लेखाच्या शिर्षकावरून गोंधळायला झाले असेल तर उत्तर सोपे आहे: २६ नोव्हेंबरच्या हल्ल्या नंतर सरकारीपातळीवर किती तडकाफडकी हालचाली होवून दहशात विरोधी यंत्रणेत सुधारणा झाल्या आहेत हे उच्च न्यायालयापुढील जनहीतयाचिकेला दिलेल्या अधिकृत उत्तरामुळे बाहेर आले. (सकाळ अग्रलेख)
आजच आठ महीने पुर्ण होत असलेल्या या घटनेनंतर सरकारने सांगितल्याप्रमाणे एकूण दहशतवादीविरोधी पथकात अधिकारी ४६१, बुलेटप्रुफ जॅकेट्स - २७ आणि हेल्मेट्स - ४.
कारण? मा. गृहमंत्र्यांनी कोर्टास सांगितले की सुरक्षेसाठी १७-१८ कोटी रुपयांचा खर्च होतो तो सरकारकडे नाही.., (या सर्वांच्या झी सिक्युरीटीज काढल्या पाहीजेत).
मला वाटते पाकीस्तान त्यांच्याकडून दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना भारताच्या स्वाधीन करते का यापेक्षा ही हेळ्सांड आणि वर असले (पैसे नाहीतहे) उत्तर अक्षम्य आहे. असले राज्यकर्ते असताना पोलीसांनी भ्रष्टमुक्त राहायचे आणि झोपडपट्टीत कसेबसे जगत जनतेची सुरक्षा बघायची ही अपेक्षा ठेवणे कितपत योग्य आहे?
वाचने
4689
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
(विषय दिलेला नाही)
(विषय दिलेला नाही)
In reply to (विषय दिलेला नाही) by श्रावण मोडक
(विषय दिलेला नाही)
In reply to (विषय दिलेला नाही) by अवलिया
(विषय दिलेला नाही)
In reply to (विषय दिलेला नाही) by llपुण्याचे पेशवेll
चुचु
खर्च!
?
उदासिन
मी
आमदारनिधी-
साथी हात बढाना
हा निधी
In reply to साथी हात बढाना by स्वाती२
आमच्याइथे
In reply to हा निधी by Nile
निधी,
मा. ना.
अग्रलेख
>>त्यांना
In reply to अग्रलेख by लिखाळ
इतर
इतर
In reply to इतर by नितिन थत्ते