Skip to main content

विरहगान

लेखक namdev narkar यांनी शुक्रवार, 11/07/2008 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
ढाळु नकोस आसवे, अस्वस्थ नको मज करु समजदार असताना तु, नको असा अविचार करु हि अशिच रित जिवनाची,टिचभर पोटाचि खळ्गी भरन्याचि दुर देशी जावे लागते, यास उपाय काय करु समजदार असताना तु नको असा अविचार करु आस धरुन सुखाचि उध्याच्या, गोड स्वप्नात र॑गुया मनि उ॑च ईमले उभारुन, चल स्वप्न साकारु समजदार असताना तु, नको असा अविचार करु मी येईन परतोन, ही मनात ठेव खुण, कधी ? केव्हा ?????, नको विचारु समजदार असताना तु, नको असा अविचार करु
लेखनविषय:

वाचने 1915
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

मी येईन परतोन, ही मनात ठेव खुण, कधी ? केव्हा ?????, नको विचारु समजदार असताना तु, नको असा अविचार करु हे तर मस्तच.

विचार अतिशय चांगला पण प्रत्यक्षात मात्र असं नाही होत सर्व काही कळतं पण वळत काहीच नाही.

कविता ठीक वाटली.. पुलेशु तात्या.