चला साळंत जाउया (शाळा)
शाळेत गेलेल्या प्रत्येकासाठी,
साँदेश ची तहान पेढ्यावर... ;)
शाळा म्हटली की बालमित्र त्यांच्या सोबत केलेल्या गमती जमती, काही विशिष्ट तास..उदा. मोस्ट कॉमन गणित,विज्ञान ई. जास्तीत जास्त झणांना कंटाळ्वाणा वाटणारा...
मग त्यात विरंगुळा काय तर खिडकीजवळची जागा असेल ,दरवाज्या जवळची ही चालते.. त्यातुन बाहेरची मजा पहात बसायची किंवा..वर्गातच विरंगुळा शोधायचा..म्हण्जे ??...( 3 )
किंवा शा.शिक्षण च्या तासाला मिळणारा वेळ जास्तीत जास्त सत्कारणी लावण्याचा प्रयत्न करायचा..
(म्हण्जे नजरेत येण्याचा प्रयत्न बरंका..)
किंवा स्नेह सम्मेलनात जास्त भाव मारुन डॅशिंगपणा दाखवायचा प्रयत्न करायचा...
किंवा कोणत्याही छोट्या छोट्या बाबतीत काही चुक न होउ देण्याची दक्षता बाळगत आपले व्यक्तिमत्व कसे उठावदार दिसेल असे पहाणे..
एक ना अनेक असे अनेक प्रयत्न चालु असतात..पौगंडावस्थेतील मुलांचे....काही प्रमाणात त्यांचेही असतात पण त्याप्रमाणात नाही..(हे वैयक्टिक मत आहे..कोणाला ऑबजेक्षण असेल तर स्पष्ट सांगाव)
पण प्रयत्न नेमके कशासाठी???
च्यायला अजुन नाही लक्षात आले??
हो बरोबर तेच म्हणतोय मी..
शाळेत असताना तिच्या नजरेत भरावं म्हणुन नुसती पुढं पुढं करायची..
काहीतरी आगाउपणा म्हणा किंवा काहीतरी चांगले काम...केले की बसायचे तिच्याकडे नजर लाउन,,आशाळभुत नजरेने..प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत..
पण हे जरा सांभाळुनच बरं का!..नाहीतर व्हायचा घोटाळा..आणि मग चिडवाचिडवी..
ह्म्म्म....कधीतरी मिळतो तो अपेक्षित मुक प्रतिसाद..म्हण्जे एखादी चोरटी नजर फक्त आप्ल्यलाच कळलेली...किंवा एखादे निरागस स्मित हास्य...हे भांडवल पुढे बरेच दिवस पुरते त्याला..
पण कधीकधी मोठ्ठ घबाडही सापडुन जाते..
जसे की एखाद्या स्पर्धेत बाजी /तीर मार्ल्यावर..ती तीने अभिणंदनासाठी पुढे केलेला तो हात..
किंवा अशाच अनेक लहान सहान घटना याचे महत्व एका विशिष्टकाळात खुपच जास्त असते नाही..
मग काय असे काही प्रतिसाद आला कि कि तो हुरळुन जातो ..आपल्याच.. मनाच्या गैर समजुतीत हरवुन जातो..जो आग ईधर है वो तो उधर भी है असे मानुन तो मात्र हवेत तरंगत असतो..
मग आप्ल्याच भावविश्वात मग्न तो.. पुढच्या संधीच्या शोधात दुरवर भटकुन येतो पण मनाने..
मग आप्ल्या कल्पनाविश्वात आपलीच कॉलर ताठ करुन घेतो..
शाळा अशीच असते..तेव्हा एवढे कळत तर काही नसते पण नुकतेच धड पौगंडावस्थाही लागलेली नसते आणि धड बालपण्ही नसते..
मधेच लटकलेली पोरं बिचारी फिरतात/हुरळुन जातात मृगजळाच्या मागे...निव्वळ आकर्षण..
पण एकदा का दहावी झाली की मग कसले काय..मग वाहु लागतात कॉलेजचे वारे ...
कॉलेजात जाणे म्हणजे कितीही भारी असले म्हण्जे..ना युनिफॉर्म्ची कट्कट,. वेगळे विषय,वेगळे मित्र..
तरीही शाळा ती शाळाच... तिथली मजा तिथेच.. शाळे असताना जरी आपल्याला ते कळत नसले तरी नंतर मात्र खुप मिस कर्तो ना..
तीच सगळी आठवण आपल्याला करुन देते मिलींद बोकीलांची शाळा कादंबरी...
अगदी समर्पक प्रसंगांसह.. म्हणजे खरं सांगु का मी जेव्हा वाचली ना तेव्हा तर मला वटले होते की चायला माझ्यासोबतचे प्रसंग यांना कसे माहीत...
ज्यांनी वाचलीय ना त्याणा विचारा.. नाही,विचारा कशाला एकदा वाचाच ना...
ह्म्म...आता खालील चित्रफितींबद्दल..
ह्या पाहण्याआधी जर कादंबरी वाचली असेल तर जास्त कळतील आणि अजुन मस्त गुदगुल्या ओतील...
ती शिरोडकर अगदी आपल्या मनात्ली "ती" सारखीच, तो जोश्या म्हणजे दुसरा तिसरा कोणीच नसुन शाळेत असतानाचा तुच रे...
त्याला सोबत तो म्हात्रे...त्याची ती केवडा,साखर्दांडे...पुन्हा शिक्षक तेच,तसेच....
काय नी किती सांगु..
आणि अप्पा च्या भुमिकेत मुननाभाई भाईला गांधीगिरी चे पाठ देणारे,बोक्या सातबंडे मधील बेलवंडी आजोबा आणि त्यानंतर आता शाळा मधे.. दिलीप प्रभावळकर...
पण मे २०११ पर्यंत वाट पहा तोवर हे पहा..
( मराठमोळी लव्ह स्टोरी )
(कादंबरी वाचली असल्यास संदर्भ पटकन लागेल..)
मिलींद बोकीलांच्या कादंबरीवर आधार्लेल्या ह्या चित्रपटाचा प्रोमो..
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हे बरं झालं. मस्तच! 'शाळा'
"शाळा" वाचताना त्यातले बरेच
अमृता खानविलकर = बेंद्रे बाई
अरे वा वा वा !!!!
+१
+२
+३
वा
अगदी हेच
आवर्जुन प्रतिक्रिया
'शाळा' अजून वाचलेलं नाही. पण
कधी होणार???
मे २०११ मध्ये.
धन्यवाद
बघायलाच पाहिजे. ती
हो तीच ती..!!
केवडा ... केवडा....
क चालती ब ना .. -(बेंद्रीण
आश्वासक....!!
वाक्याला छेद
बेलाशी सहमत.. म्हणुनच वर
ईंद्रा यांच्याशी सहमत
ती केतकीच आहे हा दुवा
केतकी माटेगांवकर "च"...!!
उत्सुकता..
प्रतिक्षेत...
त्यात आपली [?] मृण्मयी
त्यात आपली [?] मृण्मयी
मनिम्याऊ तै दुव्याबद्दल
कसाही असला तरी एकदा तरी
निरागसता !
वाहिदा तै तुम्ही गमभन ही
वहीदातै हिंदी अन मराठी 'शाळा'
'शाळेत गेलेल्या
धन्स लालसा छान माहिती.
केतकीचे नाव....!!
धन्यवाद लालसा !
अरेच्या.... आज हा एक टीझर