वारी......
दर आशाढी कार्तिकी एकादशी ला पंढरपूर ला वारी निघते. लाखो लोक वारीत सामील होतात.
आषाढी वारीला जायचे म्हणजे खरेतर शेतात पेरणीचा हंगाम ऐन बहरात असतो. नुकतीच पेरणी झालेली असएत व्हायची असते अशातच शेतकरी कामेधामे सोडून वारीला जातात.
त्यांच्यासाठी वारी हा एक विरंगुळा असतो. पण त्यामुळे कामे रखडतात / शासन यंत्रणेवर अवास्तव ताण येतो. कारण नसताना शासन यंत्रणेला सुरक्षा यंत्रणेला राबवले जाते. लोकांचाही वेळ वाया जातो.
खरेतर हिंदु धर्मात वारी देव दर्शन या वैयक्तीक गोष्टी मानलेल्या आहेत. धार्मीक भावनांचे सामुदायीक प्रदर्शन करून ज्यांच्या त्या गोष्टीशी सम्बन्ध नाही अशा जनतेस वेठीस धरण्याचे प्रकार बहुतेक सर्वच धर्मात वाढीस लागलेले आहेत.
गणपती उत्सव हा देखील त्यापैकीच एक. मूळ उद्देश बाजूस राहील आणि भलतेच रूप घेवून उत्सव खंडणी बहाद्दूर / व्यापारी कंपन्या यांच्यासाठी एक मोठी पर्वणी बनला आहे.जनजागृती हा उत्सवांचा उद्देश कधीच मागे पडला आहे.
आपण एखादी गोष्ट त्याचा उपयोग सम्पल्यानंतर ती त्याज्य ठरवतो तसे हे उत्सव देखील आता त्याज्य करायला हवेत.
त्यातून निर्माण झालेल्या अनाठायी प्रथा सम्पवायला हव्यात.
तुम्हाला काय वाटतय. ( मांजराच्या गळ्यात घंटा कोण बाम्धणार ???? )
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पंढरपुरात एका वेळी ३-३ लाखा
यंत्रणा, ताण आणि घाण....
हे धमालराव फार कमी बोलतात पण
धमु कमी बोलतो? कधीपासून?
खॅक्क!
श्रद्धावान महाराष्ट्र.
हिशेब टीशेब आणि प्रतिसादातील विचाराशी सहमत...
हिशोब आवडला. मी वर
सहमत
वैष्णव जन...
तसेही परमेश्वर जळी स्थळी काष्ठी पाषाणी भरला आहे
लिंक
लिन्क
खरच असे असेल तर...
-- घाटपांडे सर दिग्गीराजा आणि राखी सावंत इ. मंडळींना साहित्यसेवा
अच्छा शिव शिव रे काउ ही ती
माफ करा
वारी आणि वारकरी...
पोट धरुन हसत आहे.
डोक्याला शॉट
याल्ला हबीबी, आधी ते फतवा
माझ्या सहसभासदांनो, मित्र आणि मैत्रीणींनो
हा हा हा!!!
काही अंशी पटले
डोक्याला शॉट
उत्तर
थोडा उरलेला काथ्या
धन्यवाद गिरीजा तै
सो फतवा कोणीही काढु शकेल ...
विवेकानंदानी हिंदू धर्मातील
ब्येस्ट
+१
पण एकुणच असं काही आहे असेल
पळवाट म्हणे
गिरीजा तै/भाऊ
मी अभाविप साठी कॉलेजात असताना फील्ड वर्क केले आहे.
मी जनजागृतीचे काम करायला तयार
एखादी प्रथा पूर्वी चाम्गली होती पण तीचा उद्देश कालबाह्य झाला
गिरीजा तै एक व्यक्ती म्हणून
वर म्हणताय भन्नाट वाक्य खाली
कदाचित सध्या त्यांना सगळ्या
वारी बंद करावी.. मग ?
टोल माफी.
त्यात काय गैर आहे ?
आम्ही सर्व देवाचीच मुले.
बौद्धिक चाचणी प्रश्न पहिला -
जुन्याजुन्या घाणेरड्या रुढी
मान्य आहे का ?
'कुठे शोधीशी रामेश्वर......'
शेतकर्याच्या शेतात धान्य