विद्रोही कविता आणि सामाजिक जाणीव
नमस्कार. विद्रोहींच्या भाषेत भाड्या, आलो रे..
माझ्या मते समाज्यातील सर्व घटकांसाठी लेखन असावे हे मला मान्य आहे. परंतु कविता करताना वेगळे भान ठेवावे असे वाटते.
समाजाला दलदलीतून वर आणण्याचे काम कवीचे आहे. सातत्याने विचित्र लिखाण करून आपणच आपल्या समाजाचे नुकसान करतो आहोत असे वाटते. खोटे सांगावे असे माझे म्हणणे नाही. समाजासमोर चांगले आलेच नाही तर ?
काही कविता पाहून खेद वाटतो - तरूण, नवख्या कवीने अभ्यास म्हणून जरी वाचले तरी त्याला वाटेल -
पहायला गेलो सर्वसमावेशक सागरा, भेटून धन्य झालो तुला, हे गटारा.
वाचने
12127
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
दलदल आणि कवी ?
मला काहीच समजले नाही.
भाड्या, आलो रे..
प्रतिक्रिया वाचल्या
साहित्य हा ......
दिव्य चक्षू
विद्रोही लिखाण म्हणजे केवळ शिव्या देणे असते काय?
विद्रोही
अगदी बरोबर