वाहवा .. अतिसुंदर..
अरुणराव तुमचे आनेक आभार !
जनसेवेकरिता आंतमध्ये कळवळा असावा लागतो, त्याची प्रचिती येथे येते.
>विश्व हें मुदित मग केलें । रविकरें ९<
मुदित करणे म्हणजे काय?
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
अरुणकाका ही अप्रतिम कविता आहे आणि ती स्वातंत्र्यवीर सावरकरांची आहे हा तर अपार आनंद! हे काव्य आम्हाला उपलब्ध करुन दिल्याबद्दल शतश: धन्यवाद!
मऊ लोण्याहून आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदू ऐसे॥
हे तुकारामवचन सार्थ ठरवणारी कविता आहे. सावरकरच हे लिहू जाणे.
वर लिखाळ म्हणतात ते खरे आहे. समाजसेवेसाठी आणि राष्ट्रासाठी असा कळवळा हृदयात असल्याखेरीज असे काव्य होणार नाही!
चतुरंग
चतुरंग यांच्या प्रतिसादाशी १००% सहमत.
अवांतर - माझ्याकडे स्वा. सावरकरांचे "मूर्ति दुजी ती" हे डॉ. ना. ग. जोशी यांनी संपादित केलेलं सावरकरांच्या निवडक कविता हे पुस्तक आहे, पण त्यात ही कविता नाही. वडुलेकर काका, धन्यवाद!
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा
स्वातंत्र्यवीरांमधल्या कवीला सलाम..!
वडुलेकरसाहेब, आपणास धन्यवाद,
तात्या.
अवांतर - केवळ आज सावरकरांचा जन्मदिन आहे म्हणून अपवादात्मक परिस्थितीत ही कविता येथे राहील. अन्यथा, हे लेखन मिपाच्या धोरणांशी सुसंगत नाही!
काय करणार साला! मालक पडलो ना, त्यामुळे धोरणांशी प्रामाणिक रहावे लागते. वडुलेकरसाहेब, आपण माझा मुद्दा समजून घ्याल अशी आशा करतो..!
तात्या.
तात्या,
तात्यारावांच्या कवितेलाही मिपा धोरणाचे बंधन आहे.
हिन्दुस्थान स्वतंत्र झाला तरी सावरकरांवरची बंधने तशीच ठेवली गेली होतीच,
याची आठवण झाली. असो.
मिपाच्या धोरणाप्रमाणे ही कविता गाळली जाणार असेल तर अवश्य गाळावी.
माझ्या मनांत व्यक्तिशः कसलाही राग येणार नाही.उलट प्रशासन आपल्या
धोरणांशी प्रामाणिक आहे याचा आनंद वाटतो.
वाहवा ..
मुदित
वाहवा ..
वाहवा!
+१
मुदित केले
वा काय काव्य आहे!
अफाट आहे..!
+१
स्वातंत्र
हा हन्त हन्त!