लोकसत्तेतील बातमी.
साहित्यिक , कलावंत यांना आपण त्यांच्या अंगभूत गुणांमुळे आदर्शवत मानतो. मात्र त्यांचेही पाय मातीचे असण्याचा अनुभव कधी येतोच. प्रस्तुत प्रसंगामधली विसंगती विशेष लक्षणीय आहे.
पाठार्यांनी ताम्रपट मधे ज्या पुरुषप्रधान संस्कृतीचे चित्रण केले आहे त्याच गुन्ह्याबद्दल जबाबदार धरवून घेण्याचा प्रसंग हा डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. "नामुष्कीचे स्वगत" आणि "टोकदार सावलीचे वर्तमान" नावाची पुस्तके लिहिणार्या पठार्यांची वर्तमान नामुष्की ही अशा स्वरूपाची आहे.
वाचने
3072
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे
मातीचेच पाय
माहेरुन पैसे आणावेत असा आग्रह अनेक नवसुशिक्षित व नवसुसंस्कृत वर्
In reply to मातीचेच पाय by प्रकाश घाटपांडे
अडचणीच्या
In reply to माहेरुन पैसे आणावेत असा आग्रह अनेक नवसुशिक्षित व नवसुसंस्कृत वर् by युयुत्सु
>>>>>माहेरुन
कलाकार आणि
दुसरी बाजू
In reply to कलाकार आणि by बिपिन कार्यकर्ते
+१
In reply to दुसरी बाजू by नितिन थत्ते
+१ ************************
In reply to +१ by सहज
मरू दे त्यांना... !!
अजुन एक तशीच म्हण आहे
अय्य्याआआ
In reply to अजुन एक तशीच म्हण आहे by वेताळ
असला तरी बघायला जावु नकोस
वरचे चार
ह्म्म्म सु