यू.पी चे विभाजन
मायावतीने यू.पी चे विभाजन ४ भागात करण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे. उत्तर प्रदेश हे आकाराने आणि खरेतर लोकसंख्येने अगडबंब असलेले राज्य. सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य. ..
प्रदेश लहान असेल तर त्याचा विकास.. व व्यवस्थापन प्रभावी पणे करता येते असा सिद्धांत मांडला गेला आहे...
हा प्रस्ताव यू.पी विधान सभेत मांडला जाईल...
आता उत्तर प्रदेशाचे विभाजन झाल्यावर त्याचा सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य हा बिरूद राहणार नाही. तो मुकुट महाराष्ट्राकडे येईल.
महाराष्ट्रात असा विभजनाचा प्रयोग होऊ शकतो का?
विदर्भाची मागणी जुनीच आहे...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आजच सकाळी ही बातमी ऐकली. छोटी
+१००
>>(चरायला कुरण शोधणारा)
काय बाई आहे!
लहान राज्य म्हणजे वैतागच
+१
मायावती कि भानामती तेच कळतं नाही !
काही फायदे
अवांतर
सरधोपट विधाने?
सरसरसरधोपट विधाने
करा करा ४ नको ५ तुकडे करा !
सरदार वल्लभभाई
बरोबर आहे
बनवा म्हणाव चार राज्य आणि
विभाजन
क्षेत्रफळाच्या,लोकसंखेच्या
खंड
मास्तर काय मजा आली नाय
स्तुत्य पण..
नेहरू?
एका राज्यात एक भाषा बोलणारे
कुठे आहे विसंगती
'विसंगती' हा शब्द मागे घेतो.
भाषावार
परंतु इतर राज्यांची भाषिक
कारण
'सांगितले गेले' होते. त्यात
>>त्यात तथ्य नव्हते असे
मराठी माणसाबद्दल (म्हणजे
महत्वपूर्ण माहीती
कोण
भानामती
बाकि क्षेत्रफळ, आणि
विभाजनाचा प्रस्ताव आज विधानसभेत मंजूर !!
झालं हे बरंच झालं. उत्तर
सहमत +१