मस्त अनुभवकथन आहे..
पुढचे भाग वाचण्यास उत्सुक आहे..
मी सुद्धा एकदा भीमाशंकरच्या रानात 'प्राणी गणनेसाठी' वनखात्याच्या योजनेमध्ये जाउन बसलो होतो ते आठवले.
--लिखाळ.
खरतर आल्यावर फक्त पहिल्या ३ दिवसांचच लिखाण केलय कारण त्या ६ दिवसांत इतके अनुभव घेतले कि कोणत्या दिवशी कुठला अनुभव घेतला तेच नीटसं आठवत नव्हतं.
मात्र अमुक एका दिवशी कुठला/ले प्राणी बघितले याची यादि केल्यानी त्याचा फायदा होतोय. उरलेले २-३ दिवस नीट लिहुन काढीन.
प्रतिक्रिया
मस्तच लिहिलंय....
सहीच आहे
उत्सुकता वाढली आहे.
मस्त रे......
छान
येउ द्यात
पहिला भाग
जबराट आहे.
सही
थरारक..
छान
खरतर
उद्या बुध्द्पौर्णिमा.