राष्ट्रवादीची राजेशाही
आजचा जाणता राजा असा ज्याचा लौकिक बनवला जातो आहे अशा शरद पवारांच्या पक्षात सध्या थाटामाटात विवाहसोहळे, वाढदिवस वगैरे साजरे करायची अहमहिका सुरु असावी असे वाटते आहे.
नेहमीप्रमाणे महाराष्ट्रात यंदाही दुष्काळाचे रडगाणे चालू असल्यामुळे राजकीय दृष्ट्या असे श्रीमंती उधळपट्टीचे जाहीर प्रदर्शन आपल्या पक्षाला गोत्यात आणू शकते हे जाणत्या राजाने त्वरित जाणले त्यामुळे संबंधित इसमाची, ज्याचे नाव भास्कर जाधव (नगरविकास राज्यमंत्री) खरडपट्टी काढली. बहुधा ती खरडपट्टी मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर टाइपाची असावी असे वाटते. कारण जाणत्या राजाने नापसंती व संबंधित खरडपट्टीलेल्या माणसाने माफी मागितल्यावरही सोहळ्यांची मालिका अव्याहत चालू आहे.
भास्कर जाधवाची सबब अशी होती की लग्नाचा अफाट खर्च कुण्या काँट्रॅक्टरने केला म्हणे आणि जाधवाला कल्पनाच नव्हती की इतका खर्च होतो आहे! वा! काय स्पष्टीकरण आहे!
आता हा कंत्राटदार काय हरिश्चंद्र आहे का की उगाचच कोट्यावधी रुपये उधळेल? तो आता पुढच्या कंत्राटात सगळे दामदुपटीने वसूल करणार हे तुम्ही आम्हीही जाणतोच की.
पवार आता मोठ्या साधेपणाच्या गमजा करत आहेत पण त्यांच्या मुलीचा लग्नसोहळाही आलिशान होता असे अंधुकसे आठवते आहे. चुभूद्याघ्या.
इतका अमाप पैसा मिळवणार्या आमदार, खासदार, नगरसेवक, मंत्र्यांना आपली श्रीमंती मिरवायची दुसरी संधी कुठे मिळणार? उगाच लोकसेवक वगैरे ढोंगे करण्यापेक्षा, होय आम्ही आहोतच पैसेवाले आणि म्हणूनच ते उधळतो आहे हे मान्य करावे झालं. साधेपणा, काटकसर वगैरे कालबाह्य मूल्ये आहेत असे वाटते.
तुमचे काय मत?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
राज्यकर्त्यांचं जाऊ द्या,
+१
हे वाचा
पवार म्हणतात म्हणून खरे मानायचे का?
मी सुप्रियाचे लग्न अत्यंत
अहो पण लपून छपून का? सुळे
सुप्रियाचे लग्न
अर्थातच
खरं आहे
मगरपट्टा
जोशीबुबा.
हा हा हा हा
मगरपट्टा प्रकल्पाबद्दल लिहिले होते
खिक
सर्वाधिक घोटाळे (आणि त्यात
अहो त्यांचा ग्रुहपाठ झालाय्
कोल्हापूरच्या राजेंना तिकीट
नाही हो
जाउ द्या हो तेवढीच इकॉनॉमीला
पैसा कोणत्या मार्गाने कमवला
मी मारल्यासारखे करतो. तु रडल्यासारखे कर.
उफ
आमदारांच्या वाढदिवसाची बातमी
फार वर्षापूर्वी शिवसेनेची
छ्या !
+१
+१
पराशेठ,
पिंक
अमेरिका ज्याप्रमाणे एका हातात
खटासि खट अगदी बरोबर
एक तर
त्या निमित्ताने तो पैसा
हे वाचा
motor vehivles- NO NO NO NO
म्हणजे
मला पण असंच वाटलं.. पण म्हटलं
वीस वर्षांपूर्वी साहेब
+११११
वरील दुव्यावर (भारताच्या
बाहेरच्या देशात तर अधिकच काळजी घ्यायला हवी
बाहेरच्या देशात तर अधिकच काळजी घ्यायला हवी
राष्ट्रवादी
बाकी १३+ वर्षे सत्तेत राहून राज्यात कुठलेही मोठे काम न करता राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेसची आघाडी पुन्हा पुन्हा कशी निवडून येते हा प्रश्न मला नेहमीच पडतो.तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलं आहे!कळले नाही...
एकच फक्त विचारतो. सध्या एका
सहमत
सहमती काळा पहाड यानी मांडलेल्या विचारांशी आहे.
त्या ठोकताळ्यात आकडे लाखात /
स्पष्टीकरण
बडेजाव मिरवण्यासठी विवाहात