आताच धनंजय रावांच्या या धाग्यात काही मिपा मित्रांनी मिपाच मुखपृष्ट (फिफा विश्वचषका संबंधित) बदलल्या बद्दल खंत आणि नाराजीचा सुर लावलेला दिसला.
जरी फुटबॉल चा विश्वचषक चालु असला तरी सध्या ती एकच गोष्ट महत्वाची आहे असे मला वाटत नाही . तेव्हा जर अधे मध्ये एखादा खास दिवस असला (जसे आज आपल्या सर्वांच्या लाडल्या व्यक्तिमत्वाची पुण्यतिथी आहे) तर त्या दिवसाची आठवण म्हणुन जर मिपाच्या मुख पृष्ट बदलल तर त्यात काही वावग आहे अस मला तरी वाटत नाही.
हि स्पर्धा अजुन १५-२० दिवस तरी चालणार आहे. वाटल्यास उद्या परवा परत ते मुखपृष्ट लावता येईल.
आजवर मिपाच्या मुखपृष्टाने नेहमी एखाद्या विषेश दिवशी त्या दिवसाची आठवण करुन देणार मुखपृष्ट देउन मिपाची शोभा वाढवली आहे. तसा पायंडाच पाडलाय म्हणाना.
त्यामुळे आजचं पुलंना श्रधांजली वाहिलेल मुखपृष्ट मला मुळीच वावग वाटल नाही.
खर तर माझा हा प्रतिसाद मी तिथेच देणार होतो.
पण इतर मिपाकरांच या बाबतीत काय मत आहे हे जाणुन घ्यायला आवडेल म्हनून हा काथ्याकुट.
वाचने
7182
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
गणा सेठ
१००% सहमत
गणपाशी
सहमत
माझे मत
+१
In reply to माझे मत by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+२
In reply to +१ by सहज
+३
In reply to +२ by अवलिया
+४
In reply to +२ by अवलिया
मुखपृष्ठ
In reply to माझे मत by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एखाद्या
In reply to माझे मत by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
.
In reply to माझे मत by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सरांशी सहमत
In reply to माझे मत by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अत्यंत
In reply to माझे मत by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्रमांक अथ्ठावीस
In reply to माझे मत by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to क्रमांक अथ्ठावीस by मिसळभोक्ता
गणपा ओगाशी
अवांतर
आपुलकी आणि व्यवस्थापन