खुप छान लिहिलय.........खरोखरच प्रत्येकाने यावर विचार करावा, आपल्या लहानपणी आपण कसे
छान छान अभ्यास करत करत खेळत होतो, किर्तन वा प्रवचनांना जात होतो, मा़झे आईवडिल आर्वजून घेउन जायचे, तसेच संस्कार वर्गास..गीता पठण, सायंकाळी सामुहिक शुभंकरोती या सर्व गोष्टी आपोआपच होत होत्या, आता आय टी च्या जमान्यात ह्या सर्व चांगल्या गोष्टी म्हणजे काय बोअरींग सांगताय, अशा होत आहेत.
आपणच परत पुर्वी आपल्या बरोबर होत असायची तशी लहान मुलां बरोबर सुसंवादास सुरवात केली पाहीजे. ह्या शाळे बाहेरील शाळा कार्यक्षम केल्या पाहिजेत. शाळेबाहेरील शाळांना आपण प्रत्येकाने महत्व दिले पाहीजे,
हे अगदी मनापासून पटले.
प्रतिक्रिया
खुप छान लिहिलय.........खरोखरच
सहमत
स हमत
मस्त !!! शाळे बाहेर्च्या शाळा