मस्त विडंबन. पण कवितेतील एका महत्त्वाच्या कडव्याचे विडंबन वाचायला मजा आली असती -
सहकार्यांनो का ही खंती, जन्म खलाश्यांचा
झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रांपरि अखंड नीलांमध्ये संचरावे
दिशांचे आम्हाला धाम
कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन मरती
जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली
नीर्मितो नवक्षितिजे पुढती
(कडवी आठवणीतून लिहिली आहेत. चुभुद्याघ्या)
डॉनरावांच्या बाबतीत विचार करताना
आपही न्हाई, आपही झुलपे, आपही बैठ काटता
असं काहीसं सुचून गेलं...कबीराला जर दोनराव माहीत असते तर त्याने या ओळी नक्की लिहिल्या असत्या.
कदाचित इतकं गहन नसेलही. ते उसात दंगा करायला गेले असतील.
छान
आगायायायायाया!!!!
सेकंड थॉट...
ही कानाची पाळी ठेवा , नीट
हा हा हा
डॉनरावांच्या बाबतीत विचार
नाही नाही!
अनुल्लेख ...
मस्त.
हा हा हा!! या अश्या विडम्बना
मस्तच रे अडगळा!
वा वा .. सुसाट .. विडंबन एकदम
हा हा
मला
छान.........