आज मराठवाडा मुक्तिदिन !
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाडा मात्र हैद्राबादच्या निजामाच्या राजवटीत भरडला जात होता. संत ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदासांच्या या भूमीत मुस्लिम रझाकारांनी हैदोस घातला होता.
त्यावेळी काँग्रेस पुढार्यांपैकी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मोठी चळवळ उभारली गेली. शेवटी सैनिकी कारवाईत निजामाला शरणागती पत्करावी लागली. १७ सप्टेंबर १९४८ पासून मराठवाडा स्वतंत्र भारताचा घटक झाला.
माझे या विषयातले ज्ञान फार तोकडे आहे. कृपया इतिहासाच्या जाणकारांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील या महत्त्वाच्या पानावर अधिक प्रकाश टाकावा ही विनंती.
वाचने
18155
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
औरंगाबादचे आमचे मित्र यावर
औरंगाबादचे आमचे मित्र यावर
In reply to औरंगाबादचे आमचे मित्र यावर by अवलिया
>>>आजोबांच्या काही आठवणी
In reply to औरंगाबादचे आमचे मित्र यावर by निखिल देशपांडे
कोण लिहिणार होते रे...!
In reply to औरंगाबादचे आमचे मित्र यावर by निखिल देशपांडे
मराठवाडामुक्तिसंग्राम
In reply to औरंगाबादचे आमचे मित्र यावर by अवलिया
>>सदर लढ्यासाठी सर्वस्व
>>>>>विकी-फिकीवरची
In reply to >>सदर लढ्यासाठी सर्वस्व by धमाल मुलगा
"चिलमीच्या झुरक्याला" हे
In reply to >>>>>विकी-फिकीवरची by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुर्जी तुमचं म्हणणं येकदम
In reply to >>>>>विकी-फिकीवरची by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ऑपरेशन पोलो
काही ग्रेट नाही... राहिले
:)
In reply to काही ग्रेट नाही... राहिले by बिपिन कार्यकर्ते
रझाकार आणि निर्घृण कत्तली हे
असेच
In reply to रझाकार आणि निर्घृण कत्तली हे by यशोधरा
नाही चिरा ! नाही पणती !
महत्वाची घटना....
छान
In reply to महत्वाची घटना.... by मन१
क्या बात है....!
In reply to महत्वाची घटना.... by मन१
मन१ यांचा सुंदर आणि
In reply to महत्वाची घटना.... by मन१
का गोंधळ उडालाय ?
In reply to मन१ यांचा सुंदर आणि by नितिन थत्ते
मराठवाडा
In reply to महत्वाची घटना.... by मन१
धन्यवाद
हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा लढा
शालेय इतिहासात वाचलं होतं पण
असेच म्हणतो..
In reply to शालेय इतिहासात वाचलं होतं पण by सनविवि
१५ ऑगस्टही साजरा करण्यास बंदी
In reply to शालेय इतिहासात वाचलं होतं पण by सनविवि
निजाम जर विलीन करायला तयार