" इडा पिडा टळू दे , बळीचे राज्य येऊ दे " असे का म्हणतात ?
शेतकऱ्याला बळीराजा असे का म्हणतात ?
पुरानाप्रमाणे वामनाने बळीला त्याच्या मस्तकावर पाय ठेऊन पाताळात पाठवले अशी आख्तायिका आहे . बळीराजा जर वाईट होता आणि म्हणून वामनाने ( म्हणजे विष्णूने ) त्याला पाताळात पाठवले असेन तर मराठी मध्ये "इडा पिडा टळू दे , बळीचे राज्य येऊ दे " अशी शब्दरचना का आहे ?
वाचने
39559
प्रतिक्रिया
79
मिसळपाव
प्रतिक्रिया
तांत्रिक मुद्दा...
In reply to १०० पुर्ण केले आहेत. by भरत कुलकर्णी
भगवान विष्णुचा द्वापारयुगातील
बलरामाचा उल्लेख बळीराम असा
In reply to भगवान विष्णुचा द्वापारयुगातील by मृगनयनी
आम्ही जुन्या काही
In reply to बलरामाचा उल्लेख बळीराम असा by JAGOMOHANPYARE
शेतकर्याला बळीराजा हा शब्द
In reply to आम्ही जुन्या काही by मृगनयनी
मला वाटते.. म. फुल्यांच्या
In reply to शेतकर्याला बळीराजा हा शब्द by प्रचेतस
बळीराम म्हणजे बलराम , तर मग
In reply to मला वाटते.. म. फुल्यांच्या by मृगनयनी
बळीराम म्हणजे बलराम , तर मग
In reply to मला वाटते.. म. फुल्यांच्या by मृगनयनी
काही प्रतिसाद संपादकानी