कविता चांगली आहे.
पण हा विषय थट्टामस्करी करण्याचा खचितच नाही. एक गंभीर सामाजिक प्रश्न आहे , आणि एक समाज म्हणून आपल्या सगळ्यांसाठीच लज्जास्पद गोष्ट आहे ही.
मग सांगा जिथ प्यायला पाणी नसतय,
तिथ आख्खी बादली कोण कशाला संडासात वततय
असे अनेक मुद्दे आहेत, ज्यावर पाहिजे तसा विचार होत नाही.
"Great Power Comes With Great Responsibilities"
धन्यवाद
नक्कीच हा विषय थट्टामस्करी करण्याचा नाहीये
शासनाने कोणताही नियम करताना थोडा विचार करायलाच पाहिजे
जिथे पाणी प्यायला मिळत नाही तिथे असली अभियाने काय कामाची
अगदी सहमत.
पण असे कायदे करताना सरकार काहीच पर्यायी सोय करत नाही. एकीकडे हागणदारीवर पहारे बसवायचे, आणि दुसरीकडे शौचालयासाठी मंजुर झालेला पैसा मधल्यामध्येच खायचा. ज्यांना दिवसभर काम केले तर संध्याकाळची भाकर मिळाते त्यांनी शौचालये बांधण्यासाठी पैसा आणायचा कोठुन?
मी मागे या समस्येवर एक स्किट लिहीले होते. ते इथे पाहा...
"हागणदारी मुक्त खेडे"
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
वा !! छाण !! फारंच मार्मिक लिहीलंय ... झोपी गेलेल्यांना जाग येईल अशी ज्वलंत कविता !!
जियो फ्रॅक्चरचंद्र बंड्या साहेबजी !!
- टारझन
(सहि विडंबण सेवा बंद आहे)
चांगली कविता!
नक्कीच
+१
एकिकडे हे
वा !! छाण !!
अतिशय चपखल रूपक
वा ! मस्त