सांत्वनाची असेल भाषा
तरच आपली व्यथा सांगावी,
नुस्तीच ढोंगांची असेल वर्षा
तर आपण मिठाची गुळ्णी धरावी.
ते तुळ्शीसाठी वृंदावन बांधतात
मी वेलींसाठी बांधिन ग,
ते मोत्यांसाठी शिंपले आणतात
मी अश्रुंसाठी आणिन ग
खुपच अर्थपुर्ण आहेत या चारोळ्या...
(या दोन सुंदर चारोळ्यांच्या आधी "रद्दी" चारोळी का बरे लिहिली असावी :? )
(आपलाच, र ला र आणि ट ला ट जोडून चारोळ्या पाडणारा)
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
चारोळी
क्लास...
सुंदर !!!
चारोळ्या