अद्याप ह्या "ग" ला कशाचीही बाधा झालेली नाही.
बघू पुढे.
आणि त्रिशतकाचे म्हणाल, तर पुण्यात न्हेरू श्टेडियम वरचे त्रिशतक, आणि मेलबोर्न वरचे, ह्यात फरक नको का ?
>> "नातं कीतीही सुंदर असले ना तरी त्यातील बंध कोठे सैल आहेत आणि कोठे घट्ट हे नातं निभावणार्यालाच माहीत असते, म्हणुन त्या अनुशंघाने आपण नातं निभवत रहायच ,बुट पायात घातला तर कदाचीत तो टोचणारच पण म्हणुन त्याला फेकून ध्यायचे नसते, आपल्या पायचे वळण आपोआप त्याला मिळते" >>
सुंदर!!!!
छान लिहीलय...
पण " अनुभव हा खुप वाईट मित्र असतो"
हे नाही पटलं बुवा... प्रत्येक अनुभवाकडे आपण कुठल्या दॄष्टीकोनतून पाह्तो ते महत्त्वाचे...
अजून एक वन लाईनर...
" अहंकार आणि आत्मसन्मान यादरम्यान एकच पुसटशी रेघ असते... ती ओळखणारे खूपच कमी..."
>>" अनुभव हा खुप वाईट मित्र असतो"
>>.एकटेपणा हाच आयुष्याचा एकुलता एक सोबती आहे ..
ही वाक्ये :
अनुभव हाच आयुष्याचा एकुलता एक सोबती आहे
एकटेपणा हा खुप वाईट मित्र असतो
अशी असावीत का???
सर्वांचे आभार !
- अरुण जी आपण म्हणत आहत तसेच बरोबर आहे. चुकुन स्पेल मिस्टेक झाल्या आहेत.
- मिसळ उपोभोक्ता प्रो. देसाई कोण आहेत ? आणि त्यांचे लिखान असेच आहे का ?
आणी व. पु. काळे हे माझे सर्वात आवडते लेखक आहेत. हे वन लाईनर त्यांच्या लिखानाच्या प्रेरणेतूनच लिहिले गेले आहे.
परंतु त्यांची उंची खुप मोठी आहे. त्यामुळे तेथपर्यंत झेप घेणे आपले काम नाही.
असो .. आपले विरजन छान असते .. त्यामुळे आनंद मात्र वाढतो ...
- बबु
[:)] वि.स.खांडेकर खुप उत्कृष्ट लेखक आहेत, परंतु हि वाक्य माझी असली तरी स्टाईल व्.पु. काळेंसारखी आहे.
आणि कथा/कादंबरी मध्ये अशी वाक्य नसल्यास .. खुप विनाकारण लेखन करावे लागते या बदल्यात.
- एक अनामी
आपले वाक्य खुप खुप आवडले .. मस्त आहे .. लिहित चला ..
- ध्येयहीन ध्यनवाद .. तुमचे म्हणने बरोबर आहे.
काही वेळेस संभाषणात ती वाक्य आलेली आहेत कादंबरी मध्ये म्हणुन तशी आहेत.
बाकी आपले म्हणने योग्य आहे.
----------
सर्वांचे आभार
गणेशा
प्रतिक्रिया
छान,सुंदर , विचार
>>आरस्य>><< हे "आरशास" असे
बेस्श्ट
किंवा
नाही
गपुर्झा
>> "नातं कीतीही सुंदर असले
वन लाईनर.???????????? एक
वन लाइन्र
छान श्रीगणेशा!!!
फाऊल...
छान !!! अप्रतिम
मस्त...
छान लिहीलय...
छोटीसी शंका....
सर्वांचे आभार ! - अरुण जी
आजच वाचलेले