होईल की नाही, झाले तर कसे होईल, कुणी भाग घेईल की नाही आणि अशाच अनेक वादांच्या भोवर्यात सापडलेली १९वी राष्ट्रकुल स्पर्धा एकदाची पार पडली.
केवळ पारच पडली नाही तर भव्य दिव्य स्वागत आणि सांगता समारोह, भारतीय स्पर्धकांची उत्कृष्ट कामगिरी आणि इतर अनेक भुषणास्पद गोष्टींमुळे ही स्पर्धा कायम स्मरणात राहिल.
सर्व स्पर्धकांचे, आयोजकांचे, भारताचे आणि पर्यायाने आपल्या सर्वांचे अभिनंदन !
भारताचा तिरंगा असाच दिमाखात फडकत राहो ही सदिच्छा !!
जय हिंद !!
वाचने
9138
प्रतिक्रिया
73
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमचे काहीतरी चुकते आहे.
>>त्यामुळे त्याचे अभिनंदन
In reply to तुमचे काहीतरी चुकते आहे. by वेताळ
पदकांच्या जल्लोषाला