नरेंद्र मोदी: आपत्ती की इष्टापत्ती?
गडकरींना 'टाटा, बाय-बाय' केल्यानंतर आलेल्या राजनाथसिंगांच्या आगमनानंतर भाजपामध्ये काही मोठे बदल होताना दिसत आहेत. राजस्थानचे प्रदेशाध्यक्षपद वसुंधराराजेंना देणे हे पहिले मोठे पाऊल राजनाथसिंगांनी उचलले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. वसुंधराराजेंचे जनमानसातले स्थान बघावे की काम या संभ्रमात भाजपा असताना, त्यांचे नाव घोषित करून आपण 'ब्लॅकमेलिंग'ला किती सहज बळी पडू शकतो हे राजनाथसिंगांनी दाखवून दिले. गडकरी पक्षाध्यक्ष असेपर्यंत नरेंद्र मोदींचे नाव राष्ट्रीय पातळीवर घेणे टाळले जात होते. तेच राजनाथसिंग यांनी वसुंधराराजेंच्या धमक्यांनंतर घेतलेल्या निर्णयानंतर मोदी समर्थक आक्रमक झालेले दिसतात.
या पार्श्वभूमीवर लोकसत्तामध्ये आपत्ती की इष्टापत्ती? हा सुनील चावके यांचा लेख वाचनात आला. एकूणच मोदी प्रवासाचा, त्यांना पंतप्रधानाचा उमेदवार घोषित केल्यास निर्माण होऊ शकणार्या परिस्थितीचा अंदाज या लेखात चांगला घेतला आहे.
हा लेख वाचून तुम्हाला काय वाटते?
- भाजपापुढे मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्यावाचून दुसरा पर्याय शिल्लक आहे का?
- काँग्रेस पक्षालाही सद्यस्थितीत असे धृवीकरण आवश्यक असल्यानेच -लेखात म्हटल्याप्रमाणे - शिंदेंकरवी संघाला अधिक हिंदुत्ववादी दिशेने ढकलून मोदींनाच उमेदवार घोषित करण्यास भाग पाडणे काँग्रेससाठीही पथ्याचे असेल काय?
- मोदींना उमेदवार घोषित केल्यास भाजपामधील अनेक नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायची परंपरा खंडीत होण्याचा धोका आहे असे वाटते का?
- मोदींचा करिश्मा भाजपाला २०० जागा मिळवून देऊ शकेल काय?
- मोदींचा राष्ट्रीय पातळीवरील उगम तुम्हाला आपत्ती वाटतो की इष्टापत्ती?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
>>>भाजपापुढे मोदींना
नेमके आहे मात्र..
>> भाजपापुढे मोदींना
मोदी हे भाजप चे ब्रम्हस्त्र
अगदी बरोबर
जौ दे ना !
असं कसं म्हणता सायबा !
तो आला ..त्याने पाहिले..
आमची तरूण पिढी येणार्या
चांगली चर्चा
आजकाल असे डिस्क्लेमर द्यायची
जबराट....
नरेंद्र मोदी ?
मनमोहन सिंग...
नेतृत्व = netRutva
जमला!
थोडेसे अवांतर पण.....
आधी म्ह्टले तसे, राहुल
आघाड्याच निर्णायक ठरणार आहेत..
मराठी बाणा ऑन
वाहत्या गंगेत हात धुण्याचा
तसेही सध्या राष्ट्रीय
इतरांना बरोबर घेऊन जाण्यात...
मुद्दा पटला... दोन्ही मोठी
सुनिल साहेब, आजकाल असले
मोदींना उमेदवार घोषित केल्यास
किंचित विषयांतर
दोन्ही वायले ... आणि नाळ
संघ वायला नि भाजप वायला, ही
निस्पृहपणा
दॅट एक्सप्लेन्स
यातून स्पष्ट होत नाही का की
कदाचीत
ही तर संघाची नीती
उत्तर
संघ म्हणजे भाजप नाही, वनवासी
उदाहरण
संघाच्या माजी पदाधिकार्याची
दहा तोन्डाचा राक्षस. अजुन एक
ते इतकं सरळ नाहि आहे
फक्त एकच दहा तोंडाचा राक्षस ?
(१) नरसिंहरावांनी १९९१ मध्ये
हा वाद पुढे पण जाउ शकतो. पण
तुमचा हा लेख वाचुन केंद्र
त्या लेखाची प्रिंट आउट काढून
माझ्या मते आपत्तीच
"या पराभवामागे अनेक कारणे
इतर कारणे आहेतच
शंका
२०१४ मध्ये १९९६ सारखी