:)))))
तिच्या परवनगीनेच मी हे लिहिलय्...... "पुरुष स्वतंत्रपणाने निर्णय घेउ शकतात का?' या परिसंवादत भाग सुद्धा तिला विचारुनच घेतला होता. त्यात मी आणि मानसीबाईंचे येज्मान डॉ दाढे दोघे विभागुन दुसरे आलो होतो. त्यानी सुद्धा त्यांचे भाषाण घरुन पाठ करुन घेतले होते म्हनुन नंबर आला असेच सांगितले.शेवटी काय स्त्री आणि पुरुष ही रथाचे दोन चाके असतात.( हे लिहीणाराने आयुश्यात कधी ट्रॅक्टर पाहीला नसावा) .कोणीतरी पुढचे चाक असतो कोणी मागचे.
चालायचे...........
ट्रॅक्टरचे एक चाक असणारा विजुभाऊ
शेवटी काय स्त्री आणि पुरुष ही रथाचे दोन चाके असतात.( हे लिहीणाराने आयुश्यात कधी ट्रॅक्टर पाहीला नसावा)
काय काय लिहितील हे लोक.
पुढची चाके खालच्या बाजूने आतल्या बाजूला जरा तिरपी असतात, जास्ती लोड ओढताना नीट चालावीत म्हणून;))
तुम्हाला असे म्हाणायचे आहे काय की दोघांपैकी कोणीतरी एकटाच जास्त जोर लावत असतो.
चालयचेच " बळी तो कान पिळी" (ही म्हण बळी देताना कान्पिळुन बळी द्यावा.अशा अर्थाने आहे का हो?)
अगदी तशाच अर्थाने असावी...माझ्या लग्नात नवर्याने त्याच्या बहीणीना माझाही कान पिळायला लावला होता....
शेवटी काय स्त्री आणि पुरुष ही रथाचे दोन चाके असतात खरं आहे आला दिवस ढकलत रहातात रथासारखा अजुन काय....
प्रतिक्रिया
तिच्या परवनगीनेच मी हे लिहिलय्......
हे बाकी भारी बरं का विजुभाऊ
काय काय लिहितील हे लोक.
ही म्हण बळी देताना कान्पिळुन बळी द्यावा.अशा अर्थाने आहे का हो?)
उशीर केलात हो विजुभाऊ
बेदाणा पूर्ण केला.
आय हाय..काका जियो
अजून १