क्ष-सो !
कवितेचे शिर्षक "बेरंग होळी" असे केलेत तर जास्त बरे.
असो सद्य परिस्थितीवर भाष्य करणारी कविता आवडली
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
शिर्षक बदलवले आहे. सूचवल्याबद्दल धन्यवाद.
पण, मूळ कवितेत मात्र ,
"आली रंगीबेरंगी होळी" असेच वाक्य आहे, आणि-
त्याखाली वाक्याआधी "पण" शब्द टाकला आहे.
म्हणजे अर्थ अधिक गडद होतो.
धन्यवाद.
होळी आवडली
क्ष-सो
शिर्षक बदलवले आहे.