महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ - मत टक्केवारी व जागांचा अंदाज (अंतिम भाग ३)
In reply to मतमोजणी व पारदर्शकत्व by नठ्यारा
In reply to मतमोजणी व पारदर्शकत्व by नठ्यारा
In reply to मारकरवाडीत दडपशाही सुरू. by अमरेंद्र बाहुबली
बॅलेट पेपरवर गावकरी करणार होतेमला वाटते साधारण पस्तीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सहज आठवलं झालं. ..तर झालं असं की आमची आख्खी दहावीची बॅच मिळून मुख्याध्यापकांच्या खोलीबाहेर धरणे धरून बसलो होतो. आमची एकच साधी मागणी होती. दहावी बोर्डाची ही जी काही छापील संगणकीकृत मार्कशीट तुम्ही देताय ना त्या ऐवजी आम्हाला हस्तलिखित गुणपत्रिका हवी. फक्त आपल्या शाळेपुरती. इतकी वर्षे पेनाने लिहिलेले प्रगती पुस्तक देतच होतात ना? तेव्हा आम्हाला कसे चांगले गुण पडत होते. पहिली ते पाचवी पर्यंत माझा पहिल्या पाचात नंबर असे. मग ही कसली नवीन संगणक वगैरे फ्याडे? यात घोटाळा आहे. आम्हाला सर्वांनाच अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स कसे पडले? हिंमत असेल तर हाताने मार्कशीट लिहून द्या. तेव्हा त्यांनी धोंडीराम शिपायाला पाठवून आम्हाला हाकलून दिले. व्यवस्था आम्हाला इतकी का घाबरली हे कळायला मार्ग नव्हता. लेखी मार्कशीट असती तर मला किमान दहा टक्के मार्क जास्त मिळालेच असते. दडपशाही मुळे जे होते ते मार्क घेऊन गप्प बसावे लागले. किमान आमच्या वर्गासाठी बोर्डाने संगणक सक्ती बाजूला ठेवून हस्तलिखित गुणपत्रिका द्यायला हवी होती. * जाहीरनामा. हा प्रतिसाद म्हणजे सध्याच्या कडवट हाणामारी मोडमधे चाललेल्या विसंवादाच्या मध्ये बदल म्हणून विनोदाचा क्षीण प्रयत्न आहे.
In reply to बॅलेट पेपरवर गावकरी करणार by गवि
In reply to हसू आले नाही. पण तुमच्या by अमरेंद्र बाहुबली
व स्वतःच वेगळ्या स्पर्धा घ्यायचे ठरवले,मग हरकत घ्यायचे कारण कोणालाच नसावे. शाळेने अधिकृत पद्धत एखाद्या वर्गापुरती ताबडतोब बदलून अपवाद करावा असे जोवर कोणी आग्रही नसेल तोवर. मूळ कथेत "हस्तलिखित गुणपत्रिका" या ऐवजी "पाटी पेन्सिलीवर परीक्षा", असा बदल करायला हवा. पण आता असू दे. तुमचीही कथा छान आहेच.
In reply to व स्वतःच वेगळ्या स्पर्धा by गवि
In reply to घ्यायच्या त्या स्पर्धा घ्या. by सुबोध खरे
In reply to मी ही निवडणूक मोठ्या by अमरेंद्र बाहुबली
जितेंद्र आव्हाड ह्यांचे ट्विटते कोण गांभीर्याने घेणार?
In reply to जितेंद्र आव्हाड ह्यांचे ट्विट by वामन देशमुख
In reply to जितेंद्र आव्हाड ह्यांचे ट्विट by वामन देशमुख
In reply to मी ही निवडणूक मोठ्या by अमरेंद्र बाहुबली
In reply to EVM मशीन संदर्भात by अनन्त अवधुत
In reply to झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं by राघव
In reply to झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं by राघव
In reply to देवेंद्र फडणवीस यांचे माध्यम by अमरेंद्र बाहुबली
In reply to देवेंद्र फडणवीस यांचे माध्यम by अमरेंद्र बाहुबली
विश्वंभर चौधरीविचारजंत विश्वंभर चौधरी यांना कोण गांभीर्याने घेणार?
विचारवंतांची देशाला गरज आहे.सहमत. अस्सल विचारवंतांची देशाला गरज आहे. नाहीतर जिथे तिथे मंदबुद्धी गुलाम वरीलसारखे पो टाकत राहतात.
In reply to जो युक्तिवाद पराभूत by श्रीगुरुजी
In reply to जो युक्तिवाद पराभूत by श्रीगुरुजी
In reply to खुळेपणाला मर्यादा नसते by चंद्रसूर्यकुमार
मला पाहिजे तसा निवडणुकीचा निकाल लागला नाही गावकऱ्यांनी असे कुठेही म्हटले नाहीये. त्या मतदारसंघातून खऱ्या राष्ट्रवादीचाच उमेदवार जिंकलाय. मुळात इव्हीएम मशीनमध्ये गडबड आहे हा संशय ते एक गावच नाजी तर पूर्ण महाराष्ट्र घेतोय. आणी निवडणूक आयोग उत्तर न देता लपवाछपवी करतंय असा संशय सगळीकडेच आहे. भाजप निवडणूक आयोगाचा बचावाचा प्रयत्न करतोय. मुळात भाजपला ह्याची गरज काय? की चोराच्या मनात चांदणे? In reply to खुळेपणाला मर्यादा नसते by चंद्रसूर्यकुमार
In reply to पहिली रडारड भाजपची. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to इव्हीएमचा विषय आला की सिद्ध by अमरेंद्र बाहुबली
इव्हीएम कितीही सद्गुणी असलं तरी एका मतदाराचा विश्वास त्यावर नसणं ही बाब पण तिथं न्यायाच्या कक्षेत सर्वोच्च समजण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाची ही जबाबदारी होती निवडणूक आयोगाला सांगणं की शेवटच्या माणसाचा विश्वास बसत नाही तोवर सिद्ध करत रहा,रोचक. असे असणे आदर्श आहे हे मान्य. पण मग लोकनियुक्त सरकार आणि प्रतिनिधित्व यांना काय अर्थ उरतो. उदा. एखादा पूल एक हजार कोटी खर्चून बांधायचा झाला तर राज्यातील किंवा शहरातील प्रत्येक नागरिकाचे मत किंवा अनुमती घ्यायची का? किंवा एक जरी हरकत आली तर सर्व काम बंद करायचे का? एकदा हरकतीचे निरसन किंवा निकाल न्याय व्यवस्थेकडून झाला की परत तोच आक्षेप इतर एका नवीन नागरिकाने घेतला तर परत काम बंद करायचे का? मंत्री लोकांच्या प्रत्येक विमान प्रवासाबद्दल किंवा हेलिकॉप्टर प्रवासाबद्दल सर्व जनतेचे मत किंवा हरकती ग्राह्य धरता येतील का? कोणत्याही प्रक्रियेला शेवटच्या नागरिकांपर्यंत समाधान करणे खरोखर भारतात तरी शक्य आहे का? रेल्वे प्रकल्प, अणू उर्जा प्रकल्प सर्वांना हे लॉजिक लावून बघावे.
In reply to इव्हीएम कितीही सद्गुणी असलं by गवि
एकदा हरकतीचे निरसन किंवा निकाल न्याय व्यवस्थेकडून झाला की परत तोच आक्षेप इतर एका नवीन नागरिकाने घेतला तर परत काम बंद करायचे का?न्यायव्यवस्थेत रूढ असलेले res judicata (रीस ज्युडिकाटा) तत्व माहीत असेलच. नसल्यास वाचणे रोचक ठरेल.
In reply to एकदा हरकतीचे निरसन किंवा by गवि
In reply to जो आरोप करतो त्याच्यावर ते by श्रीगुरुजी
In reply to तुमचा का निवडणूक आयोगाच्या by अमरेंद्र बाहुबली
In reply to इ व्ही एम कार्यक्षम आहे हे by सुबोध खरे
इ व्ही एम कार्यक्षम आहे हे अनेक वेळेस सिद्ध झालंय. अनेक वेळा इव्हीएम चे डब्बे खराब चालत आहेत हे पकडले गेले.
ते हॅक करून दाखवा असे निवडणूक आयोगाने अनेक वेळेस आव्हान दिलेलं आहे. हात न लावता, आता काय आहे ते पाहू न देता कसे शक्य आहे? तुम्ही आता जिथे आहात तिथून माझा एक्स रे काढून दाखवा पाहू. आहे का शक्य?
जनता त्यांना भीक घालत नाही हे अनेक निवडणुकांत सिद्ध झालंय. जनता कोणाला
भीक घालते हे निवडणकू आयोग नी भाजप कुणाला कळू देत नाही. म्हणून तर लोक ओरडतात ना? देशात लोकशाही आहे मोळीवाद (फॅसिझम) नाही.
आता पाच वर्षे त्यांना रडगाणं गायला भरपूर वेळ आहे. हेच तर आम्हाला आमचा महाराष्ट्र आणी देश भ्रष्टाचार करुन लुटू द्यायचा नाहीये, तसेच इव्हीएम हॅक करुन भाजपला जिंकू द्यायचे नाहीये. भाजपला सत्तेत यायचे असेल तर त्यानी लोकशाही मार्गाने यावे.In reply to इ व्ही एम कार्यक्षम आहे हे by अमरेंद्र बाहुबली
In reply to इ व्ही एम कार्यक्षम आहे हे by अमरेंद्र बाहुबली
In reply to भाजपला सत्तेत यायचे असेल तर त्यानी लोकशाही मार्गाने यावे. by वेडा बेडूक
In reply to निवडणूक आयोगाचा गैरवापर न by अमरेंद्र बाहुबली
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
In reply to अस निषेध करुन, धरणे, मोर्चे, by अमरेंद्र बाहुबली
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
In reply to स्वातंत्र्य मिळवून by अमरेंद्र बाहुबली
गांधी नेहरुंनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले
अजून हसतोय मी.
पाकिस्तानला त्यांनीच स्वातंत्र्य मिळवून दिलं हे मात्र सत्य. In reply to गांधी नेहरुंनी देशाला by श्रीगुरुजी
अबांच्या विरोधी पक्षातले