Skip to main content

आत्मक्लेश

लेखक नंदकिशोर साळ्वे यांनी गुरुवार, 18/09/2008 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
दुष्काळात काय प्यावे चुलीतल्या धुरावर डोळे धरावे मग नसेल पाण्याची उणीव फक्त आपले आश्रु दुसर्‍यास पाजावे.
लेखनविषय:

वाचने 1331
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

एकच चारोळी टाकलीत? चांगले लिहिताय, पण जरा मोठे भाग टाका. अभिज्ञ.