बरेच दिवसांनी चांगले वाचायला मिळेल. संजोपकाकांचे जुने लेखन वाचले आहे. काका, ह्या पेक्षा कडक माल काढु शकतात.
मिभोकाकापण कधी लेखमौन सोडतात त्याची वाट बघतोय.
-----
ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.
विनू प्रकरणाची संदिग्धता मनास फार, खूप चटका लावून गेली - लेखकाचं यश.
वेगळ्याच सामाजीक स्तरावरील २ व्यक्तींचे खूप प्रभावी व्यक्तीचित्रण. भाषा वातावरणनिर्मीतीस पोषक.
व्यक्तीचित्रण हटके आहे, आवडलं.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
हा प्रतिसाद वाचुन "संजोपकाकांचे" तोंड कसे झाले असेल ते इमॅजिन करतोय
=)) =)) =))
बाकी हल्ली काका लोकांनी मागणी भरपुर .. आणि तुम्ही मामा लोकांवर लेख लिहीताय हे पाहुन डोळे पाणावले
-(अस्थि-दंत विमा एजंट) टारझन
ण्यु पॉलीसी: आम्ही ढुंगणाच्या दातांचेही विमे उतरवतो .
>>हा प्रतिसाद वाचुन "संजोपकाकांचे" तोंड कसे झाले असेल ते इमॅजिन करतोय
=)) =)) =)) =)) =))
१००% सहमत.
मी पण प्रतिसाद वाचुन हसुन हसुन येडा झालो ...
च्यायला आता कुठल्याहे लेखाला असेच प्रतिसाद द्यावेत.
लेखकाची सॉलिड चिडचिड होईल ;)
अवांतर :
सन्जोपराव, चांगला जमला आहे लेख.
समयोचीतही म्हणता येईल ;)
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
"....'सारे प्रवासी घडीचे' मधे पण एक कॅरॅक्टर आहे असं. काय बरं त्याचं नावं ? .."
बहुतेक तुम्ही "जिवा शिंगे" किंवा "दादू गुरव" बद्दल बोलत आहात.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
लिखाण ओघवत आहे. =D>
त्यांच्यात दिवस करतात का हो?नाही ते ओल्ड मंक च नका विसरु नाही तर कावळा नाही शिवायचा. नाही तुमचा फार जीव दिसतो त्यांच्या वर ..आणि त्यांचा ओल्ड मंक वर.
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
चहूकडे (डोळ्यातून आलेल्या धारांमुळे!) अशी गत झाली बघा हे वाचून.....
काही थ्यांक्यू राहून गेले आहेत असे वाटते:
मामा-मामीचं नातं असं काही औरच होतं. ते एकमेकाशी बोलायचे ते फक्त भांडणापुरतेच, पण त्यांच्या मनात बाकी एकमेकाबद्दल सागराइतकं अथांग प्रेम होतं.
इथे एक. सबंध लेखात हे सागराइतके प्रेम कसे होते ते काही समजले नाही, तरीही.
आणि
देवानं आमची एवढीशी जीवनं समृद्ध करायला दिलेली ही माणसं. न मागता दिली होती, न सांगता परत नेली!
ह्या टाळीघेऊ वाक्यावरही!!!
पहिल्याच वाक्यावर अडखळलो होतो!! ज्याच्या तथाकथित 'जंक' वगैरे खाण्यावर काही वर्षे काढलीत, त्याचा कारभार एकदम गुंडाळला की काय अशी भीति वाटून गेली. तसे काही नाही हे कळल्यावर हायसे वाटले!! तेव्हा ह्या लेखातून तसे काही तुम्ही सांगत नाही आहात, ह्याबद्दल सन्जोप रावांना माझ्यातर्फे थ्यांक्यू!!
'हितं पोटात गोळा झाला तर डाक्टरला दाखवायला पयसा न्हाई, आणि तू गाडवाचं मूत पी मुडद्या' असे काहीसे तिचे शब्द असायचे.
हे वाक्य काळजाला भिडलं! ;) ;) ;) डोळेपाणवले......
कोणी असं करू शकेल का? या कल्पनेनेच मळमळलं !
बाकी विडंबन छान आहे... अजून येऊ देत... राव'जी! :)
टीप : "दामल्यांचा विनु" लहानपणी जास्तच गोंडस आणि ग्गोग्गोड्ड दिसत असावा... याबद्दल शंका नाही! ;)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
सन्जोपराव drove most compelling point home - जीवन समृद्ध करणारी माणसं ही किती अनपेक्षित स्तरांतून येतांत, जर आपल्या मनाची कवाडं उघडी असतील.
सुरेख लिखाण!!!!
=D> =D>
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
अरे ह्या अशा (म्हंजे कशा, ते विचारू नका) प्रतिसादांना आवरा रे !
पण संजोपराव, तीर निशानेपे म्हणतात तसंच लिखाण.
पुतण्याच्या छातीतून आरपार, आणि काका ठार !
(अवांतरः कॅथोलिक चर्च चे "ते" प्रकरण झाल्यापासून, काही व्यक्तिचित्रांतला "बालपणीचा काळ सुखाचा" री-एव्हॅल्युएट करने आवश्यक आहे.)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
"....देवानं आमची एवढीशी जीवनं समृद्ध करायला दिलेली ही माणसं..."
खरंय... आणि विशेष म्हणजे देवाकडे आपण न मागताच सहजगत्या अशी माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि कशाचीही अपेक्षा न करता शेतात पोपट नाचविल्यागत आपले जीवन अशा आठवणींनी हिरवेगार करून निघून जातात.
सुंदर !!
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
मध्यंतरी केसु शेठचा तडका अनुभवला अन आता रावसाहेब,,,
तात्या देखील नवीनच फार्मात आलेले दिसतात.
तात्या,केसु,सन्जोपराव ह्यांचे एकामागोमाग धागे येताना पाहून मिपावरचे पुर्वीचे दिवस आठवले.
आता मिभोंनी देखील आपली लेखणी म्यानातुन काढावी अन मिपावरचे पुर्वीचे दिवस पुनःस्थापित करावेत असे सांगावेसे वाटते.
गेला बराच काळ इथल्या जनतेने नुसत्याच पिठल्या भाकरी वर दिवस काढलेत. काहि दिवस तर तेहि मिळत नव्हते.
आता ह्या ज्येष्ठ मंडळींना नम्र विनंती कि आता हे भरलेले ताट नेहमी असेच भरलेले राहो व सगळयांना त्याचा आनंद घेता येवो.
रावसाहेब,टायमिंग चुकले असले तरी लेख चांगला झालाय हे सांगायला नकोच.
(उपाशी) अभिज्ञ
--------------------------------------------------------
निगेटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
आवडलेल्या पोस्ट्स वर आवर्जून प्रतिसाद दिले जातात; नावडलेल्या पोस्ट्स ना उजवी घालून पुढे जाता येते हा नेहमीचा रिवाज झाला. इथे हा रिवाज मोडून कटुता पदरी पाडून घेण्याचा धोका स्वीकारतो आहे.
या प्रस्तुत धाग्यावर ज्या मूळ धाग्याचे विडंबन आहे (असे मला वाटते) त्या मूळच्या धाग्यावर रक्तानात्याच्या माणसाच्या निधनाबद्दलचे विचार आहेत. त्या प्रसंगाच्या गांभीर्याशी तादात्म्य न पावणे अगदी सहज शक्य आहे. मात्र त्याची इतकी अभिरुचीविहिन चेष्टा बरोबर नाही.
असो.
मूळच्या धाग्यावर रक्तानात्याच्या माणसाच्या निधनाबद्दलचे विचार आहेत. त्या प्रसंगाच्या गांभीर्याशी तादात्म्य न पावणे अगदी सहज शक्य आहे. मात्र त्याची इतकी अभिरुचीविहिन चेष्टा बरोबर नाही.
सहमत आहे...!
-दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया
बरेच
विनू
:)
हेच
+१
डॉन्याशी बाडीस
छान जमलंय.
'सारे प्रवासी घडीचे'
लिखाण ओघवत
नि...
हॅ हॅ हॅ..
हा आमचा .. ,
हॅ हॅ
आवडल....
छान लिहिलं
पाणीच पाणी....
वाचनास भाग पाडणारी लेखनशैली !
"अजून असेच
सुसुभाय
'हितं
उत्तम व्यक्तीचित्रण . .
नशीब मला
वावा..
मामा
अहो, त्या
पण निमित्त
बाडिस.
हाहाहा
सन्जोपराव
अरे, आवरा रे
जीवन सुंदर करून जाणे...!!
कदी मोठे
हे वाक्य
भरलेले ताट
संजोपकाका...
सही विडंबन
प्रतिसाद
करेक्ट...!
उत्तम