सही रे भिडू. हुप्प्या बेट्या एवढी चांगली बातमी दडवून ठेवतोस! अरे भारताचे तारणहारांचे चरित्र म्हणजे गीतेची रदबदली करून देव्हार्यात ठेवण्याची पोथीच जणू. मला लागलीच ती प्रत उपलब्ध करून दे. अगदी वेडे केले बघ त्या राहूल बाबाने. मागे मुंबईत येवून कितीतरी सामाजीक कामे करून गेला तो. तो गरिबांच्या अन (बाईच्याच) झोपडीत राहतो. जेवतो. अरे मागे त्याने संसदभवन मधील कँन्टीन मध्ये उत्तपा देखील खाल्ला होता. केवढा मोठा त्याग आहे हा देशासाठी! डायरेक संसदभवन मधील कँन्टीन मध्ये उत्तपा खाणे म्हणजे काय चेष्टा आहे काय? बाकी आपले इंग्रजांच्या काळातले स्वातंत्र सैनिक अन आताच्या काळात मराठीच्या आंदोलनात पोलिसांच्या लाठ्या खाणारे मनसैनीक अन गेल्या काळाले शिवसैनिक म्हणजे अगदीच वेडे आहेत ना!
आमच्या गल्लीतील नगरसेवकानेही आत्मचरित्र लिहायला मला सांगितले आहे. मी त्याचे शाळासोडल्याचा एल सी अन इतर कागदपत्रे मागवलेली आहे. लवकरचा आत्मचरित्र तयार होईल. झाले की येथेच परिक्षण टाकतो.
डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही
नोंदणी कुठे करावी लागेल? आमच्यासाठी पण एक प्रत राखुन ठेवा ~X( ~X( ~X(
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
यावरून आठवले:
९/११ नंतर राहूल गांधी हे कोलंबियाहून अमेरिकेत आले आणि बॉस्टन विमानतळावर उतरले. तेथे त्यांना युएस इमिग्रेशन आणि कस्टम्सच्या अधिकार्यांनी थांबवले आणि एक तास चौकशी चालली होती. पण मग रालोआ सरकार असले म्हणून काय झाले? अशा वेळेस सगळे राजकारणी एकत्र असतात... काही फोन फिरले आणि सगळे सुरळीत पार पडले.
नंतर कोणी एका प्रेमचंद्र शर्मा नामक माणसाने माहीती हक्क वापरून पाहीला, पण "राज को राज रेहेने दो" अशीच अवस्था... त्यामुळे त्यांच्या त्या प्रसंगातील लीला अज्ञातच राहील्या.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
युवराज राहुल एकदा साधेपणाचा प्रचार करायला अगदी साध्या एअर कण्डिशण्ड रेल्वेच्या डब्यातून प्रवास करत होते. ह्या एकाच प्रवासानंतर कोट्यावधी जनतेला साधेपणाचे महत्त्व पटले आणि लगेचच दुसर्याच दिवसापासून राष्ट्रपतींपासून ते गरीब सामान्य माणसापर्यंत सगळे साधेपणाने राहू लागले. देशाचे लाखो कोटी रुपये ह्या एकाच कृत्याने करण्याची किमया ह्या जादूगार राजपुत्राने कशी बरे साधली असेल?
पण ह्या गोओओओओओड कार्यक्रमात कुण्या एका नीच माणसाने व्यत्यय आणलाच. त्याने एक भलामोठा दगड त्या गाडीवर फेकून मारला. देशाचे भाग्य थोर म्हणून हा राजपुत्र सहीसलामत वाचला. नंतर पत्रकारांशी बोलताना हा प्रसंग दुर्दैवी आहे पण मी माझ्या ध्येयापासून हटणार नाही असा दिव्य संदेश त्यांनी दिला. ह्या एकाच कृत्याने महात्मा गांधीचा निर्धार, भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद यांची निर्भयता, नेहरूंचे वक्तृत्व असे अनेक गुण त्यांच्यात असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे. अर्थात भावी पंतप्रधान हा असाच असला पाहिजे.
राष्ट्रीय पातळीवरचे स्वच्छ चारित्र्याचे ताठ बाण्याचे आणि कण्याचे श्री रमेश बागवे ह्यांनाही ह्या थोर राजपुत्राचे जोडे उचलावेसे वाटले ह्यातच त्यांचे (म्हणजे राहुलजींचे बागव्यंचे नव्हे) कर्तृत्व दिसून येते. तिथेही मुंबईत लोकल प्रवास करून लोकल लोकप्रिय करण्याचे कर्तृत्व आपल्या लाडक्या प्रिय राहुलजींचेच.
राहुलजी हे एक कुशल नेमबाज आहेत हे फार लोकांना माहीत नसेल. पण त्यांचा निशाणा बरोब्बर पंतप्रधानपदावर लागला की तेही सगळ्यांना कळेल.
ओ हुप्प्याजी,
भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद यांचे गुण आ. मा. राहुल'जीं ना कुठे लावताय.... ...
फक्त म. गांधी आणि नेहरू येवढेच म्हणा... स्वातंत्र्य चळवळीशी तिसर्या कुणाचाच संबंध नव्हता.
आंबोळी
हेच म्हणेन...गांधी आणि नेहरू याशिवाय कोणच देशकार्य केलेले नाही....सगळीकडे गांधी नेहरू नावे देऊन काँग्रेजी सरकार उतराई होण्याचा क्षीण प्रयत्न करत असते..ते कमी वाटते म्हणून गांधी घराण्याची सत्ता देशावर आणण्यात हातभार लावते...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
>>राहुलजी हे एक कुशल नेमबाज आहेत हे फार लोकांना माहीत नसेल. पण त्यांचा निशाणा बरोब्बर पंतप्रधानपदावर लागला की तेही सगळ्यांना कळेल.बघा त्यांचे निशाने.
साभार : इंडिअनलिक्स
नुकतेच आपले पंतप्रधान मनमोहनसिंग ह्यांनी निर्वाळा दिला की जर वरुन हुकुम आला तर आपण पंतप्रधानपद राहुलबाबासाठी रिकामे करु. म्हणजे बघा ह्या जुन्या खोडाला आयमीन मुरलेल्या, वयोवृद्ध राजकारण्यालादेखील ह्या महानायकाची लायकी कशी पटली आहे ती?
जो महानायक आईच्या पोटात असल्यापासून राजकारणाचे धडे घेतो आहे त्याच्या पुढे असल्या जुन्या खोडांचे काय काम?
राहुलजींनी नुसती नजर "त्या" खुर्चीवर नजर फेकली तरी मनमोहनबिहन मंडळींनी ती खुर्ची साफसूफ करून युवराजांना अर्पण केली पाहिजे. असे आहे ह्या थोराचे कर्तृत्व!
रैहान(Raihan) कसली अभारतीय नावे ठेवतात हे लोक. यांना सुद्धा राजकारणाचे असेच धडे मिळाले आहेत. राऊल हे पंतप्रधान आहेत, रैहान यांनी गृहमंत्रीपद तर मिराया यांनी कॅबीनेट पद भूषवले आहे असे भविष्यातील सुखचित्र आताच माझ्या अंगावर आनंदाचे शहारे आणत आहे !! व प्रियांका पक्षाच्या नव्या हायकमांड (कसलं ते !!)(कारण त्या पदावर बाईच पाहिजेत) !
इकडे आदित्य ठाकरे शिवसैनिक गोळाकरुन बोंबाबोंब करतोय ! :D आणि महाराष्ट्रातील जनता रांगेत उभं राहून कॉंग्रेसच्याच नावाची बटणं दाबतेय !
जय हो !
आजुन एक युवा नेता...
चायला ,एखादा साधा तरुण युवा नेता का होत नाही बरे???
सगळे मिळुन चाटुगिरी करतात यात नवल नाही ,हे त्याचे अजुन एक उदाहरण..
जोपर्यंत खोटे हिरवे गांधी बघुन लोक मत देतील तोपर्यंत असे( खान चे गांधी झालेले) लोक निवडून येणार हे नक्की...
>>खान चे गांधी झालेले
हे गोबेल्सचे तंत्र सार्यांनीच आत्मसात केलेले दिसते. एकच गोष्ट (खरी अथवा खोटी) पुनःपुन्हा साण्गितली की ती खरी वाटू लागते.
नितिन थत्ते
आयायटी च्या क्लासला गणणायकाच्या बापाकडून (शंकरराव) यवढे पैशे घ्येवून पन गोबेल शिकवला नाही ?
हा हंत हंत.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
मनातील एक सुप्त इच्छा:
एक विमानात कॉंग्रेस, भाजप, सर्व राजकारणी, बसलेले असावेत.
आणि ते विमान दूर कुठेतरी crash व्हावे. सर्व राजकारणी एक क्षणात खतम.
नवा गडी, नवा राज.
सगळ्यांनी गप्प बसा राहुल बाबांना काम करू द्याल कि नाही? आदिदास चे बूट घातले म्हणून काय झालं? बघा कसे महागडे कपडे मळले तरी काम करतायत ते. उगाच वायफळ बडबड नाही हो.
बघा. मी वर म्हणालो नव्हतो? अन आता ही पुढे बाई मागे बाबा. फार फार कणव आहे हो बाई माणसांची. बाकी अजूनही फोटो असतील तर द्या बाबाहो. मला चित्रसंग्रह करायचाय.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
प्रतिक्रिया
सही रे
नोंदणी
"गांधीन
सही
अज्ञात लीला
पानिपतचा रेल्वे प्रवास आणि दगडफेक
ओ
आ. मा.
पुण्याचे
आदरणीय
आयला "आ"
+१
हेच
>>राहुलजी हे एक कुशल नेमबाज
राहुलकरता मनमोहनसिंगदेखील पाय उतार होतील? नक्कीच
रैहान
इकडे
चला
गोबेल्स
नितिन,
ह्म्म
आयायटी
रैहान(Raihan) कसली अभारतीय
मनातील एक
मनातील एक...
गप्प बसा सगळे
बघा. मी वर
मस्त!
आ.मा.