>>नेहमी मांसाहार करणारी मंडळी श्रावण महिन्यात मांसाहाराचे नाव काढत नाहीत. कां बरे असे ?
माझ्या मते कारणे-
१] सणवार खुप असतात.
२] कोळी लोक समुद्रवर जात नाहित मासेमारीला-त्यमुळे बाजार कमी.( हल्ली हे कारण कमी च. कारण -मोठ्या बोटी जातात मासेमारी ला.उलट श्रावणात बाजार स्वस्त असतो ह्ल्ली)
३] माशांचा प्रजनन काळ असतो हा-म्हणुन.
४] आयुर्वेदाप्रमाणे- या काळात पचायला हलका आहार घेणे योग्य.
पण गटारी करुन श्रावण न करणारेच खुप असतात. :)
पण गटारी करुन श्रावण न करणारेच खुप असतात.
हा हा हा! आम्हीही त्यातलेच. आम्ही गटारी साजरी करतो, पण श्रावण पाळतच नाही! :)
आपला,
(ग्लेन मोरांजीप्रेमी) तात्या.
तात्या,
आपल्याकडेपण ग्लेन मॉर्न्गी मिळते? आधी माहित असतं तर विमानातून मी ओझं वाहिलं नसतं. माझ्याकडे बहुतेक यापेक्षाही जास्त जुनी आहे पण खात्री नाही.
(बहुतेक सर्व महिन्यात श्रावण पाळणारी) अदिती
आपल्या भारतीय ॠतुचक्रा नुसार श्रावण म्हण्जे पावसाळ्याची सुरुवात्............म्हणजे एक ॠतुबदल.......... या बदलाचा त्रास कमी व्हावा खासकरुन पोत खराब होउ नये म्हणुन हे बंधन आपले पुर्वज पाळत असतील.......... श्रावणात उपवास पण खुप आहेत....... ते यासाठीच असेल. म्हणजे शाकाहारी असो वा मांसाहारी दोघानाही बंधन अस्तात या महिन्यात........... आता कोण किति पाळतो ते आपण बघतोच की.........;)
गटारी वरुन होस्टेलची आठवण झाली.
होस्टेलवर असताना २ सण आम्ही दिवाळी सारखे ५-५ दिवस साजरे करायचो.
१) रंगपंचमी (होळी)
२) गटारी.
(अर्थात श्रावण कधीच पाळायचो नाही.)
आंबोळी
प्रतिक्रिया
>>नेहमी
:)
ग्लेन मॉर्न्गी
माझ्याकडे
श्रावण आला..............
पण गटारी करुन श्रावण न करणारेच खुप असतात.
हेच म्हणतो....
गटारी