अगदी असाच अनुभव मलाहि आला.
यशोधरा,तु अतिशय चांगला शब्दांकित केला आहेस.
अभिनंदन.
बाकी,
बंगळुरु थांबणार नसतं!
हे अगदी खरे आहे. (अपवाद-इथे होणारे राजकीय "बंद")
अभिज्ञ.
लिखाण चांगले आहे. आवडले.
बोम्ब फुटल्यावर आपल्याला जानवते की आपण की पोकळ डोलार्यावर बसलो आहे, कधी ही फुटु शकतो.
अपरिहर्यता, हीच असावी बहुतेक.
मी मुबंई मध्ये १८ वर्ष काढली आहे, लोकांना वेळ नाही आहे, विचार करायला अस्ल्या गोष्टीबाबत.
सखाराम गटणे
आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.
वृत्तांत छान आहे..आवडला.
मिपावरच्या लोकांमधली एकमेकाबद्दलच्या आपुलकीची भावना या निमित्ताने दिसली. आनंद वाटला.
लोकांना वेळ नाही आहे, विचार करायला अस्ल्या गोष्टीबाबत.
मलापण जगण्याची अपरिहार्यताच दिसते. लोकांना घाबरून घरी बसणे परवडणारे नाही, मग ती मुंबई असो वा बंगलोर..
Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.
बाँबस्फोट हे मुंबईकरांना नवीन नाहीत !!
कामावर जाणारा माणुस संध्याकाळी घरी परत येईल याची गॅरेंटी अजिबात नाही..कारण सिनेमागृह्,,बस ,,रेल्वे या पैकी कुठेही आणि कधीही बाँबस्फोट होतात आणि सामान्य नागरीकाचा सहज बळी जातो,,,
कोणाचे वडील्,,कोणाचा एकुलता एक मुलगा,,सर्वच काही क्षणातच आपल्या कुटुंबाला कायमचे दुरावतात !!
रस्त्यावरचे सांडलेल रक्त्,,,फुटलेल्या गाडांच्या काचा,,,हे तर रोजचच झालय असं वाटायला लागलय !!
लगेच सरकार मृतांच्या नातेवायकांना १लाख रुपयांची मदत देऊन मोकळे होते...
मला सांगा १ लाख देऊन गेलेला माणुस परत येणार आहे का ??
काय करायचे आहेत ते पैसे ???चाटायचे आहेत का ते ?
पण या राजकारण्याना फक्त पैशाचीच भाषा कळते हेच आपल्या हिंदूस्थानाच दुर्दैव आहे !!
कधी जाग येणार यांना????
झोपेच सोंग घेणारे कधीच जागे होत नसतात !!!!
बाँबस्फोट होत राहणार लोकं अशीच मरत राहणार..स्त्रीया विधवा आणि अजाण बालके अनाथ होत राहणार ...
कधी बदलणार ही परिस्थीती..??
(व्यथित)
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
अनुभव मस्त शब्दबद्ध झाला आहे आणि आनंदाच्या मोकळ्या श्वासाबरोबर आलेले ''एव्हाना मस्त पाऊस झालेला असतो पासून ते
रहदारी सुरु राहणार असते...'' हे वर्णनही मस्तच !!!
"ती इथली नाही आहे, पुण्याहून तिचे फोन येताहेत, ती ठीक आहे ना, हे पहायला. समजा, सायलेंटवर फोन असताना तिला फोन आल्याचं समजलं नाही, अन् तिने फोन घेतला नाही, तर तिथल्या लोकांना डोक्याला घोर लागेल, तिचा फोन सायलेंटवर नको आत्ता..." आणखी सांघिक भावना काय वेगळी असते??
हे तर एकदम मनाला पटलले.
खुप छान लिहिले आहेस :)
बंगळुरुमधल्या मिपाकरांनी फोनाफोनी करुन सगळे ठीक आहेत याची खातरजमा केलेली असते. मिपावरही खुशाली विचारलेली असते, मिपामुळे मिळालेल्या मित्रगणांचे व्यनि, खरडी आलेल्या असतात, तेवढयतही आपली काळजी वाटनारी इतकी मंडळी आहेत हे बघून बरं वाटत...
वा! सुंदर प्रकटन!
प्रियालीशी सहमत...
तात्या.
यशोधरा, सुंदर लिहिलं आहेस. पण खरं सांगू, मला काही अद्याप या शहराबद्दल आत्मीयता वाटायला लागलेली नाही. हा या शहराचा स्वभाव, नुसताच आमच्या नशिबात नसलेला योग की माझा हट्टीपणा.. कुणास ठाऊक. पण एक मात्र खरं, बेंगलोरच काय, अहमदाबाद आणि सुरत आणि सगळंच... असंच न थांबता चालू राहायला हवं. आपण आपलं दैनंदिन आयुष्य असल्या भ्याड लोकांना घाबरून बंद करायचं नाहीय... आपला तोच खारीचा वाटा...
लिहिलं आहेस यशोधरा... बाकी विषय असा आहे की प्रतिसादात अजून काय लिहिणे ?
पोकळ डोलारा आम्ही इथे ११ सप्टेंबरला अनुभवलाय !!!
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
'त्या' वेळेत अनुभवलेले मनातील चढ-उतार छान वर्णन केलेस.
थोडंस वैतागून माझी प्रशिक्षक मला सेलफोन सायलेंट मोडवर ठेव अशी सूचनावजा आज्ञा करते. मी काही म्हणायच्या आत, लग्गेच माझे सहकारी तिची कल्पना मोडीत काढतात. "ती इथली नाही आहे, पुण्याहून तिचे फोन येताहेत, ती ठीक आहे ना, हे पहायला. समजा, सायलेंटवर फोन असताना तिला फोन आल्याचं समजलं नाही, अन् तिने फोन घेतला नाही, तर तिथल्या लोकांना डोक्याला घोर लागेल, तिचा फोन सायलेंटवर नको आत्ता..." आणखी सांघिक भावना काय वेगळी असते?? सगळ्यांचा आग्रह प्रशिक्षिकेलाही मोडवत नाही.
हे आवडलं.
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
वॉव ! कसलं सुरेख लिहिलंय ! जणू एखादी सुंदर शॉर्टफिल्म पाहतोय असं वाटून गेलं !
सकाळची सुरुवात, शहराची हळूहळू वाढती गती, ऑफिस, सहकारी अन शेवटी बाँबस्फोटाची वार्ता, वातावरणात तणाव ते हळूहळू सुरळीत होत जाणारं शहर आणि रात्री घरी जाताना मनाला आलेली निश्चितीं ... सगळंच क्लासिक !
(मिपा नवीन असताना हे वाचलं होतं, त्यावेळी मिपाचा सभासद नव्हतो, पण, मिपावर खुप सुंदर सुंदर वाचलं. त्यातला हा एक लेख !
( सभासद २०१४ ला झालो)
आज परत वाचण्यात आला, प्रतिसाद टंकला गेलाच !
क्या बात है ! क्लासिक !
पाहिले नाही आणि `चित्रवाणीवर अजून बातमी कशी काय नाही असे मनात आले. नंतर साल नीट पाहिले. मस्त वेगवान, ओघवते, चित्रदर्शी लेखन आवडले.
परंतु एक नवल वाटते की असे काही घडते तेव्हा बातमी कळल्याबरोबर आपण घरच्यांना सुखरूप असल्याचे समस का नाही पाठवत.
प्रतिक्रिया
नेमका
ही जिद्द
लिखाण
छान लिहिलयं..
बाँबस्फोट
मस्त !!!
यशोधरा,
सहमत!
छानच लिहिले आहेस.
आंखो देखा हाल
वा!
मनातल्या विचारा॑चे स॑यत चित्रण
यशोधरा,
अभिज्ञ,
नेमक्या शब्दांत ...
सुंदर
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
प्रकटन!
छान!
संदीप,
वॉव ! कसलं सुरेख लिहिलंय !
अकरा वर्षांपूर्वीची घटना! परत
+१
छान लिहिलय
बरं झालं
त्या दिवसाचे सुंदर शब्दचित्र!
छान लेख. ..
खूपच छान
रामदास नायक ना ?
अप्रतिम मनोगत यशोताई. पण
साल नीट .........
कारण,