बकुळफुलं ओंजळीत कितीवेळ होती ते महत्वाचं नसतं… मनात सुगंध दरवळतच राहतो !!!
अगदी खरं... व्यक्तिचित्र आवडलं.. पानसेबाई, छन उतरल्या आहेत..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
संदीप लेखन सर्वांग परिपूर्ण झालंय. ह्यातल्या प्रत्येक शब्दाला वजन आहे आणि त्यातून पानसेबाई आमच्यासमोर मुर्तीमंत उभ्या राहिल्या.आज अशा अनेक पानसेबाईंची समाजाला गरज आहे...भारताची भावी पिढी सक्षमपणे घडवण्यासाठी.
खूपच मस्त लिहिता तुम्ही. असेच लिहिते राहा.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
श्री. संदीप चित्रे,
पानसेबाईंचे शब्दचित्र अतिशय सुंदर आहे. अशा शिल्पकारांचे आभार शब्दात व्यक्त करता येत नाहीत पण आपल्या मृदू पण प्रभावी शब्दांनी भावना अतिशय छान व्यक्त झाली आहे. अभिनंदन.
अगदी सहज सोप्या शब्दातून पानसेबाईंचे सुंदर चित्र रेखाटले आहे. !!!
अजून येऊ दे असेच लेखन.
बकुळफुलं ओंजळीत कितीवेळ होती ते महत्वाचं नसतं… मनात सुगंध दरवळतच राहतो !!!
सहमत !!!
-दिलीप बिरुटे
लिहिलंय. पानसेबाईंचं व्यक्तिचित्र अगदी डोळ्यांसमोर उभं राहिलं आणि प्राथमिक शाळेतल्या अशाच शिक्षिका आठवल्या.
>> मारामारी संपली की पाऊस थांबतो आणि स्वच्छ ऊन पडतं ना तसं काहीतरी डोक्यात झालं.
-- हे वाक्य विशेष आवडलं.
संदीप मस्त लिहिलयत...
कोवळ्या वयाचं मन अगदी टीपकागद असतं ! अगदी खरं
संदीप लेखन सर्वांग परिपूर्ण झालंय. ह्यातल्या प्रत्येक शब्दाला वजन आहे आणि त्यातून पानसेबाई आमच्यासमोर मुर्तीमंत उभ्या राहिल्या. हेच म्हणते..
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
प्रतिसादासाठी सगळ्यांना धन्स.. गेल्या कित्येक वर्षांपासून मनात चाललेले विचार आज गुरूपौर्णिमेनिमित्त कागदावर आले !
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
एखाद्या स्टेशनवर घटकाभर थांबून पानसेबाईंची विचारपूस राहूनच गेली. काही वर्षांपूर्वी समजलं पानसेबाई गेल्या ! देवासारख्या आल्या होत्या, त्याच्याकडेच परत गेल्या !! मनातली बोच अजून तीव्र झाली !!
सुरेख...!
तात्या.
प्रतिक्रिया
वा..
छान!
छान
सर्वांग परिपूर्ण!
लई ब्येस!!
सहमत
पानसेबाई मनाला भावल्या.
छान लिहिलेय
सुयोग्य गुरूदक्षिणा...
मस्त !!!
सुंदर
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
खूप सुंदर
सुरेख लेखन
मनापासून धन्स
सुंदर
लेख खूप आवडला !
एखाद्या