१९ कोटी ४८ लाख
मटा मध्ये एक रोचक बातमी वाचनात आली: कसाबचा खर्च राज्याला परवडेनासा
यातील मुख्य मुद्दा असा:कसाबच्या सुरक्षीत बंदोबस्तासाठी आर्थर रोड तुरूंगाच्या बाहेर इंडो-तिबेटीअन जवानांचा ताफा २८ मार्च २००९ पासून तैनात आहे. त्यांचा ३० सप्टेंबर २०११ पर्यंतचा जो खर्च झाला त्याची पावती राज्यसरकारकडे पाठवण्यात आली. या एका तैनातीचा या वेळेपुरता खर्च १९ कोटी ४८ लाख इतका आहे.
राज्यसरकारचे म्हणणे असे आहे की २६/११ चा हल्ला देशावरचा होता आणि केंद्राने तो खर्च उचलावा... मला ते म्हणणे योग्य वाटते. त्याशिवाय अनेक खर्च असू शकतात जे राज्य सरकार उचलत असावे. तर मग प्रश्न पडतो, की देशाची सुरक्षा ही केंद्राच्या आधीन असते का राज्यांच्या? का मुंबई हल्ल्याचे केंद्र सरकारला आता (फक्त कसाबने उद्या दयेचा अर्ज केल्यास त्यावरील निर्णय लांबणीवर टाकायचे सोडून) काही पडलेच नाही असा याचा अर्थ आहे?
आत्ता पर्यंत कसाबच्या बंदोबस्तावर किती खर्च झाला असेल?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अरे देवा!
बिर्याणीचा खर्च किती?
नुकताच धनाजीरावांचा 'पैसे
@या एका तैनातीचा या वेळेपुरता
सगळी *नाटकं करता येतात, पण
खटला-खर्च
बर्याच दिवसानी
+-
शंका
राष्ट्रीय सुरक्षा
फेडरलिझम म्हनजे नक्की काय हे
Federalism is a system based
प्रश्न फक्त खर्च कोणी करावा हा आहे ...
हो!! पण हे लोकं काही तिथे
कायदे
कसाब हा भारतीय नागरिक
राज्यसरकारने देशासाठी काही
कसाब हा भारतीय नागरिक
आत्महत्या
नेहमीचेच राजकारण
अरेरे!!!अरेरे !!!!... किती हे अधःपतन....
त्या राजाचे नाव...
तो हरिश्चंद्र नव्हे.... तो
खर्च हा एक मुद्दा झाला. इतका
-१
कसाबला सोडवणयासाठी नाही,
-०.५
>>"तुम्ही या हल्ल्यात मारले
समजा.....
काय सांगता काय ?
+
खरेच असे होईल का?
>>>>- हा मानवी अधिकाराचा
+१
इच्छा
चुकीचे उदाहरण
>>भवानीमातेची खोडी काढणार्या
खानाचा कोथळा एरवीही निघणारच
कसाबचे काय घेऊन बसलात?
कोण कुणाच्या अखत्यारीत?
च्यायला एवढे अब्जावधी रुपये
चुकीचे उदाहरण