अशा चर्चा पाहून क्षणभर हायसे वाटते की चला कोणीतरी योग्य दिशेने विचार करतोय. पण सत्य हे आहे की अशी माणसे फार कमी आहेत. कोणाला याची पर्वाच नाहिये की त्यांच्या दररोजच्या वर्तनाने केवळ प्राणीमात्रांचेच नव्हे तर खुद्द त्यांच्या भावी पिढ्यांचे सुद्धा जगणे मुश्किल होणार आहे.
हेच पहा ना, "बिग बॉस" सारख्या भिकार विषयावर आम्ही प्रतिक्रियांची खैरात केली पण येथे मात्र एकही नाही.
आपला,
(पर्यावरणवादी) भास्कर
आम्ही येथे वसतो.
भास्कर केन्डेजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
आपला ब्लॉग मी पाहिला,मला वाचायला आवडलं.
त्याचं असं आहे प्रतिक्रिया हा एक उस्फुर्तीचा प्रकार असावा.
कवी मंगेश पाडगांवकर म्हणतात,
"माझं गाणं तुम्हाला कळतं
जेव्हा तुमचं आणि माझं मन जुळतं"
आणि हे खरं आहे.
"बिग बॉस" चं तसंच असावं.
अहो,व्यक्ती तशा प्रकृती
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
"पृथ्वीला कॅन्सर", या कल्पनेबरोबर "पृथ्वी हेच अंडे" अशी अचाट कविकल्पना चमकून गेली. ग्लोबल वॉर्मिंगने हे अंडे उबते आहे, आणि भावी पृथ्वी सक्षम झाली की हल्लीचे टरफल (वरील मानव-वगैरे क्षुद्र जिवांसकट) गळून पडेल. एव्हाना टरफलाचा बर्फाळ भाग गळायला सुरुवातही झाली आहे (ध्रुवाकडची बर्फाची टोपी निखळून वितळते आहे.)
ह. घ्यावे. पृथ्वी तापून मानवी जीवन असह्य झाले तर ती आनंदाची गोष्ट नाही असे माझे सामान्य मत आहे.
धनंजयजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
"पृथ्वी हे एक अंड आणि हल्लीचे टरफल (वरील मानव-वगैरे क्षुद्र जिवांसकट) गळून पडेल."
वरील आपला आशय घेऊन एखादी कवीता लिहायला विषय उत्तम आहे.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
प्रतिक्रिया
पृथ्वीला कॅन्सर
प्रतिक्रिया हा एक उस्फुर्तीचा प्रकार असावा.
पृथ्वी हेच अंडे
वा! वा! अतिसुंदर कल्पना