शूटआऊट @ वडाला
काल काल शूटआऊट @ वडाला पाहिला
अतिरिक्त भडक सीन आणि मध्यंतरपूर्वीचा संथ वेग वगळता बरा वाटला
पण मन्या सुर्वे ची कहाणी अधिक परिणामकारक रित्या सांगता आली असती असे वाटले
बॉलीवूड गुंडांचे ग्लोरीफिकेशन करतेय असा आरोप होत असला तरी दावूद ला टक्कर देणारा एकमात्र मराठी माणूस म्हणून मन्या बद्दल कुठेतरी हळवा कोपरा निर्माण होतो! मन्या सुर्वे मूळचा रत्नागिरी पावस जवळच्या रनपार गावचा ,म्हणजे आमच्या गावपासुन अगदी जवळ !तोही एक भावनिक मुद्दा होताच!!!!
चित्रपट संपताना एक विचार मनात येतो-
मुंबई पोलिसांनी मन्याचे एंकाऊंटर केले नसते तर ........................?
किंवा
मन्या ने दावूद च्या भावाला मारले ,त्यानंतर दावूद लाही मारले असते तर ...................?
कदाचित मुंबई आणि भारताचे आजचे चित्र बरेच वेगळे दिसले असते!!!
बाय द वे ,आता अरुण गवळी वरही फिल्म बनवणार का?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सॉरी काही भाग डबल टाइप झालाय.
एकमात्र?
दावूद ला टक्कर देणारा एकमात्र
हा हा हा
ती पोस्ट तर डोक्यात गेली.
अरेच्या
छोटा राजन (दिपक निकाळजे)
धन्यवाद
पक्के का?
हो पक्के
चित्रपटाची ओळख कै जमली नै राव.
सर, तुम्ही आमचं आशास्थान...
खिक्क.
मन्या सुर्वे खुप जुना गुंड का
पण
@त्यानी मात्र तुमचे नाव ऐकले
त्यात विशेष ते काय? आता आम्ही
हाण्ण.....
आगरबाजारचा मन्या सुर्वे ना..?
घरी जाऊन झोपल्यावर अंमळ बरे वाटले.
>>कंगना अधून मधून सुरेख दिसली
तात्यांच्या वाक्यातला एक शब्द
थेटरात बघायची इच्छा नाही.
खरे खोटे दाऊद आणि पोलीसच जाणोत.
ह्या विषयात रामदास काका जास्त
निनादराव
शहाजीचा मुलगा शिवाजी
डोंगरी टू दुबई..
चिगो साहेब
औरंगजेब नाही
संभाजी?????
नई नई - गल्तीसे मिष्टेक!
पूर्णपणे असत्य नाहि ते विधान
१/२ साहेब....
भावना पोचल्या.
बाबा पाटील, आदर ठेवून जर
मला वाटलं परिक्षण लिहिलय की