तु या वाटेवरुन गेलीस
तुझ्या पाऊलखुणांवरुन कळणं
मन तिकडे धावत सुटतं
पण मधेच पावलांचं घुटमळणं
असं काही म्हणायचं होतं का?
बाकी पराशेखर म्हणतात तसे व्याकरणाकडे थोडे लक्ष दिले तर चांगल्या चारोळ्या तयार होतील.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
तूमची
तु या