'आणखी येऊ द्या' असं म्हणावंसं वाटलं, पण तुम्ही 'दोन(च) क्षणां'विषयी लिहून ही मालिका थांबवणार असं दिसतंय! लिखाण आवडलं, तुमच्याबरोबर वाचकांनाही घटनास्थळी घेऊन गेलात. धन्यवाद!
लेख छानच!
पण "आरटीओ, सुदर्शन केमिकल्स, पुणे स्टेशनची मागली बाजू आणि कैलास स्मशानभूमी असा शेजार असल्यावर" हे खूप खूप ओळ्खीचं वाटतं आहे.
ए आय एस एस पी एम एस #:S चे विद्यार्थी का?
पहिला भाग खेळावरचा असल्याने दुसराही तसाच असेल असा पुर्वग्रह असल्याने सुरूवातीला निराशा झाली पण एआर म्हणताच परत कळी खुलली.
हा भाग चांगला लिहिला आहे... पण अजून छान लिहायला भरपूर वाव होता असे वाटते. पुलेशु.
मॉर्गन साहेब,
तुमचा भाग १ वाचला आणि अक्षरशः आमच्या कॉलेजच्या ग्राऊंड वर आहे असे वाटायला लागले. खुपच सुंदर झालाय भाग १.
त्याच धुंदीत भाग २ वाचायला घेतला.... पण.....
घाबरु नका ... हा पण छान झालाय.... पण का कोण जाणे मला हा भाग विनायक पाचलग नामक इसमाने लिहिल्याचा संशय येतोय...... असे जर असेल तर टार्या नामक काळी शक्ती त्याची दखल घ्यायला समर्थ आहे. असो.
दोन्ही भाग खुप छान झालेत. आवडले.
पु.ले.शु.
(धारी)आंबोळी
प्रतिक्रिया
अनुभव कथन
सुरेख ...
मस्त लिहिलंय,... ..
अरे वा . !
लै भारी
मस्त लेखन केलेय.
अप्रतिम!
पहिल्या
चांगला
उत्तम
वाह! रेह्मानीया!