नसेल तर आपण यूगंधर, ययाती, म्रूत्यून्जय जरा जास्तच मनावर घेतल्यात असे वाटते, कारण अध्यात्म आणी जातीयवाद आणी व्यक्तीचे मनोनाट्य एकाच कथेत बेमालूम आणी यशस्वीपणे मीसळायचा अयशस्वी असा क्षिण प्रयत्न या लेखानत जाणवतो आहे , बाकी जाणकार अधीक प्रकाश टाकतीलच, कारण मी फक्त नीरिक्षण नोंदवले आहे.
ही सत्यकथा असेल तर मग ते लेखीकेच्या मनाचे कथाबीज नसल्याने त्यांचा ह्याबाबत गोंधळ ऊडणे शक्य नाही याची जाणीव या पामराला आली आहे एतकेच नमूद करेन. बाकी शबरी बद्दल खरोखर सहानूभूती व आदर अर्पण. तरीपण राहून राहून यूगंधरची आठवण झालीच वाक्य रचना पाहून.
बरेच दीवसांनी काहीतरी खरोखरच (माझ्यासाठी) नवीन वाचायला मीळणार म्हणून पु भा प्र.
छान लिहिलं आहे..
प्राजू, और भी आनेदो..
अवांतर - 'वनराणी' या नावावरून एकदम श्रीधर-आशाताईंचं 'घनरानी..' हे गाणं कानाशी लागलं. लौकरच लिहीन या गाण्यावर..
तात्या.
प्रतिक्रिया
छान फुलवली आहे कथा.
आपला मानसीक गोंधळ ऊडाला आहे काय ?
हि कथा नाहीतर सत्यकथा आहे जर
शबरीची बोरे ही एव्हडीच कथा मला माहीत होती.
अॅब्सुल्युटली राईट , परा!
छान सुरुवात! पु.भा.प्र.
सुरवात छान
खूप छान सुरुवात ! प्राजु, हा
छान सुरवात
छान सुरूवात आहे.
छान लिहिलं आहे.. प्राजू, और
छान लेखन.. वाचत आहे
छान !
छान..
छान कथा आहे मला माहित नव्हते
धन्यवाद