मध्यंतरी संपत्तीला कस्पटासमान मानणार्या एका देवासारख्या फकीराची या गुरुकुलावर कृपा झाली होती व त्या कृपेचा फायदा आजवर त्या गुरुकुलाला मिळत आहे असे ग्रामस्थ म्हणतात.
येवढे वाक्य सोडुन बाकी सर्व लेखन एकदम 'लै भारी' :)
सुका आज एकदम नव्याच रुपात फलंदाजी करताना दिसले. आवडलं एकदम.
'परा'साहेब,
इथे एकदिवशीय सामना खेळलो! एकसारखे कसोटी सामने खेळून कंटाळा आला कीं अशा स्वरूपाचा एकादा सामना खेळायला मज्जा येते! आणि कसोटीपेक्षा एकदिवशीय सामन्याला प्रेक्षकही जास्त येतात!
पण आटपाटनगरच्या गोष्टीच्या शेवट नेहमी "आणि सारे सुखाने नांदू लागले" असं वाक्य असतं.
खरंच कीं!
इटानगरचे लोक अल्पसंतुष्ट असल्यामुळे नेहमीच आनंदात असतात! "थोडेमें गुजारा होता है..." जिस देशमें गंगा बहती है" मधल्या गीतातील ही ओळ खरंच खरी आहे!
फटकेबाजी आवडली.
प.पू. तानियामावशी लाजेने लालीलाल होऊन कायमच्या माहेरी जातात
छे! त्या कुठल्या जायला बसल्यात? कुंवरसाहेबाचा राज्याभिषेक व्हायचाय ना अजून....;)
फटकेबाजी आवडली.
असो.
तानियामावशींचे दिवंगत पती तानियामावशींसह (त्या माहेरच्या सख्याची कृष्णकृत्ये उघडकीला आल्यामुळे) मावशींच्या माहेरी पळून जाणार असे आम्ही २२ वर्षांपूर्वीपासून ऐकत आहोत. पण त्या काही जात नाहीत. शिवाय इटानगरचे लोक सदर पुराणिकबुवांच्या कथेवर मुळीच विश्वास ठेवत नाहीत इतकेच काय हल्ली त्यांचे पुराणही ऐकून घेत नाहीत अशी माहिती कळली आहे.
आणखी एकदा असो.
काश्मीर, पाकिस्तान सोडून इतर विषयावर लेख पाडल्याबद्दल काळेकाकांचे अभिनंदन.
मावशीबाईंच्या सासूबाईंना वाईट दिवस आलेले असताना मावशीबाई, मावसोबा व मुले मावशींच्या माहेरी गेले होते असा उल्लेख "विकोबांच्या गाथे"त आहे! (खरे-खोटे माहीत नाहीं!)
येवढे वाक्य सोडुन बाकी सर्व लेखन एकदम 'लै भारी'
त्या गोष्टीला इतकी वर्षे झाली तरी अजून जळजळ काही संपत नाही. असो. इनो घ्या इनो.
असो... कोणी काय घ्यावे हे ज्याने त्याने ठरवावे. अर्थात ज्याला जे घ्यायचे ते ते घेतीलच ....आमचे आपले एक म्हणणे.
अवांतर : सहा नही जाता और कहा नही जाता... बेदर्द मुझसे अब रहा नही जाता..... :
कायनात भी तरी ,कयामत भी तेरी.... मेरा कुछ नही इसमे ये अब सुना नही जाता- अंतीम नागपुरवी
त्या गोष्टीला इतकी वर्षे झाली तरी अजून जळजळ काही संपत नाही. असो. इनो घ्या इनो.
असो... कोणी काय घ्यावे हे ज्याने त्याने ठरवावे. अर्थात ज्याला जे घ्यायचे ते ते घेतीलच ....आमचे आपले एक म्हणणे.
असेच असते इजुभौ. कोणाला अशा वाक्यांनी जळजळ होते तर कोणाला खाकी चड्डी, ब्राम्हण, धर्म, देव अशा शब्दांनी जळजळ होते.
अर्थात कोणी कशाने जळजळावे हे सांगण्याचा हक्क मला नाही. मी आपले एक निरिक्षण नोंदवले
@मध्यंतरी संपत्तीला कस्पटासमान मानणार्या
त्यापुढे प्रसिध्धीपरायण व धूर्त अशी उपमा असती तर कथेत अजून खुमारी आली असती .
बाकी शीर्षक पाहून सध्या चीनचा अरुणाचल प्रदेशवरील वादग्रस्त प्रदेश म्हणून जो काही कांगावा चालला आहे .त्यावर आपल्या सरकारच्या मुखदुर्बळ धोरणामुळे एकेकाळी अरुणाचलची राजधानी इटानगर हे आटपाट नगर पूर्वी भारतात होते .ह्या अर्थी एखादे विडबन युक्त लेख असावा असा सुतावरून स्वर्ग (म्हणजे पर्यायी शब्द भूतलावरील अमेरिका ) मि गाठला .
पण लेख हा एक सुखद धक्का निघाला .
सुका ह्यांच्या मार्मिक शैलीचे अभिनंदन
ह्या काल्पनिक नगराची कहाणी वृत्तपत्रात छापून आली तर ....
गिरगावातील बटाट्याच्या चाळी सारखे हे काल्पनिक नगर सुद्धा लोकांच्या दीर्ध काळ लक्षात राहीन .
सरकारच्या मुखदुर्बळ धोरणामुळे एकेकाळी अरुणाचलची राजधानी इटानगर हे आटपाट नगर पूर्वी भारतात होते .ह्या अर्थी एखादे विडबन युक्त लेख असावा असा सुतावरून स्वर्ग (म्हणजे पर्यायी शब्द भूतलावरील अमेरिका ) मि गाठला .
शिर्षक वाचल्यावर मलासुध्दा प्रथम तसेच वाटले होते. पण सु.का.नी बदललेला ट्रॅक लेख वाचायला घेतल्यावर लक्षात आला.
मस्त लेख.
गावात त्रास सगळ्यांनाच होतो, कुणामुळे तेही सगळ्यांना कळतं आणि त्यावर फक्त तावातावाने चर्चाच होतात. पण गावावर जेव्हा गुरूकुल निवडायची वेळ येते तेव्हा गाव वारंवार प.पू. मावशींच्याच गुरूकुलाचीच निवड करते. काय करणार?
शेवटच्या वाक्यात बोधामृत पाजले आहे!
पाहू पुढे काय होते ते! शिष्यांना ३-४ वर्षांनी आपला आवाज नोंदवण्याची संधी मिळणार आहे. ती संधी घेऊन ग्रामस्थ प.पू. तानियामावशींना माहेरी पाठवितील कीं नेहमीसारखे त्या सर्वांचे जूँ वहातील हे पहाणे मनोरंजक ठरेल!
@ llपुण्याचे पेशवेllकॉलींग सुनील कॉलींग सुनील.
डोळे पाणावले!
@ नितिन थत्ते
माहेरी पळून जाणार असे आम्ही २२ वर्षांपूर्वीपासून ऐकत आहोत
पुढील २२ वर्षे ऐकण्याची तयारी ठेवा!
@ सहज
अन्य गुरुकूलात फार वेगळी कहाणी नसणार
हळू बोला! (शेजारच्याच एका गुरुकुलाती एका ज्येष्ठ आचार्यांनी आपण अद्यापनाऐवजी भलतेच उद्योग करीत होतो, अशी कबुली दिली, असे ऐकून आहे!)
बाकी लेख खुशखुशीत!
लेखकाने कल्पनेच्या इतक्या उंच भरार्या मारुन सोफ्याला खीळवुन ठेवले.
कल्पना शक्तीची दाद द्यावि तितकि कमिच. इतकि ओर्रिजनल कल्पना करोडोत एकालाच सुचते.
तसेच 'कल्पेनेला काही सीमा नसतात' हेच या लेखाने पटवुन दिलेले आहे.
एकदम दमदार ष्टोरी.
एक सुचना : या ष्टोरीचे copyrights वगेरे घ्या,
अशी ष्टोरी भारतियांना खुप नविन आहे.
या ष्टोरी वर एखादा ऑस्कर विजेता सिनेमा होउ शकतो हा !
छान, खुशखुशीत लेख...
चांगल्याच टेर्या उडवल्या आहेत एकेकाच्या..
शिष्यांना ३-४ वर्षांनी आपला आवाज नोंदवण्याची संधी मिळणार आहे. ती संधी घेऊन ग्रामस्थ प.पू. तानियामावशींना माहेरी पाठवितील कीं नेहमीसारखे त्या सर्वांचे जूँ वहातील हे पहाणे मनोरंजक ठरेल!
आम्हीही त्याचीच वाट बघतोय..
( ही कथा काल्पनिक असून या कथेतील घटनांचे वा व्यक्तींचे कुठल्याही घटनेशी अथवा जिवंत वा मृत व्यक्तींशी साम्य आढळून आल्यास तो केवळ योगायोग आहे असे समजावे!)
योगायोग समजलो
हाहाहा! मस्त लेख आहे. आवडला.
पाहू पुढे काय होते ते! शिष्यांना ३-४ वर्षांनी आपला आवाज नोंदवण्याची संधी मिळणार आहे.
हे मात्र धादांत खोटे. ती संधी त्यांना कधीही नव्हती, आत्ता नाहीये, आणि कधीही नसेल.
हा हा.. काळेसाहेब, षटकारांवर षटकार !!
मस्त चिमटे.
अजून येउद्यात.
बादवे, तानियामावशींचे सुपुत्र कुँवरभाईंची आजकाल जी प्रचंड टिवटिव चाललेय त्यावर एखादा फर्मास लेख येउद्या.
कुँवरभाईं अगदीच वेगळा निपजला असे आमचे मत.
प्रतिक्रिया
कथा छानच. आपली कल्पना शक्ती देखील फारच वास्तववादी वाटली.
हाहाहा.. पप्पूमावशी आणि
मध्यंतरी संपत्तीला कस्पटासमान
+१
+२
अहो परा भौ, काल्पनिक कथा
इथे एकदिवशीय सामना खेळलो!
कॉलींग थत्ते ..
+ १
मस्तच!! जोरदार फटकेबाजी.
वा वा!
"थोडेमें गुजारा होता है"..."
मस्त ...सुधिर राव मजा आ गया..
फटकेबाजी आवडली. प.पू.
+१
उल्लेख "विकोबांच्या गाथे"त आहे
दोनदा पोस्ट झाल्याने प्रकाटाआ
येवढे वाक्य सोडुन बाकी सर्व
त्या गोष्टीला इतकी वर्षे झाली
कोणाला खाकी चड्डी, ब्राम्हण,
शीबै .. ह्या अंतरजालावरच्या
सध्या तेवढंच करु शकत असतील..
@मध्यंतरी संपत्तीला
Signature लई भारी!
बरोबर.
'घटना' हा शब्द राहून गेला आहे! घालायला हवा!!
मस्त लेख !!!
:-)
यही तो लफडा है!
मस्त
कथा आवडली... परंतु काका या
असेच म्हणते
शेवटच्या वाक्यात बोधामृत पाजले आहे!
@ llपुण्याचे पेशवेll कॉलींग
बाकी लेख खुशखुशीत!
लेखकाने कल्पनेच्या इतक्या उंच
एकदम मस्त टिकवल्यात
खुशखुशीत...
छान
हाहाहा! मस्त लेख आहे.
हा हा.. काळेसाहेब,
काळेसाहेब, लेख लै
सर्व प्रतिसादकर्त्यांचे मन:पूर्वक आभार!
:)
योग्य वेळी नवे वार्तापत्र सदर
हा हा मस्तच...सध्या
मा़झ्या २०११मधील लेखाचे पुनरुज्जीवन कसे झाले?