महाराष्ट्राचे मद्यर्षी!
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17093036.cms
शिवाजीमहाराजांच्या नंतर जाणता राजा ह्या पदवीवर हक्क सांगणारे आपले अत्यंत लाडके, कर्तृत्ववान, तळागाळातील लोकांचे नेते हे महाराष्ट्राचे मद्यर्षी आहेत असे दिसते आहे. महाराष्ट्राचा मद्यराष्ट्र बनवायची महत्त्वाकांक्षी योजना ह्या राजाने अत्यंत विचारपूर्वक आखली आणि लोकांना, विशेषतः तरूणांना अंमलाखाली आणून अमलात आणली. वाईन अर्थात वारूणी हा एक प्रकारच फळांचा रस आहे अशी रसभरित वर्णने करुन हे पेय लोकांच्या गळी उतरवले जाते असा समाजसेवक डॉ. अभय बंग यांचा दावा आहे.
अशा प्रचारामुळे आजकाल तरुणांत रेव्ह पार्ट्या वगैरे प्रकार बोकाळले आहेत. एकंदरीत लोकांना दारू सहज मिळते म्हणून लोक खूष, दारूवर भक्कम पैसा मिळतो म्हणून जाणता राजा आणि त्याचे भालदार चोपदार खूष आणि सगळाच आनंदी आनंद अशी ही गंमतीची योजना आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
दारु बंदी कशी होईल हो,सरकारचे
चाचा भले शाबास
दारू प्यायल्याने (कमी किंवा
+१
सोकाजी नानांच्या
सहमत
मिपा
एक शंका
उत्तर
जगातील बहुसंख्य देशांचे हेच
पुलोत्सवातील अभय बंग यांच्या
अल्कोहोलचे दारू
हो, असतात ना!
अल्कोहोल तोंडावर फेकले,
चावडीवारच्या गप्पाना आता हाच
अभय बंग यांचा मद्यबंदीकरता लढा सुरु!