संध्याकाळी मित्रांच्यात गप्पात जरा जास्तच झाली तेव्हा
भिंतीला घट्ट धरून ठेवले
सारे जग भोवताली फिरत असताना भिंत इतरांच्याअंगावर पडू नये म्हणुन.
क्या बात है..:)
भिंतीला घट्ट धरून ठेवले
सारे जग भोवताली फिरत असताना भिंत इतरांच्याअंगावर पडू नये म्हणुन.
------------हीच भावना पुर्ण कवितेत असणारी कविता लिहा.
तुम्ही आता पण तामिळनाडुत आहात का?
हो तर दारुपेक्षा तितले local drink try करा,alcohol free असत ते,प्रमाणात फार छान!
आपली माझ्या लेखावरची पहीली प्रतिक्रिया फार डोक्यात जाणारी होती,ती विसरुन हे लिहत आहे.
बरं वरती बोललो तशी कविता लिहा,दारु हवीच त्यात,त्याने एक वेगळा touch
मिळतो कवितेला.
जय हो भाई, चालु द्या!!
भिंतीला घट्ट धरून ठेवले
सारे जग भोवताली फिरत असताना भिंत इतरांच्याअंगावर पडू नये म्हणुन.
=)) =)) =))
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
संध्याकाळ
चांगली
भिंतीला
Bravo ! ! !
भिंतीला
फेणी आणि भिंत मस्त
धन्यवाद