ॐकार यांचा नेहमीचा दर्जा जाणवला नाही.
पथनाट्याच्या सूत्रधाराच्या, शाहिराच्या गाण्याचे सामर्थ्य या कवितेला मिळू शकले असते. यासाठी आवश्यक लय, ठेका हे सगळे शेवटच्या कडव्यात उत्तम जमलेले दिसते आहे. (ॐकार यांना नेहमीच हे जमते). मग पहिले कडवेच इतके बेताल का?
हा हा हा
मी पण गडबडीत
काव्यफटका
हा हा हा!
समजले
दर्जा
मस्त!