या संस्थेची स्थापना नौकरी व्यवसाय करणार्या लोकांनी २००१ या वर्षी केली.
"झोपी गेलेला जागा झाला" चे ७ प्रयोग.
"शांतेचं कार्ट चालू आहे" चे ११ प्रयोग.
"मोरुची मावशी" चे २१ प्रयोग.
"तरुण तुर्क म्हातारे अर्क" चे १० प्रयोग.
"सौजन्याची ऐशीतैशी" चे ४ प्रयोग.
" तो मी नव्हेच" ची ९ प्रयोग सादर केली आहेत. विशेष म्हणजे प्रभाकर पणशीकरांच्या उपस्थितीत याचा प्रयोग सादर करण्याचे भाग्य अथर्व ला लाभलेले आहे.
वरील विनोदी नाटके आणि प्रहसनाबरोबर अथर्व ने बॅरिस्टर आणि सापळा ही गंभीर नाटकं ही सादर करुन राज्यनाट्य स्पर्धेत पारितोषिकेही मिळविली.
शोकपर्व, अंतिम अन्तर्लपिका, निर्णय, ओळख, पहाट, शिल्प, फक्त पौढासाठी आणि ज्याचं त्याचं अभयारण्य इतकी नाटकेही सादर केलेली आहेत.
११ मेला एकाच दिवशी चार नाटके हा विक्रमही स्थापीत करण्यात आला आहे.
अथर्वला मिपा तर्फे शुभेच्छा.
अथर्वला शुभेच्छा ....
मागे एकदा सांगलीच्या एका संस्थेने एकाच दिवशी न थांबता सतत एकामागोमाग एक एकाच नाटकाचे (शांतेचं कार्टं चालू आहे) ११ की १२ प्रयोग केले होते...
असो...प्रत्येक जण नाटक का करतो , याची उत्तरे वेगवेगळी...
ज्याचा त्याचा आनंद...
प्रतिक्रिया
वाट पाहतो..
वाटचाल.
विक्रम ?