मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुम्हाला भारताबाहेर कोणत्या देशात स्थाईक व्हायला आवडेल? जमल्यास कारणही स्पष्ट करा.

नेत्रेश · · कौल

वाचने 2209 वाचनखूण प्रतिक्रिया 53

In reply to by परिकथेतील राजकुमार

परु, माझ्या प्रतिसादाला तुझ्यासारख्या स्वतंत्र आणि प्रथितयश प्रतिसादकाकडून मिळालेले प्रशस्तीपत्र म्हणजे एक तर्‍हेचा 'shot-in-the-leg'च आहे. धन्यवाद. 'माझा मस्कापाव ' (my butter toast) मला धागे खोटी करायच्या व बुच योग्य जागी मारायच्या सूचना नेहमीच देत असतो! (इंग्रजीत टोस्ट चहाबरोबर आणि मग केक कॉफीबरोबर येते तर मराठीत खाद्यरचना वेगळीच असते. न्याहारी मोठी असल्यास च्या बरोबर काय खाल्लं होतं हे विसरायलाच होते हे खरे आहे!) - बुचन लावे

In reply to by टारझन

परिकथेतील राजकुमार 27/12/2010 - 14:28
बुच मारणे हा प्रकार मिपावर फारसा वापरले जात नाही अशी चर्चा झाल्यावर टारुमांनी एका बैठकीत सात बुचं मारली असं ऐकिवात आहे. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा - पत्र

In reply to by परिकथेतील राजकुमार

अवलिया 27/12/2010 - 14:30
त्याच बैठकीत टारोबांना परत आणण्याचा ठराव पास झाला होता का? नाही सात बुचे ऐकुन असे वाटले

In reply to by अवलिया

परिकथेतील राजकुमार 27/12/2010 - 14:37
त्याच बैठकीत टारोबांना परत आणण्याचा ठराव पास झाला होता का? नाही सात बुचे ऐकुन असे वाटले
श्री. नानासाहेब (अवलिया ह्यांना आम्ही काही जवळचे मित्र ह्याच नावाने संबोधतो) आपला प्रतिसाद काहीसा चक्रावुन टाकणारा वाटला. कदाचीत आपण सुरापान करुन तर तो लिहिला नाहीत ना ह्या आशंकेने मन पोखरले. श्री. टारझन हे मिपाबाहेर असते तर त्यांनी बाहेरुन, आतल्या धाग्यांना बुच कसे लावले असते ? आपण पुन्हा पुन्हा वादंगाचे विषय उकरुन काढणारे खोडसाळ प्रतिसाद का बरे देत आहात ? आपल्या विषयी आदर आहे तो वृद्धींगत व्हावा असे कार्य आपल्या हातुन व्हावे अशी अपेक्षा. (माझा हा प्रतिसाद तुम्हाला पराक्रमी तर वाटला नाही ना?)

In reply to by परिकथेतील राजकुमार

अवलिया 27/12/2010 - 14:41
>>>श्री. नानासाहेब (अवलिया ह्यांना आम्ही काही जवळचे मित्र ह्याच नावाने संबोधतो) धन्यवाद या आपुलकीबद्दल >>>आपला प्रतिसाद काहीसा चक्रावुन टाकणारा वाटला. वाटणारच.. दिवसा आपल्याला काहीही चक्रावुन टाकते.. संध्याकाळ नंतर आपण जरा ताळ्यावर येता हे काय आम्हाला माहित नाही? असो. >>>कदाचीत आपण सुरापान करुन तर तो लिहिला नाहीत ना ह्या आशंकेने मन पोखरले. एकदा माणसाचे मन चक्रावले की काहीही पोखरले जाते. >>>श्री. टारझन हे मिपाबाहेर असते तर त्यांनी बाहेरुन, आतल्या धाग्यांना बुच कसे लावले असते ? अभ्यास वाढवा >>>आपण पुन्हा पुन्हा वादंगाचे विषय उकरुन काढणारे खोडसाळ प्रतिसाद का बरे देत आहात ? यात खोडसाळ पणा काहीच नाही. कसा ते समजावुन सांगावे >>>आपल्या विषयी आदर आहे तो वृद्धींगत व्हावा असे कार्य आपल्या हातुन व्हावे अशी अपेक्षा. तथास्तु ! >>(माझा हा प्रतिसाद तुम्हाला पराक्रमी तर वाटला नाही ना?) छे छे तुम्हाला गजकर्ण झाला आहे हे आम्हास ज्ञात आहे.

In reply to by अवलिया

परिकथेतील राजकुमार 27/12/2010 - 14:48
सर्वात आगोदर लगोलग उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद या आपुलकीबद्दल
धन्यवाद मानुन लाजवल्याबद्दल आपले देखील धन्यवाद.
वाटणारच.. दिवसा आपल्याला काहीही चक्रावुन टाकते.. संध्याकाळ नंतर आपण जरा ताळ्यावर येता हे काय आम्हाला माहित नाही? असो.
काहितरी गल्लत होते आहे का? आम्ही सकाळी देखील ताळ्यावरच असतो. हान आता आपल्या सारख्या काही विद्वानांशी वाद आम्ही सकाळ प्रहरी टाळतो हे मात्र खरे.
एकदा माणसाचे मन चक्रावले की काहीही पोखरले जाते.
आमचे मन चक्रावले आहे हा तर्क आहे का अनुमान ? हे आपण कशावरुन ठरवलेत ? ह्याअगोदार आपणास असा काही स्वानुभव आहे काय?
अभ्यास वाढवा
विद्याभ्यास का मिपाभ्यास ? वाढावायची गरज असल्यास कोणत्या क्षेत्रात ?
यात खोडसाळ पणा काहीच नाही. कसा ते समजावुन सांगावे
आपण पडद्यामागच्या गोष्टींची चर्चा अशी सार्वजनीक का करता ? काय मिळते ह्यातुन आपल्याला ?
छे छे तुम्हाला गजकर्ण झाला आहे हे आम्हास ज्ञात आहे.
अतिशय घृणास्पद अशी वैयक्तीक पातळीवरील हिणकस टिका. आपण आजकाल सकाळ सकाळ अपेयपान करावयास लागला आहात हि चर्चा खरी असल्याचा आज साक्षाक्तार झाला.

In reply to by अवलिया

टारझन 27/12/2010 - 15:04
परिकथेतील राजकुमार यांच्या हिणकस उपक्रमाला पाठिंबा देऊन कंपुबाजी करणार्‍या अवलियांचा मण:र्पुव्क णिषेद! - (आमोनिया) *त्रेश

In reply to by परिकथेतील राजकुमार

नेत्रेश 27/12/2010 - 14:25
टारझन यांच्या हिणकस उपक्रमाला पाठिंबा देऊन कंपुबाजी करणार्‍या राजकुमारांचा मण:र्पुव्क णिषेद!

आमोद 27/12/2010 - 14:21
कनाडा विशयी बरेच एकले आहे.

आमोद 27/12/2010 - 14:21
कनाडा विशयी बरेच एकले आहे.

In reply to by आमोद

टारझन 27/12/2010 - 15:07
ते आपल्यासारख्या मंद ड्युप्लिकेट आय.डी.ज ला कळणार नाही. :) जय विजय करण्याआधी आपल्या मिसळपाव वरील परंपरेविषयी सांगा :) - कागोद

In reply to by टारझन

आमोद 27/12/2010 - 17:36
ठिक आहे. आम्ही मंद असू पण हे जरा समजाऊन सांगण्याची क्रुपा करावी. बाकी चालुदे. (ईनोद करताना पाय घसरुन पडु नका ह्या शुभेच्छा). बाकी प्रवेश प्रतिबंधीत होण्यापेक्शा आयडी ड्युप्लिकेट असलेले परवडले!!

In reply to by आमोद

टारझन 27/12/2010 - 17:42
तुम्ही एवढं भरभरुन लिहीलंय की मन भरुन आले ;) आपण मिसळपाव ला आणि परंपरेला णावं ठेवण्यापेक्षा अजुन भरभरुन लिहावं ही विनंती :) बाकी मग तुम्ही ओरिगिनल की डुप्लिकेट ते कळेलंच :) आमच्यासाठी ड्युप्लिकेट आयडी असण्यापेक्षा प्रतिबंधीत झालेले परवडले :)

मुलूखावेगळी 27/12/2010 - 15:19
झुमरीतलय्या बॉलीवुड च्या स्वप्नातला देश :)

In reply to by विलासराव

छोटा डॉन 27/12/2010 - 16:00
विलासरावांशी सहमत २०१४ साली : ब्राझिल ( रियो ) २०१८ साली : रशिया ( मॉस्को ) २०२२ साली : कतार आता बोला, काय स्किम आहे ? - छोटा डॉन

ऋषिकेश 27/12/2010 - 17:17
इतरः भुतान, मंगोलिया, मालदिव, मायक्रोनेशिया वगैरे तत्सम पॉलिटीकली इनर्ट तरीही (की म्हणूनच?) स्वस्थ जीवन जगता येणार्‍या देशात!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

क्लिंटन 27/12/2010 - 19:48
आखाती देश (सौदी अरेबिया आणि इराण सोडून) कारणे प्रॅक्टिकल आहेत. एक तर पगार तगडा मिळतोच. आयकर नाही तेव्हा सगळा पगार हातात येतो, भारत देश विमानाने जास्तीत जास्त ४ तासात तेव्हा विमानाची तिकिटे त्यामानाने स्वस्त आणि भारतात अचानक जायची वेळ आली तरी फारशी अडचण नाही, बऱ्यापैकी वरीष्ठ पद असेल तर कंपनी सगळ्या कुटुंबासाठी दरवर्षी भारताचे रिटर्न तिकिट देते आणि सगळ्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर भारतीयांचे वास्तव्य आहे. बिपीन बरोबर ना? हे सगळे फायदे ध्यानात घेता अमेरीकेपेक्षा आखाती देश चांगले.राष्ट्रीयत्व मिळवायला कठीण असले तर असू दे.त्यांचे राष्ट्रीयत्व हवे कोणाला? सौदी आणि इराण का नको?कारण आमच्या हिलरीला बुरख्यात ठेवायला मला अजिबात आवडणार नाही.

In reply to by क्लिंटन

Pain 28/12/2010 - 08:00
नवीन माहितीबद्दल धन्यवाद. नुकत्याच गेलेल्या माणसांचे पासपोर्ट काढून घेतात असे ऐकले होते. ते खरे आहे का ? रमझान वगैरे दिवसात मुस्लिम लोकांबरोबर परदेशी लोकांनाही खायची बंदी असते असे कतारमधल्या एकांनी सांगितले आहे. डोर सिनेमात दाखवलेली परिस्थितीही थोडी भीतीदायक वाटली होती.

In reply to by नगरीनिरंजन

क्लिंटन 28/12/2010 - 08:32
अहो असेच काही घडायचे असेल तर ते घडतेच. दिल्लीमध्ये परवा रात्री एका तरूणाने गाडीतून उतरताना मागे कोण चालत येत आहे हे न बघता गाडीचे दार उघडले आणि ते चालत येणाऱ्यांना लागले या कारणावरून मागून येणाऱ्यांनी त्या तरूणाची गोळ्या झाडून हत्या केली.असे होते म्हणून दिल्लीत राहणे कोण सोडतं का?तसेच काहीसे.

In reply to by Pain

क्लिंटन 28/12/2010 - 08:30
डोर सिनेमात काय दाखविले आहे हे माहित नाही.माझी बहिण १३+ वर्षे आखाती देशांमध्ये राहत आहे.तिला रमझानमुळे काही प्रॉब्लेम आल्याचे ऐकिवात नाही.काही ठिकाणी हॉटेलातून खाणे पॅक करून घरी घेऊन जाता येते. ऑफिसात दुपारचे जेवण करता येत नाही असेही कधीही ऐकले नाही.अधिक माहिती या प्रदेशात स्वत: राहिलेले लोक देऊ शकतील.

In reply to by क्लिंटन

गणपा 28/12/2010 - 08:47
क्लिंटनशी सहमत.. माझ्या +९ वर्षांच्या दुबईच्या वास्तव्यात रमझानमुळे कधीच प्रॉब्लेम आला नाही. सध्याच्या मंदीच्या काळात तिथे बरेच जणांच्या नोकर्‍यांवर घाला आला होता अस ऐकल. (पण या मंदीच्या फेर्‍यातुन कोण वाचलय म्हणा.) म्हणुनच किलंटनने मांडलेल्या अनेक मुद्यांशी सहमत आहे. पण जरी टॅक्स कापला जात नसेल तरी इतर अनेक उपायांनी तो वसुल केला जातो हे ही तितकच खरं.

In reply to by गणपा

पर्नल नेने मराठे 28/12/2010 - 19:14
* पण जरी टॅक्स कापला जात नसेल तरी इतर अनेक उपायांनी तो वसुल केला जातो हे ही तितकच खरं. बघ ना....अगदी साधे ड्राइव्हिन्ग लाइसेन्स पण चटकन देत नाहिन. साधारण १०-१२००० दिर्हम्स उकळतात.

In reply to by Pain

पर्नल नेने मराठे 28/12/2010 - 19:11
*नुकत्याच गेलेल्या माणसांचे पासपोर्ट काढून घेतात असे ऐकले होते. काधुन घेत नाहित्, ९९% हिच पद्धतच असते. ऑफिसकडे पास्पोर्ट रहातो. आमच्या बाबतित नव्र्याचा पीपी ओफिसने घेतला नाहीये. व मी नव्र्याच्या जिवावर आयमिन वि़सावर सो माझापण माझ्याकडेच आहे. * रमझान वगैरे दिवसात मुस्लिम लोकांबरोबर परदेशी लोकांनाही खायची बंदी असते बंदी नसते पॅन्टरीत जाउन खाता/पिता येते ...फक्त त्यांच्या समोर खायचे नाही कारण त्यांना पण इछ्चा होइल ना..म्हणुन त्यान्चा मान राखायचा. डोर पाहिला नाहिये.

In reply to by पर्नल नेने मराठे

आमोद शिंदे 04/01/2011 - 02:28
नव्र्याचा पीपी ओफिसने घेतला नाहीये.
मी चुकुन नव्र्याची पप्पी ओफिसने घेत्ली नाही असे वाच्ले!

In reply to by क्लिंटन

पर्नल नेने मराठे 28/12/2010 - 19:03
*राष्ट्रीयत्व मिळवायला कठीण असले तर असू दे.त्यांचे राष्ट्रीयत्व हवे कोणाला? मिळतच नाही राष्ट्रीयत्व.. अगदी फ्री होल्ड मधे प्रोपर्टी घेतलीत तरी देत नाहित. *एक तर पगार तगडा मिळतोच. आयकर नाही तेव्हा सगळा पगार हातात येतो, घराची भाडी तगडी असतात ...हा एक प्रकारचा तॅक्स्च झाला असे आम्हाला वाटते. *बऱ्यापैकी वरीष्ठ पद असेल तर कंपनी सगळ्या कुटुंबासाठी दरवर्षी भारताचे रिटर्न तिकिट देते हे खरे आहे.

In reply to by पर्नल नेने मराठे

आमोद शिंदे 04/01/2011 - 02:25
घराची भाडी तगडी असतात ...हा एक प्रकारचा तॅक्स्च झाला असे आम्हाला वाटते.
घराची भाडी इतरत्र नसतात काय? आम्ही तग्डी भाडी भरुनही वर तॅक्स देतो.

आशिष सुर्वे 27/12/2010 - 20:00
नायजेरीया.. एकदा जाऊन तर बघा.. राजे होऊन रहाल तिथे...

शिल्पा ब 31/12/2010 - 13:50
बाकी ठीक पण आपण या कौलातून काय साधणार? तुम्ही कुठे स्थाईक आहात? कुठे व्हायचंय ? काय कारण? अवांतर म्हणजे खालील रोचाकाहून रोचक प्रतिसाद.

In reply to by शिल्पा ब

प्रदीप 31/12/2010 - 18:40
नोव्हेंबर व डिसेंबरच्या महिन्यांत आतापर्यन्त २४ कौल इथे काढले गेलेले आहेत. त्यातील ३ ~ ४ वगळता इतर सर्व कौल यथातथाच होते. ह्या सुमारे २०+ पाचकट कौलकारांनी त्यांच्या कौलांच्या प्रतिसादाचे प्रिंटआउट्स घेऊन त्यांच्या सुरळया करून योग्य ठिकाणी घातल्या असाव्यात असा कयास आहे!

In reply to by शिल्पा ब

नेत्रेश 04/01/2011 - 00:34
मिपावर सार्‍या जगभरातुन लोक येतात. प्रत्येकाला आपल्या देशात रहाण्याचे फायदे-तोटे माहीत असतात. कौल काढताना मला त्या देशांपद्दल जी माहीती होती ती मी कंसात दिली आहे. त्या व्यतीरीक्त अजुन माहीती मि़ळावी, तसेच विवीध देशांत स्थाईक व्हायचे फायदे-तोटे जाणुन घ्यावे आणी आपले ज्ञान वाढवावे हाच या कौलामाजचा उद्येश आहे.

In reply to by शिल्पा ब

बारक्या_पहीलवान 04/01/2011 - 18:27
आमोद शिंदे - खरे आहे . प्रदीप - प्रयत्न करतो भाउ . टाईप करताना गरबड होते. शिल्पा ब - भारताबाहेर स्थाईक व्हायचा विचारही करु शकत नाही शिल्पाताई. आपले पुणे तिथे काय उने. बा.प.

बारक्या_पहीलवान 03/01/2011 - 17:58
असहमत - आखाती देश सौदी अरेबिया सोडून, क्लिंटन ह्याचे म्हणणे पटत नाही. त्याचे प्रामाणिक मत आहे, वाद घालायचा नाही (हिलरीला बुरख्यात ठेवायला अजिबात आवडणार नाही). दिल्ली, मुंबईलाहि गुन्हे प्रमाण भरपूर झाले आहे. सौदी सेफ वाटते ( चोराच्या राज्यात चोरी कोण करणार! ). मला ४ वर्ष सौदीला वास्तव आहे. सौदीला मराठी लोक बरेच आले आहे ( मराठी मंडळीचे स्वागत आहे सौदीला नौकरी साठी). सहमत - पगार तगडा मिळतोच. आयकर नाही तेव्हा सगळा पगार हातात येतो, भारत देश विमानाने जास्तीत जास्त ४ तासात तेव्हा विमानाची तिकिटे त्यामानाने स्वस्त आणि भारतात अचानक जायची वेळ आली तरी फारशी अडचण नाही, (बऱ्यापैकी वरीष्ठ पद असेल तर - हल्ली सगळ्यांना) कंपनी सगळ्या कुटुंबासाठी दरवर्षी भारताचे रिटर्न तिकिट देते आणि सगळ्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर भारतीयांचे वास्तव्य आहे. रमझान वगैरे दिवसात मुस्लिम लोकांबरोबर परदेशी लोकांनाही खायची बंदी असते ....वैगरे वैगरे बर्याच माहिती अर्धवट असतात. अरबी नवीन पिढी अमेरिका किवा युरोप ला शिकला आहे. विचारसरणी बदलत आहे. बरच काही नवीन आले आहे. बा.प.

In reply to by बारक्या_पहीलवान

प्रदीप 03/01/2011 - 20:30
मला ४ वर्ष सौदीला वास्तव आहे. सौदीला मराठी लोक बरेच आले आहे ( मराठी मंडळीचे स्वागत आहे सौदीला नौकरी साठी).
[उद्वेगाने: आप की तरह मराठी लिखते है क्या वो सौदी मे गये हुवे मराठी लोग?] [आता थोडे सावरून: अहो , जरा मराठीतून मराठी लिहा की, साहेब! तुम्हाला 'सौदीत माझे वास्तव्य ४ वर्षे आहे. सौदीत बरेच मराठी लोक आले आहेत' असे लिहायचे असावे?] बाकी चालू दे (c: आजानूकर्ण)

In reply to by बारक्या_पहीलवान

आमोद शिंदे 04/01/2011 - 02:23
अहो पण ह्या सौदी (किंवा आखाती) देशा मध्ये गोर्‍या माणसांना वेगळी वागणूक देतात म्हणे. गोर्‍या माणसाची पात्रता/अनुभव इ. कमी असले तरी पगार आणि हुद्दा त्यांचाच जास्त असतो म्हणे. त्यापेक्षा अमेरिका काय वाईट?