काही देणेघेणे नाही बॉ! ;)
In reply to खुसपट by सुनील
In reply to दहाएक वर्षांपूर्वी by रेवती
In reply to भन्नाट लेख आणि भन्नाट प्रतिसाद by एस
In reply to रंगाकाकांना लक्षात तरी असेल by रेवती
In reply to आधी उपासतापास करायचे आणि नंतर by सूड
In reply to हा एकूण प्रकार कसा by बॅटमॅन
In reply to लोकहितवाद्यांची शतपत्रे.- निरुद्योगीपणाच्या चाली.. by यसवायजी
In reply to १८४९ सालचं पत्र?? कोणाचं आहे by क्रेझी
In reply to :) by राजो
In reply to पाखरं फार डायट कॉन्शिअस by मदनबाण
च्यामारी मी म्हणतो ही नवरोबाच्या नावावर चालणारी उपासाची फॅशन पुण्य मिळवण्याच्या नावावर पाखरांनी केलेली मौज-मजाच आहे. नवरोबा फक्त उपास धरण्यापुरता शो-पीस म्हणुन हवा ! नाही तर दिवसभर त्यांना विचारते तरी कोण ? यांच्या मिरवा-मिरवण्यात त्या मशगुल !रा.रा. मबासाहेब, हे असं काही सांगितलं की तुम्ही स्त्रीद्वेष्टे ठरता हो. अलीकडे अल्पसंख्य व फेमिनाझी यांना न दुखावण्याची फ्याशन आलीये ;)
In reply to च्यामारी मी म्हणतो ही by बॅटमॅन
In reply to च्यामारी मी म्हणतो ही by बॅटमॅन
In reply to दुखावणं सोडाच पण दुर्लक्ष देखील करता कामा नये... by सुहासदवन
In reply to पाखरं फार डायट कॉन्शिअस by मदनबाण
In reply to नशिब ! पाखरांना स्वतःचे by मितान
In reply to नशिब ! पाखरांना स्वतःचे by मितान
In reply to नशिब ! पाखरांना स्वतःचे by मितान
In reply to हम्म by पैसा
In reply to हम्म by पैसा
पूर्वीच्या काळात बाकी माहित नाही पण कडक उपास आणि त्याला धार्मिक वलय दिल्यामुळे त्या बायका घरातल्या लोकांचे लक्ष वेधून घेण्यात नक्कीच यशस्वी होत असाव्यात. इतर वेळी त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष व्हायचे हे सरळच आहे! आपल्या भारतीय लोकांना त्याग या कल्पनेचं भयंकर आकर्षण आहे. त्यामुले आपण कोणासाठी काहीतरी करतो आहोत, त्यासाठी खाण्यापिण्याचा त्याग करतो आहोत ही भावनासुद्धा उपास करणारीला प्रचंड आकर्षक वाटत असावी.आणि स्त्रियांना तर त्याग बिग करायची पुष्कळ हौस . लोकही मग एखादीने असा पतिव्रता म्हणून त्याग केला कि तिचा उदो उदो करणार आणि इतर स्त्रियांना तिची उदाहरणे देत राहणार
In reply to भारतीय स्त्रीवादी लिखाण ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
महिलांनी उपवास करावेत का तर मी म्हणेन करावेत. आरोग्यासाठी चांगले आहे, आता हल्ली पूर्वी सारखे महिलांना शेतावर जावे लागत नाही, कष्टाची कामं राहीली नाहीत. ऑफीसमधे बसून कामांनी कंटाळा येतो. मॉल संस्कृती आणि सतत सटर-फटर खाण्याच्या नाद लागल्यामुळे जवळ जवळ स्त्रीया या डबल हाडाच्या व्हायला लागल्या आहेत. त्यामुळे धाप लागणे, थकून जाणे, उत्साह नसणे, आयुष्याच्या कंटाळा येणे, अशा तक्रारी हल्ली येतांना दिसतात. तेव्हा आरोग्याच्या दृष्टीने या सणवारात रुढी, वगैरेत काही बदल करावेत, असे सुचवतो.फक्त स्त्रीयांनीच उपास करावेत? वर उल्लेखिलेले सर्वकांही पुरुषांनाही तितकेच लागू नाही का?
In reply to निषेध. by प्रभाकर पेठकर
करवा चौथ