या चर्चेतील मुद्दे वाचले
मुलतः कोणत्याही थोर व्यक्तीच्या बद्दल कुणाही सोम्यागोम्याने काहीही माहीती द्यावी कुणाही लंपट लेखकाने काहीही लिहावे अन शासनाने अशा लिखानावर बंदी आणली असता कुणाही येरागबाळ्याने न्यायालयात याचिका दाखल करावी की अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते आहे? हे कितपत योग्य आहे? आपल्या पैकी कितीतरी जण न्याय व्यवस्थेच्या या अन्यायी निर्णयाचे समर्थन करतांना दिसतात तेंव्हा न्यायाची चाड आपणाला आहे काय? हा प्रश्न निर्माण होतो. सावरकरांचे वाक्य अंदमान तुरुंगातुन हटविले तेंव्हा आक्रोश करनारे आपण आज शिवरायांच्या विरोधातील निकालाचे समर्थन करतांना आपले मन बुद्धी संस्कार गहाण टाकुन तर बोलत नाही आहोत ना........?
कुणा स्त्रीच्या चारित्र्यावर चिखलफेक करणार्याला कसले आले अभिव्यक्ती स्वातंत्र्य?
निषेध त्या न्याय व्यवस्थेचा अन त्या अन्यायी व्यवस्थेचे समर्थन करणारांचा....
प्रतिक्रिया दैनिक Daily Navnagar Mumbai 18-7-10
प्रतिक्रिया
पण ह्याच
अगदी बरोबर
जर दादोजी
अग्गोबाई!!! म्हणजे त्या
गृहीतच चुकीचे
खरा धोका
म्हणजे
आम्हा घरी
हीन
इथे काही
ब्रिगेडही त्याच रांगेत
जो न्याय
मैत्रजी आपले काही मुद्दे पटतात.
कर्मयोग
प्रकाटाआ
ब्रिगेडवा
सावरकर आणि शिवाजी
आपले आराध्य !!!!!
पुन्हा एकदा !!
ब्राह्मणाच्या नावाने खडे
Pagination