किती हाल झाले तुमचे!
लग्नं ठरण्याआधी वधूवरांची चौकशी केली जाते......
यापुढे वर्हाडी मंडळींनी लग्न कुठे आहे? कसे आहे? रस्त्याची अवस्था याबाबत चौकशी केली पाहिजे.
रेवती
अनुभव आहे ग हा जागु! वाचताना त्रास होत होता, तर प्रत्यक्ष तुमची काय अवस्था झाली असेल!
यापुढे लग्नाला जाताना विचार करायला हवा!
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा
अरे चार घोट पोटात गेल्यावर मामा काय
कोणी हि असा प्रवास एन्जॉय करेल
फुल टुन झाल्यावर काय फरक पडला त्यांना ?
*************************************************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!
दिव्यातून पार पडलात!!
आपल्या आनंदात सहभागी होण्यासाठी जेव्हा आपण एखाद्याला आमंत्रण देतो तेव्हा त्याला आपल्या आनंद सहभागी होताना कष्ट पडून नयेत.. दु:ख होऊ नये हे ही पहायला हवं ना.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
बाप रे!!
दु:खात
आहो
मी फार
काही नाही
बर झाल
किती हाल
विचित्रच
धन्यवाद.
मी पळुन
अग पळून
प्रवासवर्
सॅडी
दिव्यातून
धन्यवाद.