Skip to main content

नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात citizenship amendment Bill 2019

chittmanthan.OOO यांनी या दिवशी प्रकाशित केले.
रामनाथ कोविंद यांनी केलेल्या सहिने नागरिकत्व सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले. आता सर्व देशात हा कायदा लागू होईल. जसे इतर कायदे परित होतात तसाच हा कायदा देखील परीत झाला पण याला मिळणारा प्रतिसाद काहीसा नकारात्मक असाच होता. वर्तमानपत्राची पानेच पाने भरून येत आहेत. हिंसाचाराच्या बातम्या हेडलाईन्स बनत आहेत. त्यामुळेच याबद्दल तुमच्याशी बोलायच ठरवलं आहे. हा कायदा नक्की काय आहे हे समजावून घेऊ. या कायद्याद्वारे ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतामध्ये अवैधपणे स्थलांतरित झालेले व सध्या भारतात वास्तव्यास असणारे मुस्लिमेतर लोक म्हणजेच हिंदू , शीख, बौद्ध धर्मीय नागरिक म्हणून गणले जातील. त्यांच्या स्थलान्तर मागे त्यांच्या पूर्वीच्या देशात झालेला धार्मिक हिंसाचार याला कारण मानून हेच नागरिकत्व देण्यासाठीच पाया ठरवला गेला. एखाद्या देशात धार्मिक हिंसाचार होत असेल व त्या कारणाने अल्पसंख्याक समाज दुसऱ्या देशात स्थलांतर करत असेल तर त्याला नागरिकत्व देणे त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे योग्य की अयोग्य? या कायद्याला संपूर्ण देशात विरोध केला जातोय.प्रत्येकाचे विरोध करण्याचे कारण व मार्ग वेगळे आहेत.विरोधी पक्षांनी बिल पारित झालेल्या दिवसाला काळा दिवस असे संबोधले . काहींनी तर हा धर्मभेद्यांचा विजय असा मानला गेला . उर्दू लेखक शिरीन दळवी यांनी अवॉर्ड वापसी केली. सगळ्या विरोधाचे प्रखर केंद्रबिदू ठरले ते आसाम आणि इतर ईशान्येकडील राज्ये. इतर वेळी ही राज्य मुख्य प्रवाहापासून दूर आपल्याच नादात शीळ घालत जाणाऱ्या स्वछंद्याप्रमाने वाटतात.पण तीच राज्य सर्वात जास्त पेटलेली दिसत आहेत. पोलिस गोळीबारात तीन नागरिकांचा मृत्यू झालाय. आसाममधील इंटरनेट सुविधा तर कालपासून बंद केली गेली आहे .आज सकाळीच माननीय प्रधानमंत्र्यांच आसामला शांततेसाठी संबोधित करणारे ट्विट आले. आता इंटरनेट नसताना हे ट्विट लोकांपर्यंत कशी पोचणार आणि त्याला लोक कसं उत्तर देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. फक्त विरोध करून उपयोग नाही तर त्यामागची कारणे देखील आपल्याला जाणून घेतली पाहिजेत. सगळ्यात पहिला आरोप जो विरोधकांकडून केला जातोय तो म्हणजे हा कायदा संविधान विरोधी आहे. खरंच तस आहे काय? आपल्या संविधानाने समान व सर्वसमावेशक नागरिकत्वाची तरतूद केली आहे . त्यामुळे मुस्लिमांना वगळून इतर धर्मियांना नागरिकत्व देणे म्हणजे ह्या तरतुदीचा भंग आहे का हे तपासले पाहिजे . ह्याच मुद्द्याला धरून खूप सरी मते प्रदर्शित होतात. त्यामध्ये सत्ताधाऱ्यांडून ह्याला देशहिताचा व सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा कायदा मानला जातो. ह्याला विरोध करणारे पाकिस्तानची भाषा बोलतात असाही आरोप केला जातो.विरोधक या गोष्टीला मतपेटीचे राजकारण मानतात. मुस्लिमांना वंचित ठेवल्याने सत्ताधाऱ्यांना खुपसा फरक पडत नसल्याने हा अन्याय चालवला असा आरोप आहे. तसाच विरोधकांवर सुध्दा मुस्लिम मतासाठी घाणेरड्या राजकारणाचा आरोप होतो. त्याच्या पलीकडे जाऊन काहीसा वेगळा मतप्रवाह आहे जो सर्वच धर्मातील अवैध स्थलांतराचा विरोध करतो व नागरिकत्व न देण्याची मागणी करतो. त्यामध्ये ईशान्येकडील राज्ये अग्रेसर आहेत.काही लोक असाही म्हणतात की ज्या मुस्लिमेतर लोकांना भारतात यायचं होत ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्थलांतरित झाली त्यातले एक पंतप्रधान पण झाले(मनमोहन सिंह यांचा जन्म पाकिस्तानातील पंजाब प्रांतातला). आता कोण येत असेल तर धर्म न पाहता नागरिकत्व नाकारण्यात यावं. काही लोक या कायद्याला आसाम कराराचा भंग मानतात. कारण या कराराने १९७१ पूर्वीच्या स्थलांतर करणाऱ्यांना नागरिकत्वाची तरतूद केली होती.आता नागरिकत्व कायद्याने ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत स्थलांतर नागरिकत्वाासाठी पात्र ठरवला गेला. १९७१ असे किती लोक स्थलांतरित झाले असतील असा विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येते की बांगलादेशातून आसाम आणि इतर ईशान्येकडील राज्यांमध्ये लाखो हिंदू स्थलांतरित झाले ज्यामुळे मूळचे असामी बोडो व इतर आदिवासी अल्पसंख्याक झाले. त्यामुळे आपल्यावर हिंदू संस्कृती लादली जाईल व आपली मूळची संस्कृती आणि भाषा नामशेष होतील अशी भीती त्यांना जाणवते . आत्ता आणि एक प्रश्न पडला तो म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेश मधून मुस्लिम का भारतामध्ये स्थलांतरित झाले? त्यावेळी अस लक्षात येत की या देशात असलेल्या शिया सुन्नी मधल्या जीवघेण्या संघर्षाला कंटाळून अनेक मुस्लिमांनी भारतात स्थलांतर केले .तसेच म्यानमार व चीन यासारख्या मुस्लिम अल्पसंख्यांक असलेल्या देशातून खूप मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले . चीन मधे तर अताही ऊयगुर मुस्लिमांचा छळ सुरू आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या दोन्ही बाजू ऐकल्यावर आपण संभ्रमात पडतो की नक्की याला समर्थन द्यायचे की नाही. ह्याचे उत्तर काय? मला अस वाटत की जेव्हा भारतातल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर भारताच्या हिताच्या दृष्टीने हवे असेल तर पुन्हा एकदा गांधी नावाच्या देशभक्ताचा प्रेमात पडावे लागेल व त्याचा मानवतेचा मंत्र घेवून संपूर्ण देशातच नव्हे तर जगात धार्मिक हिंसाचाराच्या विरोधात लढले पाहिजे . इतर देशातील धार्मिक शोषण थांबवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील . तसेच आपल्या देशातील सामाजिक सलोखा नीट ठेवावा लागेल जेणेकरून कोणत्याही कारणाने अवैध स्थलांतर होणार नाही व ज्यांचे शोषण झाले त्यांना त्यांच्या देशातच न्याय मिळेल. मानवता परमो धर्म !!
मुक्त विहारि

आपण कधी आसाम मध्ये गेला आहात का? किंवा आपण कधी एखाद्या बांगलादेशी हिंदू नागरिकाला भेटला आहात का? किंवा आपण कधी बांगलादेशी मुस्लिम नागरिकांना भेटला आहात का? किंवा आपण कधी पाकिस्तानी मुस्लिमांना भेटला आहात का?
13/12/2019 - 17:55 Permalink
मुक्त विहारि

In reply to by chittmanthan.OOO

थोडे अजून फिरा. अगदीच नाही जमले तर "कुराण" नक्की वाचा. तेही नाही जमले तर, दार अल इस्लाम, दार अल हरब, ह्या बद्दल माहीती घ्या....
13/12/2019 - 20:01 Permalink
रामपुरी

In reply to by मुक्त विहारि

वरचे प्रश्न, कुराण, दार अल इस्लाम, दार अल हरब इत्यादींचा धाग्यात मांडलेल्या मुद्द्याबरोबर कसा संबंध आहे समजले नाही. ते दार अल इस्लाम, दार अल हरब तर कधि ऐकलेले सुद्धा आठवत नाही.
18/12/2019 - 23:40 Permalink
जॉनविक्क

In reply to by रामपुरी

माझे दोन अणे असे, दार उल अमुक तमुक हे विशिष्ट लोकसंख्या असलेल्या जमिनीला संबोधले जाते
19/12/2019 - 00:37 Permalink
शकु गोवेकर

हा विशय घाइ घाइ ने हाताळला आहे असे वाटत आहे कारण नागर्रिकत्व कायदा लागु केला तर बाकि समस्या ना तोड द्यावे लागेल्
15/12/2019 - 04:09 Permalink
माईसाहेब कुरसूंदीकर

प्रत्येक प्रश्नाकडे 'हिंदू-मुस्लिम' चषम्यातुन पहायची सवय लागलेले सत्ताधारी. "स्थानिक लोकाना बाहेरील राज्यातील लोक आलेले नको आहेत" हे सांगण्याची धमक नसलेले विरोधक व स्थानिक पक्ष. आणी ईशान्येतील लोकाण्च्या स्थानिक भावना तीव्र आहेत .. त्या त्यानी आटोक्यात आणल्या पाहिजेत हे सांगण्याची हिंमत नसलेला मिडिया..
15/12/2019 - 23:27 Permalink
झेन

ढोंगीपणा नुसता आपल्या नसानसात भिनला नाही तर आता आपले DNA मॉडीफाय झाले आहेत. आपल्याला जनता कींवा मतदार म्हणून पण कुठल्याही प्रश्नांची खरी उत्तरे नकोत फक्त तात्पुरती झिंग..नशा पाहिजे आणि सगळ्या पक्षांचे नेते मिडिया ती नशा आपल्याला नियमित पुरवतात. मज्जानी लाईफ. बाकी "ईशान्येतील लोकाण्च्या स्थानिक भावना तीव्र आहेत" +१ त्याचे रंगीबेरंगी पदर बाहेरच्यांना कळणार पण नाहीत. "स्थानिक त्यांची अस्मिता आणि बाहेरचे" हा मुद्दा खमंग भाजून त्यावर एका कुटुंबातील अनेक पिढ्यांची दुकानदारी चालवणारे तर जवळ जवळ प्रत्येक राज्यात आहेत.
18/12/2019 - 21:46 Permalink
शा वि कु

Okay, my conclusion on CAA and NRC 1) if it was religiously persecuted people govt was trying to give relief to, they should have added ahmadia at least. This would have been a small measure to avoid allegations of Islamophobia. Whereas modi and shah repeatedly threw numbers in crores of people who would get benefit, is just 33000 Hindus Sikhs etc. Total ahmadia in Pakistan are 16 lakhs. How many refugees in India since 2014 ? I don't think that number would be big enough for government to spare another thought. So what I can conclude is this is a ploy to make the Islamophobia known. 2) Despite clarification from government, NRC + CAA will be used in discriminating between Indian Hindu and Indian Muslim. Suppose Ram doesn't have any documents to prove Indian citizenship, he can prove that he has been here from before 2014. And since he doesn't have documents, he is an immigrant. And logical conclusion will be that he is from Bangladesh/Pak. Thus he will get a citizenship under CAA. If Rahim can't, he'll be sent to a detention camp. 3) it took 10 years and 1200 cr to implement NRC in Assam. It will be much costlier on nation wide scale. So I'd think that this will be worth persuing only if the return (decrease in cost incurred on illegal immigrants) are worth it. 3) They must have brainstormed a lot to make it sound logical while doing it only for MOSTLY Hindus. Why only religiously persecuted ? - cause we want only Hindus. Because other immigrants were also Indians once and they are persecuted in other ways, hence they are coming to India. वरील लेखात म्हणल्याप्रमाणे शिया सुन्नी वादात भरडलेल्या मुस्लिमांचे काय ? एका मित्राला आधीच दिलेला reply आहे. मराठीत नाही टंकला, माफी असावी.
19/12/2019 - 08:20 Permalink

ठीक आहे, पुढच्या वेळी मराठीत लिहावं. पाकिस्तानची निर्मिती ही मुस्लिम विरुद्ध काफिर या सुत्राने झाली. नागरिकता सुधारणा कायदा हा काफिरांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे. हा कायदा तार्कीक, न्यायोचित आणि मानवतावादी आहे.
19/12/2019 - 18:45 Permalink
शा वि कु

In reply to by वामन देशमुख

म्हणजे जे रंजले गांजले आहेत धर्माधारावर, त्यांना मदत नाही करायची, तर फक्त काही निवडक जातींना करायची आहे, बरोबर ?
19/12/2019 - 23:41 Permalink
शा वि कु

In reply to by वामन देशमुख

माझ्या प्रतिसादात मी बरेच मुद्दे आणखी मांडलेत, जे मला विचित्र किंवा आक्षेपार्ह वाटतात. एकदा त्यांचाही परामर्ष घ्या आणि तुमच मत नक्की कळवा.
19/12/2019 - 23:45 Permalink
गामा पैलवान

लोकहो, दोन सत्य घटना सांगतो. कन्हैय्यालाल तलरेजा हे सिंधवासी हिंदू सिंधी वैदिक विद्वान होते. फाळणीनंतर जिनांनी जाहीर केलेलं की अल्पसंख्याकांचं रक्षण केलं जाईल. त्यावर विसंबून तलरेजांनी आपली मातृभूमी सिंध मध्येच राहायचा निर्णय घेतला. पुढे काही वर्षांनी हिंदूंचा व्यवस्थित छळ सुरू झाला. तरी ते त्याला तोंड देऊन कणखरपणे उभे राहिले. पण एके दिवशी निरोप आला की त्यांना टपकावण्यात येणार. तेव्हा सगळं सोडून रातोरात भारतात पळून आले. ठीके. अशा अनेक कथा आपण ऐकल्या असतील. पण नंतर काय झालं ते हिंदूंचे डोळे उघडणारं आहे. हे सगळं घडल्यावर जवाहर नेहरू भडकला. वैदिक विद्वान असल्याने औरंग्या कसा भडकलेला त्याच्या मोठ्या भावावर? आठवतेय दारा शुकोहची काय गत झालेली (मुद्दा क्रमांक ७)? अगदी तस्साच जवाहरही भडकला. तलरेजांना घुसखोर ठरवून तो त्यांना परत पाकिस्तानात धाडायला निघाला. यावर बराच गदारोळ झाला. अगदी संसदेतही वादविवाद झाले. मग थोर उपकार केल्याच्या अविर्भावात तलरेजांना भारतात राहायला परवानगी दिली. नागरिकत्व सुधार कायद्याची काय गरज आहे हे यातून कळतं. ही होती पश्चिम पाकिस्तानातल्या एका हिंदूची कथा. आता पूर्व पाकिस्तानातल्या हिंदू दलिताची कथा पाहूया. घटना जरा मोठी आहे. त्यामुळे तिचा फक्त जालनिर्देश देतो : http://swatidurbin.blogspot.com/2019/12/blog-post_11.html सांगायचा मुद्दा काये की वैदिक हिंदू विद्वान असो वा दलित हिंदू असो, काफीर तो काफीरंच ! लेखावर भाष्य स्वतंत्र प्रतिसादात करेन. आ.न., -गा.पै.
19/12/2019 - 18:48 Permalink
मारवा

मोदी एकापाठोपाठ ज्या रितीने अत्यंत संवेदनशील ज्वलनशील विषयांवर निर्णय घेत आहेत. ते निर्णय योग्य आहेत की अयोग्य हा विषय बाजुला ठेवला. तर किमान असे निश्चीतपणे म्हणता येते की. ज्या एक एक प्रचंड व्यापक निर्णयाने उदा. ३७० अगोदर आणि आता सीएबी एनआरसी संपुर्ण समाज हादरणार आहे या निर्णयामुळे दिर्घ़काळ समाजसरोवर ढवळुन निघुन त्यावर असंख्य तणावतरंग निर्माण होणार आहेत. याची मोदी सरकारला सुस्पष्ट कल्पना असुनही. पहील्या निर्णयाचे पडसादही जोवर थांबत नाही तो विषय अजुन विझत नाही तोवरच दुसर्‍या निर्णयाचा बॉम्ब टाकण्याची सरकारची ही उतावळी अपरीकक्व बेपर्वाइ दर्शक घाई अत्यंत चुकीची आहे इतकेच म्हणायचे आहे. आणि ज्वलनशील विषयांपेक्षाही अगत्याचे असणारे आर्थिक प्रश्न आर्थिक विषय मागे पडत आहेत हे अधिकच चिंताजनक आहे. ३७० चा निर्णय वा सीएबी चा निर्णय योग्य आहे की अयोग्य हा विषयच वेगळा यावर सध्या काहीच मत नाही पण ही जी शो ऑफ ची शैली आहे ती भयावह आहे. यात सरकारची या निर्णयांचा जनतेवर होणारा परीणाम आटोक्यात आणण्यासंदर्भातली संवेदनशुन्यताच दिसुन येते. तुम्ही कितीही मेलात तरी चालेल आम्ही एकामागोमाग निर्णय घेतच राहु समाज कितीही टोकाचा अस्थिर झाला तरी निर्णय रथ थांबणार नाही असे दिसते. सरकारच्या या संवेदनशुन्य बेपर्वा उतावळ्या निर्णयशैली वर मान्यवरांची मते जाणुन घ्यायची उत्सुकता मला आहे.
19/12/2019 - 20:17 Permalink

१००% सहमत - प्रचन्ड संवेदनशील असलेले विषय इतक्या हलगर्जीपणे हाताळणे चालू आहे हे अत्यन्त चिंताजनक आहे. सामान्य जनता यात भरडली जाते. आर्थिक प्रश्न अधिक महत्त्वाचे असूनही प्रत्येक गोष्ट "देशभक्ती" आणि "देशद्रोह" यांच्या पारड्यात तोलायची सवय लागली आहे.अश्या मोठ्या निर्णयांच्या साठी आवश्यक असणारी "चेंज मॅनेजमेंट" भाजपला अजिबात जमली नाही .. कधीच !! चुकांमधून काहीही शिकत नाहीत ! संपूर्ण देशाने एवढा सपोर्ट दिल्यानंतर हे देशाला चक्क ग्रुहीत धरायला लागलेत.
23/12/2019 - 20:13 Permalink

आपलय भावना कळत आहेत . पण असा हि विचार येतो मनात कि गेली ७० हुन अधिक वषे जनतेने " काँग्रेसे शिवाय " कोणतीही विचारसरणी रुजू दिली नाही.... नुसतीच रुजू दिली नाही तर तिला जाणून बुजून बदनाम केले.. मग आता लोकांना जर या "इतर" विचारसरणी ला पाठिंबा मिळतोय तर त्यानं संधी नको द्यायला... लोकशाही पद्धतीने निवडून आले आहेत ना? बर तसे बघितले तर जगात राष्ट्रीयत्व वाढ्ते आहे मग भारताने काय घोडे मारलाय ... आणि उगाचंच "देशात आता अल्पसंख्यांक पूर्ण नामशेष होणार" वैगरे जो अप्रेचर गेली १० वर्षे चालू आहे त्याचा काय ? च्या मारी हिंदूनं स्वतःच्याच देशात या गांधीगिरी मुले तोंड दाबून बुक्यांचा मर एवढे वर्षे सहन करावं लागला त्याचा काहीच नाही ? ( यःची अनेक उदाहरने आहेत ) तर या "इतर " विचारसनी च्या काळात काही चुकीचे निर्णय होणार/ काही फसणार ... ते सोसा .... काँग्रेस, ब्रिटिश आणि मुघल राज्यात सोसले ना गपचूप
12/03/2024 - 09:04 Permalink
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by चौकस२१२

ऑस्ट्रलियात पाऊस पाणी कसा आहे ? सामाजिक समस्या वगैरे कशा आहेत ? नळाला पाणी येतं का रेग्युलर ? -दिलीप बिरुटे
12/03/2024 - 10:12 Permalink
अहिरावण

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत आहे. संभाजीनगरात वाईट हाल आहेत. बिअर आहे पण पाणी नाही. वक्ते आहेत पण श्रोते नाहीत. प्रोफेसर आहेत पण विद्यार्थी नाहीत. पगार आहेत पण कामाप्रती निष्ठा नाही वगैरे इत्यादी. एम आय एम शिवाय प्रगति अशक्य
12/03/2024 - 11:39 Permalink
चौकस२१२

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विषय कशाला बदलताय प्रोफेसर ? काय लिहलंय ते बघ कोणी आणि कुठे राहणार्याने त्याचा काय संबंध
12/03/2024 - 17:19 Permalink
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by चौकस२१२

ऑष्ट्रेलियात हागनदारीची कशी व्यवस्था असते ? इकडे ग्रामीण भागात आजही रस्त्याच्या दोन्ही बाजुने गाडीची टायरं भरतील की काय अशी परिस्थिती असते. भल्या पहाटे हातात डबे घेऊन जाणारे नागरिक तिकडे दिसतात का ? मुलभूत प्रश्नांची काय परिस्थिती आहे ? हे विचारायचं होतं. आपण भारतीय राजकीय प्रश्नांच्या बाबती जागरुक असतात म्हणून म्हणुन काही सामाजिक प्रश्न विचारावे वाटले. आपण दुखावला असाल तर दिलगिरी व्यक्त करतो. -दिलीप बिरुटे
12/03/2024 - 21:25 Permalink
चौकस२१२

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुमचा हे विचारण्याचाच मूळ हेतू येवडः सरळ नाही हे कळायला काय येडे आहोत का? भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय माणसाने ( भारताला नावे ना ठेवता) भारतीय राजकारण बद्दल काह्ही नॉलले कि लागसह तुम्ही बाहेरचे हे पालुपद म्हणजे पळवाट मुद्य्याला मुद्ययने उत्तर द्या उगाच "हागंदारीची" वाट का धरताय
13/03/2024 - 09:27 Permalink
सुबोध खरे

In reply to by चौकस२१२

काही लोकांची सध्या इतकी जळजळ होते आहे कि विचारू नका

ए टी एम चा फुलफॉर्म आयेंगे तो मोदी

ही असा झाल्यापासून हे लोक आता ए टी एम मध्ये पैसे काढायला सुद्धा जात नाहीत. मोंगलाना जसे संताजी धनाजी दिसत तसे जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्यांना मोदीच दिसत असतात. २०२९ पर्यंत वाट पाहणे नशिबी आले आहे.
13/03/2024 - 09:59 Permalink
अमरेंद्र बाहुबली

In reply to by सुबोध खरे

ए टी एम चा फुलफॉर्म आयेंगे तो मोदी ही असा झाल्यापासून हे लोक आता ए टी एम मध्ये पैसे काढायला सुद्धा जात नाहीत. हे भारी होतं. काही नतद्रष्ट युपीआय चालू झाल्यामुळे सोक एटीएम मधून पैसे काढत नाहीत अशी अफवा पसरवतात. :)
13/03/2024 - 11:09 Permalink
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by सुबोध खरे

अगदी मनापासुन शुभेच्छा. मोठे व्हा. नाव कमवा. सार्वजनिक संस्थळावर चांगलं लिहा-बोलायला शिका. याच शुभेच्छा. :) -दिलीप बिरुटे
13/03/2024 - 15:45 Permalink
सुबोध खरे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोदी येऊन दहा वर्षे झाली तरीही तुम्ही सुझलाम सुफलाम भारतात बिरुटे सर भुजबळांनी सुद्धा मान्य केलंय कि १० वर्षात भारत सुजलाम सुफलाम झालाय आणि तुम्ही बघा शिका काही तरी बालादपि सुभाषितं ग्राह्यम !
13/03/2024 - 20:45 Permalink
अमरेंद्र बाहुबली

In reply to by सुबोध खरे

भुजबळांनी सुद्धा मान्य केलंय कि १० वर्षात भारत सुजलाम सुफलाम झालाय ख्या ख्या ख्या. सुझलाम सुफलाम असतं तर चौकस साहेब कशाला ओस्ट्रेलीयात असते? प्यार्या मोदीजींच्या भारतात नसते का??
13/03/2024 - 20:54 Permalink
चौकस२१२

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आम्ही कधी म्हणले होते का कि मोदींमुळे सुजलाम सुफलाम झाले कि परत येणार? आणि कशाला यायचे? इथे राहून शुद्ध भारताचे चांगलेच चिंतले जातंय , खारीचा वाट का असेना निर्यातीला / मेक इन इंडिया ला हातभार दिला तराही तुमचे रडगाणे ! माझ्य सारखया कायमचं बाहेर राहणाऱ्यांचे सोडा आखाती देशात काही वर्ष राहून भारतात भरपूर पैसे पाठवणाऱ्यानी का परत यायचे का? काय वाटेल तो तर्क तुम्हाला मुद्दा सुचला नाही कि हे भारताबाहेरचे भारतीय हे तुणतुणं सुरु करता !
14/03/2024 - 05:06 Permalink
चौकस२१२

In reply to by अमरेंद्र बाहुबली

बहुबलि महाशय स्वदेश ३ वेळा पाहिलाय , सिनेमा म्हणून ठीक आहे पण प्रत्येकाने काही त्या स्वदेश च्या हिरो सारखे येऊन "देशसेवाचा केली " पाहिजे ? तरच ती बहरत सेवा होते का? बर मी काही काही तेवढे हुशार पण नाही .. त्यामुळे भारतातून बाहेर गेल्याने भारताचे काह्ही नुकसान झालेले नाही परत एकदा सांगतो उगाच वयक्तिक होतंय.. मी भारताला व्यापार / प्रवास द्वारे किती चिंचोक्यांची मदत केली हे तुम्हाला काय माहिती? तुम्ही काय उगाच वाद घालायचा म्हणून घालताय का , कि भाजप द्वेषाबरोअबर परदेषस्थ भारतीय द्वेष पण ठासून भरलाय
14/03/2024 - 12:34 Permalink
Trump

In reply to by चौकस२१२

परत एकदा सांगतो उगाच वयक्तिक होतंय.. मी भारताला व्यापार / प्रवास द्वारे किती चिंचोक्यांची मदत केली हे तुम्हाला काय माहिती? तुम्ही काय उगाच वाद घालायचा म्हणून घालताय का , कि भाजप द्वेषाबरोअबर परदेषस्थ भारतीय द्वेष पण ठासून भरलाय
+१ परदेशी लोक गेल्याने कोणते फायदे होतात खरे तर ह्यावर एक चांगला धागा आणि चर्चा होऊ शकते. मला हे फायदे आठवत आहेत. १. परदेशातीन ज्ञान भारतात येते. जगात बाहेर काय चालले आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो. विचारांची घुसळण होऊन सुधारणा होते. २. परदेशातील नवीन तंत्रज्ञान भारतात येते, स्पर्धा निर्माण होते. ३. भारतातील एक माणुन परदेशी गेल्याने भारतातील एक जागा रिकामी होते, अप्रत्यक्षरित्या रोजगारनिर्मिती होते. ४. परदेशातील भारतीयाने भारतात पैसे खर्च केल्याने बाहेरील पैसा भारतात येतो. अजुन बरेच काही लिहीता येइल.
14/03/2024 - 14:41 Permalink

खरे तर ह्यावर एक चांगला धागा आणि चर्चा होऊ शकते.
ह्या विषयावरच्या तुमच्या धाग्याचे आगाऊ स्वागत करतो 👍 वरती दिलेले ४ मुद्दे फुलटॉस बॉल प्रमाणे आहेत, असे अधिक मुद्दे आल्यास वेळात वेळ काढुन त्यांचे 'पोस्टमॉर्टेम' करायला नक्कीच मजा येइल 😀 आणि हो, त्या भावी धाग्यावरील चर्चा फक्त मिपाच नाही, तर अन्य संस्थळांवर असले गैरसमज बाळगणाऱ्यांच्याही उपयोगी पडेल अशा शुभेच्छा! नव्या धाग्याच्या प्रतिक्षेत...
14/03/2024 - 17:16 Permalink

ह्या विषयावरच्या तुमच्या धाग्याचे आगाऊ स्वागत करतो
धन्यवाद. दुर्देवाने कार्यबाहुल्यामुळे धागा काढण्याइतका आणि त्यावर चिकाटीने चर्चा करण्याइतका वेळ नाही. तुम्ही धागा काढा, मला जमेल अश्या प्रतिकिया देतो. इतर लोकांनी काढलेले काही धागे येथे डकवतो. हवेतर त्यावर जाऊन लिहा. परदेशात पदवीचे शिक्षण घ्यावे काय? https://www.misalpav.com/node/36341 परदेशी गेलेले भारतीय https://www.misalpav.com/node/49953 "इकडचे" आणि "तिकडचे".. https://www.misalpav.com/node/15794 फक्त अनिवासी भारतीयांसाठी - नवा धागा https://www.misalpav.com/node/8853 फक्त अनिवासी भारतीयांसाठी http://www.misalpav.com/node/8846 परदेशात नोकरी कराविशी वाटते..काय करावे.. https://www.misalpav.com/node/4644 स्वदेशात/परदेशात नोकरी न करण्याची खंत जाणवते का? https://www.misalpav.com/node/25263 परदेश प्रवासाकरीता मार्गदर्शन https://www.misalpav.com/node/25580 IIT आणि USA https://www.misalpav.com/node/32006
15/03/2024 - 12:52 Permalink

Trump आपले बरोबर आहे पण येथे मिपावर साधक चर्चा ना करता काही लोकांना काही सुचले नाही कि लिहिणारा काय लिहितोय या पेक्षा कोण कुठे राहतो वैग्रे उचापतत्या असतात आणि मग त्यातून अश्या ओकाऱ्या बाहेर पडतात - नाशिक ची द्राक्षे - हगीनदारी - तिकडचे नागरिकत्व मिळाले कि नाही - भारत सुजलाम झाला मग तुम्ही का इकडे का आला नाहीत - देशप्रेम वैगरे असो
15/03/2024 - 05:34 Permalink
सुबोध खरे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

औरंगाबाद ला येतं का रोज पाणी? त्याकडे लक्ष द्या जरा उगाच एम आय एम चा खासदार निवडून दिलाय. तो काय दिवे लावतोय तेही पाहून घ्या
16/03/2024 - 12:22 Permalink
अमरेंद्र बाहुबली

In reply to by सुबोध खरे

जसं भाजपचा खासदार जिथे जिथे निवडून दिला गेलाय तिथे रोजच नळाला पाणी येतं. नाही?
16/03/2024 - 12:40 Permalink
सुबोध खरे

In reply to by अमरेंद्र बाहुबली

जसं भाजपचा खासदार जिथे जिथे निवडून दिला गेलाय तिथे रोजच नळाला पाणी येतं. नाही? हो आमच्याकडे येतंच. संभाजीनगरला येत नाही ना म्हणून बिरुटे सरांना विचारलं
19/03/2024 - 20:07 Permalink
अहिरावण

In reply to by सुबोध खरे

>>>औरंगाबाद ला येतं का रोज पाणी? सुधारणा - . छत्रपती संभाजीनगर म्हणा. पाणी आलं नाही तर काही फरक पडत नाही. होल वावर इज अवर. कागद वापरतील.
16/03/2024 - 12:46 Permalink
अहिरावण

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>ऑष्ट्रेलियात नळाला रेग्युलर पाणी येतं का ? ;) असुरालयातील नळाचे पाणी जातच नाही असे ऐकले आहे. तेथील काही भागात आता नियमित बिअर आणि वाईन सुद्धा नळाने देणार आहेत. आपल्या इथलया स्मार्ट सिटी बनवणा-या कंपन्यांना खास कंत्राट देणार आहेत.
16/03/2024 - 12:47 Permalink

मुद्दा ५. परदेशात स्थलांतरित झालेली मुले भारतातील पालकांसाठी भरपूर पैसे तर पाठवतातच, शिवाय इकडे घरे, फ्लॅट वगैरेत गुंतवणूक करतात. भारतीय बँकात खाती उघडून मोठ्या रकमेच्या एफडी करतात.
15/03/2024 - 13:05 Permalink
अमरेंद्र बाहुबली

In reply to by चौकस२१२

प्रत्येकाने काही त्या स्वदेश च्या हिरो सारखे येऊन "देशसेवाचा केली " पाहिजे ? तुमचे देशप्रेम कळाले. धन्यवाद.
14/03/2024 - 14:55 Permalink
सुबोध खरे

In reply to by अमरेंद्र बाहुबली

भुजबळ बुवा स्वदेश सारखा आचरट, भंपक आणि तद्दन बाजारू सिनेमा दुसरा नसेल. नासा सारख्या प्रथितयश संस्थेत उच्च स्थानावर काम करणारा एक शास्त्रज्ञ गावात येऊन काय करतो तर एक काही किलोवॅटचे पाण्यावर चालणारे जनित्र लावून गावाला वीज पुरवतो. त्याने इसरो ला क्रायोजेनिक तंत्रज्ञान सारखे काही पुरवले असते तर गोष्ट वेगळी. त्यापेक्षा त्याने तेथून नुसते पैसे पाठवले असते तर अख्ख्या पंचक्रोशीला वीज पुरवठा करता आला असता. असले सवंग लोकप्रियतेच्या सिनेमावरून एखाद्याचे देशप्रेम ठरवता याबद्दल हसावे कि रडावे हेच कळत नाही
14/03/2024 - 19:31 Permalink
अहिरावण

In reply to by सुबोध खरे

>>>स्वदेश सारखा आचरट, भंपक आणि तद्दन बाजारू सिनेमा दुसरा नसेल. अगदी सहमत. ज्यावेळेस खान मंडळींबद्दल काही वावड्या (!) ख-या खोट्या माहीत नाही, उठल्या होत्या त्यावेळेस नेमके असले देशभक्ती चित्रपट आणून त्यांना देशभक्त सिद्ध केले जात होते. आठवा - सरफारोश, बजरंगी भाईजान, स्वदेस इत्यादी अर्थात काही जणांना त्याचे सोयरसुतक नसते. त्यांना फक्त काड्याप्रतिसाद देण्यात स्वारस्य !! मनोरंजन छान करतात असली छचोर मंडळी
15/03/2024 - 07:30 Permalink
धर्मराजमुटके

In reply to by अहिरावण

स्वदेस चित्रपट कितीही आचरट, भंपक आणि तद्दन बाजारू सिनेमा असला तरी त्यातील गाणी श्रवणीय होती आणि गायत्री जोशी पण छान होती. वाईटातून माणसाने चांगले शोधावे हो :)
15/03/2024 - 19:29 Permalink
अहिरावण

In reply to by धर्मराजमुटके

गायत्री जोशी बद्दल सहमत. अशा शिक्षिका ( म्हणजे तरुण, सुंदर वगैरे) असतील तर खेड्यात जायला हरकत नाही असे आमच्या मित्रमंडळींचे मत झाले होते. पण एकंदर डीएड, बीएड कालिजातील मॉब पाहिला आणि पिच्चर मधील शिक्षिका आणि वास्तवातील शिक्षिका यांच्यातला फरक खुप असल्याचे जाणवून महात्मा गांधीच्या " चला खेड्याकडे" आवाहनाकडे दुर्लक्ष केले.
15/03/2024 - 19:32 Permalink
अमरेंद्र बाहुबली

In reply to by चौकस२१२

भारताच्या विकासात काहीही योगदान न देता ओस्ट्रेलियाच्या विकासात योगदान द्यायचं नी भारताला नावे ठेवायची. भारी असतं हे पण. :)
13/03/2024 - 11:13 Permalink
चौकस२१२

In reply to by अमरेंद्र बाहुबली

१) भारताला नावे कुठे ठेवली? भार्तीय राजकारणावर बोललो कारण मूळ भारतीय नागरिक रहिवासी असल्याने लिहिले २) भारताहय प्रगतीला हात भर लावण्याचा म्हणाल तर उत्पादन आणि दिझैन क्षेत्रात भारतात ऑस्ट्रिलियातून काम पाठवली आहेत तेवहा माहित नसताना उगाच वयक्तिक आरोप करू नका
13/03/2024 - 11:29 Permalink
अमरेंद्र बाहुबली

In reply to by चौकस२१२

हाहाहा. आता मोदी येऊन दहा वर्षे झाली तरीही तुम्ही सुझलाम सुफलाम भारतात न येता तिकडेच आहात. टिका मात्र काॅंग्रेसवर. चांगलंय. सर आम्ही पाहून घेऊ भारताचं. तुम्ही नका लोड घेऊ.
13/03/2024 - 11:32 Permalink
सुबोध खरे

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मोदी येऊन दहा वर्षे झाली तरीही तुम्ही सुझलाम सुफलाम भारतात हायला मोदी आल्यावर भारत सुजलाम सुफलाम झालाय? हे भुजबळ बुवांकडून काय आलंय? सूर्य उत्तरेला उगवून दक्षिणेला मावळणार काय?
13/03/2024 - 12:42 Permalink
चौकस२१२

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुम्हाला मुद्द्दा सुचला नाही कि "भारताबाहेर राहता " हे पालुपद... एकतर मी भारताला कुठे नावे ठेवली आहेत माझीही जन्मभूमी आहे ती आणि तुम्ही परदेशी जाऊन तुमचं त्या पॅरिस चाय भटकंतीत काय दिव्य विधान केलेत तर " आय कम फ्रॉम स्टेट थत किल्लेद गांधी = महाराष्ट्र ) वाह रे वाह
13/03/2024 - 14:49 Permalink
चौकस२१२

In reply to by अमरेंद्र बाहुबली

बाहुबली , भारत सुजलाम सुफलाम झालं कि नाही माहित नाही पण झाला असला तरी बाहेर गेलेल्यांनी परत आलेच पाहिजे हे काय? एखाद माणूस खेड्यातून शहरात आला आणि पुढे काही कारणाने खेडे सुजलाम झाले तर त्याने परत खेड्यात आलेच पाहिजे हा कोणता तर्क ( हा आता भारत म्हणजे खेडे असा चुकीचा अर्थ घेऊ नका या विधानाचा ) भारतात राहून भारतीय अर्थ व्यवस्थेला जो काही हात भर लावू शकलो असतो तेवढा किंवा थोडा जास्त हात भारतातुन आयात करून / दरवर्षी / २ वर्षी घडणाऱ्या वारीतून अनेक परदेशी भारतीय करीत असतात तेव्हा उगाच हे नेहमीचे "एन आर आय ना भारताबद्दल काय समजत" वैग्रे फालतू गिरी बस्स झाली मुद्द्याचे बोलणार तर बोला
13/03/2024 - 14:56 Permalink

* भारतीय आयटी संबधित निर्यात - वर्ष २०२२ १९४ बिलियन डॉलर (https://www.statista.com/statistics/320753/indian-it-software-and-services-exports/) * परदेशस्थ भारतीयांनी भारतात पाठवलेले पैसे ११० बिलियन डॉलर (https://en.wikipedia.org/wiki/Remittances_to_India) जवळपास ५७ टक्के आयटी निर्यातीच्या तुलनेत --
13/03/2024 - 15:17 Permalink

जवळपास ५७ टक्के आयटी निर्यातीच्या तुलनेत
माफ करा, पण 'भारतीय (केवळ) आयटी संबधित निर्यात' व 'परदेशस्थ भारतीयांनी भारतात पाठवलेले (एकूण) पैसे' ह्यांची तुलना आणि टक्केवारी (५७%) चा संबंध आणि त्या मागचे गृहीतक नीटसे समजले नाही, (कारण त्यातून काय दर्शवायचे असावे ह्याविषयी मी जो अंदाज बांधलाय त्यावरून हि तुलना साफ चुकीची वाटत आहे त्यामुळे) कृपया ते उलगडून सांगावे अशी विनंती!
13/03/2024 - 17:36 Permalink

मला वाटते कि ट्रम्प यांना असे म्हणायचे होते कि "परदेशी भारतीय जो काही आर्थिक परतावा करता तो नगण्य नाहीये " एवढेच आणि हे दाखवून द्यायचे कारण कि या धाग्यवर उगाचंच जी परदेशी भारतीय हा मुद्दा कारण नसताना काढला जातो ते
14/03/2024 - 05:16 Permalink

मला वाटते कि ट्रम्प यांना असे म्हणायचे होते कि "परदेशी भारतीय जो काही आर्थिक परतावा करता तो नगण्य नाहीये " एवढेच
+१ भारतात आयटीवाले भरपुर पैसा मिळवतात आणि आयटीचे अर्थव्यवस्थेत योगदान मोठे आहे असा समज आहे., त्यामुळे आयटी हा संदर्भ वापरला आहे.
14/03/2024 - 14:36 Permalink

त्यामुळे आयटी हा संदर्भ वापरला आहे.
येस्स...Trump साहेब, त्यासाठीच तो संदर्भ खटकला! तुम्ही वर म्हंटले आहे की "भारतात आयटीवाले भरपुर पैसा मिळवतात आणि आयटीचे अर्थव्यवस्थेत योगदान मोठे आहे असा समज आहे" लोकांचे काय वाट्टेल ते समज असतात हो 😀, पण तुमच्या 'भारतीय आयटी संबधित निर्यात' आणि 'परदेशस्थ भारतीयांनी भारतात पाठवलेले पैसे' ह्या दिशाभुल करणाऱ्या तुलनेमुळे असा गैरसमज पसरला जाऊ शकतो कि परदेशस्थ भारतीयांनी भारतात पाठवलेल्या पैशांत आय.टी. क्षेत्राचा वाटा ५७% इतका मोठा आहे, आणि त्यामूळेच हा प्रतिसाद प्रपंच करावा लागला! बाकी ही तुलनाच साफ चुकीची वाटल्याने 'परदेशस्थ भारतीयांनी भारतात पाठवलेले पैसे = १९४ बिलियन डॉलर' पण त्याच्या पुष्ट्यर्थ तुम्ही दिलेल्या लिंक वर 'IT sector exports from India reached at about 178 billion U.S.' असे दिसत आहे, ते विचारात घेता ५७ ही टक्केवारी अजुनही वाढवता येईल किंवा दुसरे एखादे क्षेत्र निवडल्यास ती तुल्यबळ अथवा ११०%/१५०%/२००% इतकी फुगवुनही दाखवता येइल आणि भारताच्या GDP च्या ३-४% इतकी कमी करुनही दाखवता येइल, पण तिकडे दुर्लक्ष करत आहे 😀 ते असो, ह्या विषयावर भरपुर चर्चा करता येइल, पण तूम्ही दुसऱ्या एका प्रतिसादात नवीन धाग्याचा उलेख केला आहे त्यावर पुढचा प्रतिसाद देतो!
14/03/2024 - 16:34 Permalink
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by चौकस२१२

>>>भारतात राहून भारतीय अर्थ व्यवस्थेला जो काही हात भर लावू शकलो असतो तेवढा किंवा थोडा जास्त हात भारतातुन आयात करून.... नाश्कातले द्रांक्षे नेतात काय तिकडे ऑष्ट्रेलियात विकायला. डबल टीबल नफा मिळत असेल. तपशीलवार माहिती नक्की द्या... -दिलीप बिरुटे
13/03/2024 - 15:54 Permalink
अमरेंद्र बाहुबली

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाश्कातले द्रांक्षे नेतात काय तिकडे ऑष्ट्रेलियात विकायला. हसून हसून वाट लागली. बिरूटे सर फूल्ल फार्मात आहेत. :)
13/03/2024 - 16:23 Permalink
चौकस२१२

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाशकातील द्राक्षे नाही ( बायो सेक्युरिटी मुळे भारतातही काय इतर फर्स्ट वर्ड देशातील फळे येथे आणत नाहीत आंबा आणण्याचा प्रयत्न होतो पण बरेचदा फसतो ) पण त्याची वारुणी निर्यात होते ... टाटा आणि महिंद्रा च्या काही गाड्या , टाटा चा चहा , हॉटेल ला लागणारी स्टील ची भांडी, चादरी कितीतरी इंजिनीरिंग च्या गोष्टी या शिवाय इंजिनीरिंग मधील डिझाईन चे काम अजून काही माहिती ? मेक इन इंडिया ला आमचयासारख्यानी पाठिंबा दिला तर तुम्हाला मात्र ती मोदींची घोषणा म्हणून पोटात दुखते आणि असेल प्रश्न विचारता प्रामाणिक पने विचारणार असाल ( हंगिन्दरी सारखे न बोलता ) तर नक्की माहिती देऊ कि
14/03/2024 - 05:12 Permalink
चित्रगुप्त

In reply to by चौकस२१२

सगळेच मिपाकर सुजाण, सूज्ञ आहेत. खरेतर देश, जात, धर्म, पंथ वगैरे सगळ्या मानवनिर्मित कल्पना आहेत, तेंव्हा कुणाकडूनच अमूक देश, तमूक धर्म यावरून वाद होण्याचे कारण नसावे. एकासाठी जे सत्य, दुसर्‍यासाठी असत्य असू शकते. असो.
14/03/2024 - 05:43 Permalink
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by चित्रगुप्त

>>>> देश, जात, धर्म, पंथ वगैरे सगळ्या मानवनिर्मित कल्पना आहेत, तेंव्हा कुणाकडूनच अमूक देश, तमूक धर्म यावरून वाद होण्याचे कारण नसावे. आपण परदेशात राहतो तेव्हा भारतात आपण पूर्वीची जी असतील त्या सरकारच्या आणि असतील त्या परिस्थितीत आपण या देशाकडून घडलो आहोत मोठे झालो आहोत. हा देश अठरा पगड़ जाती आणि विविध धर्म संप्रदाय भाषांनी नटलेला आहे. एकसंध असलेल्या भारतात परदेशात बसून इकडे धर्म द्वेषाच्या लेंड्या टाकू नये हीच अपेक्षा. आमचा भारत जसा आहे तसा आम्हास प्रिय आहे. -दिलीप बिरुटे
14/03/2024 - 08:00 Permalink
अमरेंद्र बाहुबली

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१
14/03/2024 - 09:23 Permalink
चौकस२१२

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आणि काय धर्म द्वेष्ट बोललोय हो? एक हिंदू म्हणून मला बोलण्याचा अधिकार आहे तुम्ही विषय अंगाशी अल्ल कि बसलाय फुसक्या ( आणि लेंड्या आणि हगीनदारी ) करत भारत सर्वधर्मी आहे यात दुमत नाहीच पण तुम्ची व्याख्या म्हणजे जो जे पाहिजे ते करेल देश गेला खड्यात
14/03/2024 - 12:19 Permalink
वामन देशमुख

In reply to by चौकस२१२

फालतू गिरी बस्स झाली मुद्द्याचे बोलणार तर बोला
ज्यांचं बरंचसं जालीय आयुष्यच गेलंय फालतू गिरी करण्यात त्यांना काय फरक पडतो? ते मुद्दे धरुन बोलणारच नाहीत. तार्किक, वस्तुस्थितीला धरून प्रतिवाद केला की पळ काढतात.
13/03/2024 - 16:07 Permalink
सुबोध खरे

In reply to by वामन देशमुख

काही लोकांनी चुकीच्या घोड्यावर सट्टा लावला. आता ते घोडं मरतुकडं निघालं आणि प्रत्येक शर्यतीत मार खातंय. तरी आम्ही काय मूर्ख आहोत का? या दंभापायी त्याच घोड्यावर परत परत सट्टा लावत आहेत. परत परत मार खाल्ला तरी सुम्भ जळला तरी पीळ जात नाही या तत्वाप्रमाणे यांची स्थिती होते आहे. दुसरा उत्तम अश्व सतत जिंकत जातो आहे आणि पुढे हि जिंकणार हे स्वच्छ दिसते आहे. ते पाहून फार जळजळ होते. पण काय करणार? चालायचंच
14/03/2024 - 09:50 Permalink
प्रसाद_१९८२

याआधी अमेरिकन ग्रीन कार्डसाठी लोकांची धडपड, तडफड बर्‍याचवेळा बघितली होती. पण भारतीय नागरिकत्वाची किंमत काय आहे, हे आज ७२ वर्षांनंतर पहिल्यांदा कळतंय. -- जालावरुन साभार.
20/12/2019 - 11:09 Permalink
मूकवाचक

In reply to by प्रसाद_१९८२

भारतीय नागरिकत्वाला किंमत असेलच, पण आपल्या गुणवत्तेला आणि कौशल्याला वाव मिळावा या कारणाने कायदेशीर प्रक्रियांचे पालन करून केलेले स्थलांतर आणि लोकसंख्येच्या विस्फोटाने बेजार झालेल्या देशात भ्रष्ट यंत्रणेचा 'आधार' घेत केलेली घुसखोरी यात मोठा फरक आहे.
24/12/2019 - 10:32 Permalink
चिरोटा

जोरदार निदर्शने झाली,सरकार विरोधात वातावरण तयार झाले की नेत्यांच्या जीवाला धोका असल्याची बातमी गुप्तचर यण्त्रणा पसरवतात असा अनुभव आहे. त्याची प्रचिती परत आली- https://www.loksatta.com/desh-videsh-news/pakistan-based-terror-groups-can-target-narendra-modi-at-delhi-rally-intel-scsg-91-2041084/ असो . हरिश साळवे ह्यांचे स्पष्टीकरण ऐकले. "फकत चलाखी" ह्यापलिकडे काहीही नाही.
20/12/2019 - 15:19 Permalink
NiluMP

In reply to by चिरोटा

Do you know why Britisher rule us 150 years? I have not heard any story where one britisher is betray by another britisher but there are so many stories where one Hindustani is betray by another Hindustani. Unfortunately same thing is still happening.
21/12/2019 - 00:17 Permalink
डँबिस००७

>>>>>>नेत्यांच्या जीवाला धोका असल्याची बातमी गुप्तचर यण्त्रणा पसरवतात असा अनुभव आहे. पसरवतात ? देशाच्या तिन पंत प्रधानांची हत्याच झालेली असताना ?
21/12/2019 - 15:01 Permalink
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणतंही सरकार कोणाचं शंभर टक्के समाधान करु शकणार नाही पण सध्याच्या सरकारने देशाची शांतता घालवली आहे, स्वातंत्र्य, समता, सर्वधर्म समभाव, बंधुत्व या देशाच्या अभिमान वाटाव्यात अशा सुत्रांना मुठमाती द्यायचं काम पद्धतशीरपणे सुरु आहे. आपली मतपेटी आणि मतांसाठी आपला एक वर्ग घट्ट करुन ठेवायचा विडाच सध्याच्या सरकारने उचलला आहे. एक असाही वर्ग की सरकारच्या कोणत्याही निर्णयाला पवित्र मानून त्या निर्णयाला स्वत:च्या अंगाखांद्यावर शिंपडून आपलं घर आणि शेजारच्याचं घर पवित्र करुन घेत आहेत. त्यांच्या मनोवृत्तीची काही चूक नाही. केवळ मतांसाठी पाच पन्नास वर्ष ज्या सरकारांनी काही एका वर्गाची मतांसाठी हाजी हाजी केली त्यांचं सरकार तर गेलंच पण आता आपलं सरकार येऊन बरं यांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत त्याचं एक आनंदाचं फिलिंग काही लोकांच्या मनात आहे. आपण तासभर नागडं राहू पण समोरचा कायम नागडा राहीला पाहिजे असा तो आनंद. बाकी, कोणाही व्यक्तीला आपण जेव्हा असुरक्षित वाटतो तेव्हा तो टोकाचा निर्णय घ्यायला प्रवृत्त होतो. रस्त्यावर उतरतो, बेधुंद होतो. तीनशे सत्तर, राम मंदिर, तिहेरी तलाक, या सर्व गोष्टी व्हायला हव्या होत्या खूप काळ या प्रश्नांनी भारतीय लोकांना सतत तिष्ठत ठेवलं होतं. पण याही निर्णयातून जो काय ठळक संदेश जायचा तो जात आहे. आपल्याला या देशातून आता केवळ हाकलून द्यायचंच बाकी राहीलं आहे, अशी टोकाची भावना काही असुरक्षित भारतीयांच्या मनात उमटत आहे, आणि ते भडक होत आहेत. रस्त्यावर उतरणा-यांनाही माहिती नाही की आपण रस्त्यावर कशासाठी उतरलो आहोत. आपले प्रश्न काय आहेत, आपण करतो काय आहोत याचं भान उरलेलं नाही. असं करणं चूक आहे. आपणही ज्यांना कधीच आपलं मानलं नाही, त्याही लोकांना भारत कधी कधी आपला वाटतो अशा द्वंदात्मक अवस्थेत सरकार एकमेकांबद्दल पराकोटीचा द्वेश भर घालत आहे असं माझं व्यक्तीगत मत आहे. जे चूकही असू शकतं. भारतीय नागरीकत्व सुधारणा कायद्यावर-विधेयकावर गेल्या काही वर्षापासून काम चालू आहे. एकदाचं त्याचं कायद्यात रुपांतर होत आहे. आज देशातील नागरिकांचे प्रश्न संपलेले नाहीत, बेकारी, महागाई, विविध कंपन्यांमधून बेकार होणारे नवउच्चविद्याविभूषित कर्मचारी, शेतकरी त्यांचे प्रश्न आणि सामान्य माणूस नोटबंदीच्या मारापासून सावरलेली नाही. किमान विकासाच्या योजना, पायाभूत सोयीसवलती अजूनही गाव-तांड्यावर पोहचल्या नाहीत. की निर्वासितांचा प्रश्न समोर येऊन उभा राहीला आहे. त्यांचं पूनर्वसन हे आव्हानात्मक काम असणार आहे. आमच्याच प्रश्नांनी आम्ही बेजार आहोत, सालं या नसत्या उचापतींची गरजच काय होती असे वाटायला लागते. चालू वर्तमानकाळातील प्रश्नांना दररोज सामो-या जनतेला यातून काय मिळणार आहे, हा सामान्यांचा प्रश्न असेल. आज काही ठिकाणच्या हिंसक आंदोलनात जे जे घडत आहे, ते अतिशय दुर्दैवी आहे. भविष्यात देशासमोर काय काय भलं बुरं वाढवून ठेवलेलं असेल त्याचे आपण केवळ साक्षीदार व्हायचं. जाने दो... -दिलीप बिरुटे
21/12/2019 - 19:30 Permalink
जॉनविक्क

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देवाच्या घरात उशीर आहे अंधार नाहीच.
एकमेकांबद्दल पराकोटीचा द्वेश भर घालत आहे असं माझं व्यक्तीगत मत आहे. जे चूकही असू शकतं.
नक्कीच. अर्थात हे माझे व्यक्तिगत मत चूकही असू शकते
25/12/2019 - 18:01 Permalink
अर्धवटराव

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सरकारने देशाची शांतता घालवली आहे, स्वातंत्र्य, समता, सर्वधर्म समभाव, बंधुत्व या देशाच्या अभिमान वाटाव्यात अशा सुत्रांना मुठमाती द्यायचं काम पद्धतशीरपणे सुरु आहे. ....
नव-वर्षाचं स्वागत इतकं मस्त होईल असं वाटलं नव्हतं. =)) =))
30/12/2019 - 07:54 Permalink
चौकस२१२

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण सध्याच्या सरकारने देशाची शांतता घालवली आहे देशासमोर काय काय भलं बुरं वाढवून ठेवलेलं असेल त्याचे आपण केवळ साक्षीदार व्हायचं. मतदानाची दिल्ली दूर नाहीये,, हटवा कि मग हे असले सरकार कोणी थांबवलंय ? पण जर नाही हटवू शकलात तर एकांगी गरळ ओकणं बंद करा
12/03/2024 - 08:46 Permalink
चौकस२१२

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपणही ज्यांना कधीच आपलं मानलं नाही त्यांनी देश आधी कि धर्म आधी याचा उत्तर दयावे .. मग पुढचे बोलू चोराच्या उलट्या बोंबा बस झाल्या " म्हणे स्वीकरले नाही " हिंदू सर्वधर्मसमभावी आहे म्हणून आज पारशी ज्यू भारतात गुण्या गोविंदाने राहतात ,,, मग बाकीच्यांना काय झालाय? डोळ्यवारची हिंदू देवशाची झापडे काढा आधी महाशय
12/03/2024 - 08:50 Permalink
नेत्रेश

बाकीचे प्रश्ण आहेत म्हणुन ७० वर्षांपासुन लटकलेले प्रश्ण सोडवायचेच नाहीत का? सर्व संवेदनाशील प्रश्ण एकापाठोपाठ एक सोडउन टाकले ते बरं केल. जास्त विचार करायची कुवत नसलेले लोक थोडाफार दंगा करतील, पण लाँग टर्म मध्ये शांतता व प्रगती होईल ज्या मुळे बाकी प्रष्ण सुटायलाही मदत होईल. आशावादी....!
22/12/2019 - 13:45 Permalink
मदनबाण

संपूर्ण जगात हिंदुस्थान हे ऐकमेव राष्ट्र आहे जिथे मुसलमान कोणत्याही भयाविना आणि संपूर्ण धार्मिक स्वातंत्रेचा उपभोग घेत मोठ्या आनंदाने आणि मुक्तपणे राहु शकतात आणि राहत देखील आहेत. महेश भट पासुन फरहान अख्तर, स्वरा भास्कर आणि इतर काही बॉलिवुड मंडळी फक्त प्रसिद्धीसाठी आणि स्वतःची वैचारिक दिवाळखोरी जाहीर करण्यासाठी विधाने आणि मोर्चे करत बसले आहेत. मला तर जावेद जाफिरी ने देखील रंग बदलल्याचे पाहुन नवल वाटले आहे ! असो... राष्ट्रहितासाठी आणि भविष्यात हिंदुस्थानातील हिंदुच या राष्ट्रात अल्पसंख्यक होउ नये म्हणुन सरकार जे जे कायदे करेल त्याला सर्वच धर्मातील, समुदायातील लोकांनी समर्थन ध्यायला हवे. जाता जाता :- या कायद्याच्या होण्यामुळे एकंदर आपल्या राष्ट्रात असलेले बिनडोक, भेकड, विघातक, मुखवटेधारी हिंदु आणि इतर धर्मातील बिळात बसुन असलेले साप बाहेर आलेले पहायला मिळाले ते उत्तम झाले !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Shaitan Ka Saala... :- Housefull 4
22/12/2019 - 13:55 Permalink
मुक्त विहारि

In reply to by मदनबाण

सहमत आहे... माझ्या ओळखीत एक मुसलमान, भारतात "रोझे" पाळत न्हवता... पण "कुवैत" मध्ये मात्र, माझ्या बरोबर काम करत असतांना, त्याला जबरदस्तीने "रोजा" पाळायला भाग पडत होते. दुसरा परिच्छेद.... मुसलमान हा शेवट पर्यंत मुस्लिम हितासाठीच लढणार. कारण, इस्लामला राष्ट्रवाद मान्य नाही. त्यामुळे, प्रत्येक मुसलमान हाच एक राष्ट्र असतो. हा अनुभव आहे. त्यातही, बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुसलमान, भारतीय जनतेचा वैयक्तिक पातळीवर द्वेषच करतात. त्यात ते गैर मुस्लिम सगळेच धर्म पकडतात. उदाहरणार्थ....अफगाणीस्तान मधील बौद्ध मुर्तींची विटंबना आणि श्रीलंका मधील चर्च वरील हल्ला....
23/12/2019 - 15:42 Permalink
चौकस२१२

In reply to by मुक्त विहारि

अफगाणीस्तान मधील बौद्ध मुर्तींची विटंबना आणि श्रीलंका मधील चर्च वरील हल्ला.... अगदि .. पन "अति उदारमत वेड्यांना " ते दिसत नाही आता सुद्धा इस्राएल वर ओरड चालली पण आधी गाझा मधून हल्ला झाला ते विसरले जाईल ( गोध्रा हि असेच )
12/03/2024 - 08:53 Permalink
मराठी_माणूस

आर्थिक आघाडीवरील अपयशाकडुन , लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न. आर्थिक धोरणामुळे(नोटाबंदी वगैरे) न भरडले गेलेले , फारशी झळ न बसलेले लोकच अशा गोष्टींना पाठींबा देतात. आत्ता हे सर्व करायची काही एक गरज नव्हती. सगळे अर्थतज्ञ जे सांगत आहेत त्याकडे पुर्ण दुर्लक्ष केले गेले आहे.
23/12/2019 - 17:23 Permalink
सुबोध खरे

आपली आर्थिक स्थिती खराब असेल ( उदा आपण PMC बँकेत पैसे साठवले आहेत पण ते आता उपलब्ध नाहीत) तर आपण मुलीचे लग्न चार वर्षे लांबणीवर टाकाल का? किंवा आपल्या आईचा तातडीचा इलाज २-४ वर्षे पुढे ढकलाल का? काही गोष्टी वेळेत होणे आवश्यक असते. मुळात अर्थव्यवस्थेचा आणि या मुद्द्याचा संबंध काय?
23/12/2019 - 19:48 Permalink
धर्मराजमुटके

In reply to by सुबोध खरे

आपण मुलीचे लग्न चार वर्षे लांबणीवर टाकाल का? तसं नाही करायचं, यावर्षी पैसे नाहीत, पुढच्या वर्षी पाऊस पडला नाही, त्यापुढच्या वर्षी म्हातारं गेलं अस करत करत ६०-७० साल ढकलायचे. तोपर्यंत पोरगी म्हातारी होऊन द्यायची आणि मग म्हातारीला कशाला हवेत हे म्हातारचाळे म्हणून गप्प बसवायचे.
24/12/2019 - 19:37 Permalink
तेजस आठवले

In reply to by धर्मराजमुटके

हिंदूंवर अन्याय होणारच हे खुद्द हिंदूच गृहीत धरून चालतात तर इतरांची काय कथा. आता पाकिस्तानात हिंदूंवर अत्याचार होणारच. सौदीला जाताना हिंदू धर्माशी संबंधित काहीही नेता येणार नाही.या सगळ्या गोष्टी आपण गृहीतच धरलेल्या आहेत.
26/12/2019 - 18:32 Permalink
ट्रम्प

भारत में बलात्कार का आरंभ और यौन अपराध.. इस्लाम की देन !! मुझे पता है 90 % बिना पढ़े ही निकल लेंगे.. आखिर भारत जैसे देवियों को पूजने वाले देश में बलात्कार की गन्दी मानसिकता कहाँ से आयी ? आखिर क्या बात है कि जब प्राचीन भारत के रामायण, महाभारत आदि लगभग सभी हिन्दू-ग्रंथ के उल्लेखों में अनेकों लड़ाईयाँ लड़ी और जीती गयीं, परन्तु विजेता सेना द्वारा किसी भी स्त्री का बलात्कार होने का उल्लेख नहीं है ? तब आखिर ऐसा क्या हो गया ?.. कि आज के आधुनिक भारत में बलात्कार रोज की सामान्य बात बन कर रह गयी है ?? श्री राम ने लंका पर विजय प्राप्त की पर न ही उन्होंने और न उनकी सेना ने पराजित लंका की स्त्रियों को हाथ लगाया। महाभारत में पांडवों की जीत हुयी लाखों की संख्या में योद्धा मारे गए। पर किसी भी पांडव सैनिक ने कौरव सेना की विधवा स्त्रियों को हाथ तक न लगाया । अब आते हैं ईसापूर्व इतिहास में - 220-175 ईसापूर्व में यूनान के शासक "डेमेट्रियस प्रथम" ने भारत पर आक्रमण किया। 183 ईसापूर्व के लगभग उसने पंजाब को जीतकर साकल को अपनी राजधानी बनाया और पंजाब सहित सिन्ध पर भी राज किया। लेकिन उसके पूरे समयकाल में बलात्कार का कोई जिक्र नहीं। इसके बाद "युक्रेटीदस" भी भारत की ओर बढ़ा और कुछ भागों को जीतकर उसने "तक्षशिला" को अपनी राजधानी बनाया। बलात्कार का कोई जिक्र नहीं। डेमेट्रियस के वंश के मीनेंडर (ईपू 160-120) ने नौवें बौद्ध शासक "वृहद्रथ" को पराजित कर सिन्धु के पार पंजाब और स्वात घाटी से लेकर मथुरा तक राज किया परन्तु उसके शासनकाल में भी बलात्कार का कोई उल्लेख नहीं मिलता। सिकंदर ने भारत पर लगभग 326-327 ई .पू आक्रमण किया जिसमें हजारों सैनिक मारे गए लेकिन यहां भी परस्त्रीहरण का कोई उदाहरण नहीं मिलता। इसके बाद शकों ने भारत पर आक्रमण किया (जिन्होंने ई.78 से शक संवत शुरू किया था)। सिन्ध नदी के तट पर स्थित मीननगर को उन्होंने अपनी राजधानी बनाकर गुजरात क्षेत्र के सौराष्ट्र , अवंतिका, उज्जयिनी,गंधार,सिन्ध,मथुरा समेत महाराष्ट्र के बहुत बड़े भू भाग पर 130 ईस्वी से 188 ईस्वी तक शासन किया। परन्तु इनके राज्य में भी बलात्कार का कोई उल्लेख नहीं। इसके बाद तिब्बत के "युइशि" (यूची) कबीले की लड़ाकू प्रजाति "कुषाणों" ने काबुल और कंधार पर अपना अधिकार कायम कर लिया। जिसमें "कनिष्क प्रथम" (127-140ई.) नाम का सबसे शक्तिशाली सम्राट हुआ।जिसका राज्य कश्मीर से उत्तरी सिन्ध तथा पेशावर से सारनाथ के आगे तक फैला था। कुषाणों ने भी भारत पर लम्बे समय तक विभिन्न क्षेत्रों में शासन किया। परन्तु इतिहास में कहीं नहीं लिखा कि इन्होंने भारतीय स्त्रियों का बलात्कार किया हो । इसके बाद अफगानिस्तान से होते हुए भारत तक आये हूणों ने 520 AD के समयकाल में भारत पर अधिसंख्य बड़े आक्रमण किए और यहाँ पर राज भी किया। ये क्रूर तो थे परन्तु बलात्कारी होने का कलंक इन पर भी नहीं लगा। इन सबके अलावा भारतीय इतिहास के हजारों साल के इतिहास में और भी कई आक्रमणकारी आये जिन्होंने भारत में बहुत मार काट मचाई जैसे नेपालवंशी शक्य आदि। पर बलात्कार शब्द भारत में तब तक शायद ही किसी को पता था। अब आते हैं मध्यकालीन भारत में - जहाँ से शुरू होता है इस्लामी आक्रमण - और यहीं से शुरू होता है भारत में बलात्कार का प्रचलन !! सबसे पहले 711 ईस्वी में "मुहम्मद बिन कासिम" ने सिंध पर हमला करके राजा दाहिर को हराने के बाद उसकी दोनों बेटियों को "यौनदासियों" के रूप में "खलीफा" को तोहफे में दे दिया। तब शायद भारत की स्त्रियों का पहली बार बलात्कार जैसे कुकर्म से सामना हुआ जिसमें हारे हुए राजा की बेटियों और साधारण भारतीय स्त्रियों का जीती हुयी इस्लामी सेना द्वारा बुरी तरह से बलात्कार और अपहरण किया गया । फिर आया 1001 इस्वी में "गजनवी"। इसके बारे में ये कहा जाता है कि इसने इस्लाम को फ़ैलाने के उद्देश्य से ही आक्रमण किया था। सोमनाथ के मंदिर को तोड़ने के बाद इसकी सेना ने हजारों "काफिर" औरतों का बलात्कार किया फिर उनको अफगानिस्तान ले जाकर "बाजारों में बोलियाँ" लगाकर "जानवरों" की तरह "बेच" दिया । फिर "गौरी" ने 1192 में "पृथ्वीराज चौहान" को हराने के बाद भारत में "इस्लाम का प्रकाश" फैलाने के लिए "हजारों काफिरों" को मौत के घाट उतार दिया और उसकी "फौज" ने "अनगिनत हिन्दू स्त्रियों" के साथ बलात्कार कर उनका "धर्म-परिवर्तन" करवाया। ये विदेशी मुस्लिम अपने साथ औरतों को लेकर नहीं आए थे। मुहम्मद बिन कासिम से लेकर सुबुक्तगीन, बख्तियार खिलजी, जूना खाँ उर्फ अलाउद्दीन खिलजी, फिरोजशाह, तैमूरलंग, आरामशाह, इल्तुतमिश, रुकुनुद्दीन फिरोजशाह, मुइजुद्दीन बहरामशाह, अलाउद्दीन मसूद, नसीरुद्दीन महमूद, गयासुद्दीन बलबन, जलालुद्दीन खिलजी, शिहाबुद्दीन उमर खिलजी, कुतुबुद्दीन मुबारक खिलजी, नसरत शाह तुगलक, महमूद तुगलक, खिज्र खां, मुबारक शाह, मुहम्मद शाह, अलाउद्दीन आलम शाह, बहलोल लोदी, सिकंदर शाह लोदी, बाबर, नूरुद्दीन सलीम जहांगीर, और अपने हरम में 8000 रखैलें रखने वाला तथाकथित lover-boy शाहजहाँ। इसके आगे अपने ही दरबारियों और कमजोर मुसलमानों की औरतों से अय्याशी करने के लिए "मीना बाजार" लगवाने वाला "जलालुद्दीन मुहम्मद अकबर"। मुहीउद्दीन मुहम्मद से लेकर औरंगजेब तक बलात्कारियों की ये सूची बहुत लम्बी है। जिनकी फौजों ने हारे हुए राज्य की लाखों "काफिर महिलाओं" "(माल-ए-गनीमत)" का बेरहमी से बलात्कार किया और "जेहाद के इनाम" के तौर पर कभी वस्तुओं की तरह "सिपहसालारों" में बांटा तो कभी बाजारों में "जानवरों की तरह उनकी कीमत लगायी" गई। ये असहाय और बेबस महिलाएं "हरमों" से लेकर "वेश्यालयों" तक में पहुँची। इनकी संतानें भी हुईं पर वो अपने मूलधर्म में कभी वापस नहीं पहुँच पायीं। एकबार फिर से बता दूँ कि मुस्लिम "आक्रमणकारी" अपने साथ "औरतों" को लेकर नहीं आए थे। वास्तव में मध्यकालीन भारत में मुगलों द्वारा "पराजित काफिर स्त्रियों का बलात्कार" करना एक आम बात थी क्योंकि वो इसे "अपनी जीत" या "जिहाद का इनाम" (माल-ए-गनीमत) मानते थे। केवल यही नहीं इन सुल्तानों द्वारा किये अत्याचारों और असंख्य बलात्कारों के बारे में आज के किसी इतिहासकार ने नहीं लिखा। बल्कि खुद इन्हीं सुल्तानों के साथ रहने वाले लेखकों ने बड़े ही शान से अपनी कलम चलायीं और बड़े घमण्ड से अपने मालिकों द्वारा काफिरों को सबक सिखाने का विस्तृत वर्णन किया। गूगल के कुछ लिंक्स पर क्लिक करके हिन्दुओं और हिन्दू महिलाओं पर हुए "दिल दहला" देने वाले अत्याचारों के बारे में विस्तार से जान पाएँगे। वो भी पूरे सबूतों के साथ। इनके सैकड़ों वर्षों के खूनी शासनकाल में भारत की हिन्दू जनता अपनी महिलाओं का सम्मान बचाने के लिए देश के एक कोने से दूसरे कोने तक भागती और बसती रहीं। इन मुस्लिम बलात्कारियों से सम्मान-रक्षा के लिए हजारों की संख्या में हिन्दू महिलाओं ने स्वयं को जौहर की ज्वाला में जलाकर भस्म कर लिया। ठीक इसी काल में कभी स्वच्छंद विचरण करने वाली प्रकृति-पुत्री भारतवर्ष की हिन्दू महिलाओं को भी मुस्लिम सैनिकों की दृष्टि से बचाने के लिए पर्दा-प्रथा की शुरूआत हुई। महिलाओं पर अत्याचार और बलात्कार का इतना घिनौना स्वरूप तो 17वीं शताब्दी के प्रारंभ से लेकर 1947 तक अंग्रेजों की ईस्ट इंडिया कंपनी के शासनकाल में भी नहीं दिखीं। अंग्रेजों ने भारत को बहुत लूटा परन्तु बलात्कारियों में वे नहीं गिने जाते। 1946 में मुहम्मद अली जिन्ना के डायरेक्टर एक्शन प्लान, 1947 विभाजन के दंगों से लेकर 1971 के बांग्लादेश मुक्ति संग्राम तक तो लाखों काफिर महिलाओं का बलात्कार हुआ या फिर उनका अपहरण हो गया। फिर वो कभी नहीं मिलीं। नवंबर 1947 मे मेरे मीरपुर पर मुसलमानों ने हमला कर हिन्दूओ व सिक्खो का कत्लेआम करने के बाद 10 साल से 40 साल की औरतों को बंदी बनाकर पाकिस्तान ले जाकर नीलाम किया गया । इस दौरान स्थिती ऐसी हो गयी थी कि "पाकिस्तान समर्थित मुस्लिम बहुल इलाकों" से "बलात्कार" किये बिना एक भी "काफिर स्त्री" वहां से वापस नहीं आ सकती थी। जो स्त्रियाँ वहां से जिन्दा वापस आ भी गयीं वो अपनी जांच करवाने से डरती थी। जब डॉक्टर पूछते क्यों तब ज्यादातर महिलाओं का एक ही जवाब होता था कि "हमपर कितने लोगों ने बलात्कार किये हैं ये हमें भी पता नहीं"। विभाजन के समय पाकिस्तान के कई स्थानों में सड़कों पर काफिर स्त्रियों की "नग्न यात्राएं (धिंड) "निकाली गयीं, "बाज़ार सजाकर उनकी बोलियाँ लगायी गयीं" अर्थात हमारी देवियां और इस दुर्दांत कौम के लिए कमोडिटी !! और 10 लाख से ज्यादा की संख्या में उनको दासियों की तरह खरीदा बेचा गया। 20 लाख से ज्यादा महिलाओं को जबरन मुस्लिम बना कर अपने घरों में रखा गया। (देखें फिल्म "पिंजर" और पढ़ें पूरा सच्चा इतिहास गूगल पर)। इस विभाजन के दौर में हिन्दुओं को मारने वाले सबके सब विदेशी नहीं थे। इन्हें मारने वाले स्थानीय मुस्लिम भी थे। वे समूहों में कत्ल से पहले हिन्दुओं के अंग-भंग करना, आंखें निकालना, नाखुन खींचना, बाल नोचना, जिंदा जलाना, चमड़ी खींचना खासकर महिलाओं का बलात्कार करने के बाद उनके "स्तनों को काटकर" तड़पा-तड़पा कर मारना आम बात थी। अंत में कश्मीर की बात - 19 जनवरी 1990 - सारे कश्मीरी पंडितों के घर के दरवाजों पर नोट लगा दिया जिसमें लिखा था - "या तो मुस्लिम बन जाओ या मरने के लिए तैयार हो जाओ या फिर कश्मीर छोड़कर भाग जाओ लेकिन.. अपनी औरतों को यहीं छोड़कर "। लखनऊ में विस्थापित जीवन जी रहे कश्मीरी पण्डित संजय बहादुर उस मंजर को याद करते हुए आज भी सिहर जाते हैं। वह कहते हैं कि "मस्जिदों के लाउडस्पीकर" लगातार तीन दिन तक यही आवाज दे रहे थे कि यहां क्या चलेगा, "निजाम-ए-मुस्तफा", 'आजादी का मतलब क्या "ला इलाहा इलल्लाह", 'कश्मीर में अगर रहना है, "अल्लाह-ओ-अकबर" कहना है। और 'असि गच्ची पाकिस्तान, बताओ "रोअस ते बतानेव सान" जिसका मतलब था कि हमें यहां अपना पाकिस्तान बनाना है, कश्मीरी पंडितों के बिना मगर कश्मीरी पंडित महिलाओं के साथ। सदियों का भाईचारा कुछ ही समय में समाप्त हो गया जहाँ पंडितों से ही तालीम हासिल किए लोग उनकी ही महिलाओं की अस्मत लूटने को तैयार हो गए थे। सारे कश्मीर की मस्जिदों में एक टेप चलाया गया। जिसमें मुस्लिमों को कहा गया की वो हिन्दुओं को कश्मीर से निकाल बाहर करें। उसके बाद कश्मीरी मुस्लिम सड़कों पर उतर आये। उन्होंने कश्मीरी पंडितों के घरों को जला दिया, कश्मीर पंडित महिलाओ का बलात्कार करके, फिर उनकी हत्या करके उनके "नग्न शरीर को पेड़ पर लटका दिया गया"। कुछ महिलाओं को बलात्कार कर जिन्दा जला दिया गया और बाकियों को लोहे के गरम सलाखों से दाग-दाग कर मार दिया गया। कश्मीरी पंडित नर्स सरला भट्टजो श्रीनगर के सौर मेडिकल कॉलेज अस्पताल में काम करती थी, का सामूहिक बलात्कार किया गया और फिर हाथों और लातों से पीट-पीट कर उसकी हत्या कर दी गयी। कुछ वर्षों से कुछ महीनों तक की उम्र के बच्चों को उनकी माँओं के सामने स्टील के तार से पेड़ों पर लटका फाँसी दे कर मार दिया गया। कश्मीरी काफिर महिलाएँ पहाड़ों की गहरी घाटियों और भागने का रास्ता न मिलने पर ऊंचे मकानों की छतों से कूद कूद कर जान देने लगी। लेखक राहुल पंडिता उस समय 14 वर्ष के थे। बाहर माहौल ख़राब था। मस्जिदों से उनके ख़िलाफ़ नारे लग रहे थे। पीढ़ियों से उनके भाईचारे से रह रहे पड़ोसी ही कह रहे थे, 'मुसलमान बनकर आज़ादी की लड़ाई में शामिल हो या वादी छोड़कर भागो'। राहुल पंडिता के परिवार ने तीन महीने इस उम्मीद में काटे कि शायद माहौल सुधर जाए। राहुल आगे कहते हैं, "कुछ लड़के जिनके साथ हम बचपन से क्रिकेट खेला करते थे वही हमारे घर के बाहर पंडितों के ख़ाली घरों को आपस में बांटने की बातें कर रहे थे और हमारी लड़कियों के बारे में गंदी बातें कह रहे थे। ये बातें मेरे ज़हन में अब भी ताज़ा हैं। 1989 में कश्मीर में जिहाद के लिए गठित जमात-ए-इस्लामी संगठन का नारा था- 'हम सब एक, तुम भागो या मरो'। घाटी में कई कश्मीरी पंडितों की बस्तियों में सामूहिक बलात्कार और लड़कियों के अपहरण किए गए। हालात और बदतर हो गए थे। कुल मिलाकर हजारों की संख्या में काफिर महिलाओं का बलात्कार किया गया.. पच्चास-पच्चास मुस्लिमों द्वारा.. उनके पिताओं.. उनके भाइयों.. पतियों के सामने !! आज आप जिस तरह दाँत निकालकर धरती के जन्नत कश्मीर घूमकर मजे लेने जाते हैं और वहाँ के लोगों को रोजगार देने जाते हैं। उसी कश्मीर की हसीन वादियों में आज भी सैकड़ों कश्मीरी हिन्दू बेटियों की बेबस कराहें गूंजती हैं, जिन्हें केवल इसलिए नोच-नोच कर खा लिया गया कि वे हिन्दू थीं। घर, बाजार, हाट, मैदान से लेकर उन खूबसूरत वादियों में न जाने कितनी जुल्मों की दास्तानें दफन हैं जो आज तक अनकही हैं। घाटी के खाली, जले मकान यह चीख-चीख के बताते हैं कि रातों-रात दुनिया जल जाने का मतलब कोई हमसे पूछे कि धूप-दीप और हवन से सुवासित होने वाले दीवारो-दर आज बकरीद के खून के छींटों से दगे पड़े हैं। झेलम और वितस्ता का बहता हुआ पानी उन रातों की वहशियत के गवाह हैं जिसने कभी न खत्म होने वाले दाग इंसानियत के दिल पर दिए। लखनऊ में विस्थापित जीवन जी रहे कश्मीरी पंडित रविन्द्र कोत्रू के चेहरे पर अविश्वास की सैकड़ों लकीरें पीड़ा की शक्ल में उभरती हुईं बयान करती हैं कि यदि आतंक के उन दिनों में घाटी की मुस्लिम आबादी ने उनका साथ दिया होता जब उन्हें वहां से खदेड़ा जा रहा था, उनके साथ कत्लेआम हो रहा था तो किसी भी आतंकवादी में ये हिम्मत नहीं होती कि वह किसी कश्मीरी पंडित को चोट पहुंचाने की सोच पाता लेकिन तब उन्होंने हमारा साथ देने के बजाय कट्टरपंथियों को अपने कंधों पर बिठाया और उनके ही लश्कर में शामिल हो दसियों साल से "गंगा-जमुनी तहजीब" के नशे में डूबे हिन्दुओं को जी भर-भर लूटा !! अभी हाल में ही आपलोगों ने टीवी पर "अबू बकर अल बगदादी" के जेहादियों को काफिर "यजीदी महिलाओं" को रस्सियों से बाँधकर कौड़ियों के भाव बेचते देखा होगा। पाकिस्तान में बकरियों की तरह खुलेआम हिन्दू लड़कियों का अपहरण कर सार्वजनिक रूप से मौलवियों की टीम द्वारा धर्मपरिवर्तन कर निकाह कराते देखा होगा। बांग्लादेश से भारत भागकर आये हिन्दुओं के मुँह से महिलाओं के बलात्कार की हजारों मार्मिक घटनाएँ सुनी होंगी। यहाँ तक कि म्यांमार में भी एक काफिर बौद्ध महिला के बलात्कार और हत्या के बाद शुरू हुई हिंसा के भीषण दौर को देखा होगा। केवल भारत ही नहीं बल्कि पूरी दुनिया में आदम हवस से बजबजाती इस घिनौनी सोच ने मोरक्को से ले कर हिन्दुस्तान तक सभी देशों पर आक्रमण कर वहाँ के निवासियों को धर्मान्तरित किया, संपत्तियों को लूटा तथा इन देशों में पहले से फल फूल रही हजारों वर्ष पुरानी सभ्यता का विनाश कर दिया। परन्तु पूरी दुनियाँ में इसकी सबसे ज्यादा सजा महिलाओं को ही भुगतनी पड़ी... बलात्कार के रूप में । आज सैकड़ों साल की गुलामी के बाद और नराधमों के अनवरत कुसंग के चलते समय बीतने के साथ धीरे-धीरे ये बलात्कार करने की मानसिक बीमारी भारत के पुरुषों में भी फैलने लगी। जिस देश में कभी नारी जाति शासन करती थीं, सार्वजनिक रूप से शास्त्रार्थ करती थीं, स्वयंवर द्वारा स्वयं अपना वर चुनती थीं, जिन्हें भारत में देवियों के रूप में श्रद्धा से पूजा जाता था आज उसी देश में छोटी-छोटी.. दुधमुंही.. देवी जैसी बच्चियों तक का बलात्कार होने लगा और आज इस मानसिक रोग का ये भयानक रूप हमें देखने को मिल रहा है ।
04/01/2020 - 15:05 Permalink

गिरीजा टिक्कू या काश्मिरी हिंदू स्त्री दोन मुलांची आई होती. काय झालं असेल याची कल्पना आली असेलंच. मुस्लीम गुन्हेगारांनी तिचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केले गेले. नंतर तिला चक्क उभी कापून काढली. दोन पायांच्या मधून करवत फिरवत डोक्याच्या दिशेने नेली. हृदयापर्यंत करवत पोहोचेस्तोवर ती जिवंत होती म्हणे. किती सुंदर दृश्य असेल नाही हे? -गामा पैलवान
05/01/2020 - 19:44 Permalink
मदनबाण

In reply to by गामा पैलवान

इनटॉलरन्स च्या नावाने आपल्या देशात बिगुल वाजवायची फॅशन आहे, पण काश्मिरी पंडीतांच्या बाबतीत जो नरसंहार आणि बलात्कार झाले तेव्हा हेच बिगुल फुंकणारे मात्र कुठेही कधी दिसलेच नाहीत. हिंदुच्यावर अत्याचार झाला कि तो अत्याचार नसतो या मानसिकेत हिंदुस्थानातील हिंदु लोकांना आणुन ठेवलेले आहे असे मला नेहमी वाटते आणि जाणवते सुद्धा. हिंदू जो पर्यंत जिथे अत्याचार होइल तिथे जशास तसे वागणार नाहीत तो पर्यंत त्यांच्या स्त्रियांना कोणीही वाचवु शकणार नाहीत !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Nainowale Ne Full Video Song
05/01/2020 - 20:59 Permalink
ट्रम्प

बांग्लादेश , पाकिस्तान , आणि म्यानमार मधील हिंदूंच्या कत्तली आणि महिलांवरील अत्याचारा बद्दल मूग गिळून गप्प बसणाऱ्या लेफ्टीस्टनां घुसखोरी करणाऱ्या मुस्लिम बद्दल दया येते . विशेष म्हणजे त्यांच्या तालावर छाती बडवून घेणाऱ्या लिब्रांडू मध्ये बॉलीवूड व इतर क्षेत्रातील हिंदूच जास्त असतात गोष्ट जास्त चीड आणणारी आहे .
06/01/2020 - 11:26 Permalink
चौकस२१२

इस्राएल मध्ये जगातील इतर कोण ही ज्यू स्थलांतरित होऊ शकतो सुरवातीला जेवहा ऑस्ट्रेल्या मध्ये "गोरे इतर " स्तहलन्तरित येऊ लागले तेवहा मुख्यतवे भारतातून ख्रिस्ती आले मलेशिया "आखाती देशातील " मुस्लिम शरणार्थ्यंना " येऊ देते ( पण धूर्त पने पूर्णवेळ राहू देत नाही तात्पुरते फक्त मग पाश्चिमात्य देशात कटकट जाईल अशी अपेसकः ) मग भारताने ( ८०% हिंदू ) इतर ३ देशात जिथे हिंदू अति अल्पसंख्य आहे त्यानं येऊ दिले तर काय बिघडले? बर त्यात मानवता वाद आहे इतर ५ अति अल्पसंख्यणक्याना पण प्रवेश आहे ना हायला पाकिस्तानात आज पंजाबी पाकिस्तानी भारतातुन आलेलया आपल्या " धर्मबंधुंना " दुजाभाव देते ... "काळ्या बुटक्या" बंगला देशवासींयाची गोऱ्या पंजाबी मुस्लिमांनी तर कत्तल केली हे तर जगजाहीर आहे लिब्रान्दू चे जळणे काही थांबत नाही
12/03/2024 - 09:30 Permalink
मुक्त विहारि

तोटा, बांगलादेशी, पाकिस्तानी आणि अफगाणी मुस्लिमांचा.. आणि अशा शत्रू मुस्लिमांच्या बाजूने, कट्टर भारतीय लोकांनी तरी उभे राहू नये... .....राष्ट्र प्रथम...
12/03/2024 - 18:28 Permalink
मुक्त विहारि

सीएए पर तुरंत लगाई जाए रोक, मुस्लिम लीग ने लगाई गुहार; SC में अबतक 250 याचिका दायर https://www.jagran.com/news/national-caa-notified-caa-should-be-banned-immediately-muslim-league-appealed-250-petitions-filed-so-far-in-sc-23673348.html ------ विशेष काही नाही.... पाकिस्तान आणि बांगलादेशच्या निर्मिती मध्ये, ह्याच मुस्लीम लीगचा सहभाग होता आणि मुस्लीम लीगची स्थापना देखील बांगलादेश मध्ये झाली होती...
12/03/2024 - 21:45 Permalink
मुक्त विहारि

CAA लागू होने के बाद नवी मुंबई से 8 बांग्लादेशी गिरफ्तार, बिना दस्तावेज चार साल से रह रहे थे आरोपी "CAA लागू होने के बाद नवी मुंबई से 8 बांग्लादेशी गिरफ्तार, बिना दस्तावेज चार साल से रह रहे थे आरोपी - 8 Bangladeshi nationals held for illegal stay in Navi Mumbai lclk - AajTak" https://www.aajtak.in/amp/india/maharashtra/story/8-bangladeshi-nationals-held-for-illegal-stay-in-navi-mumbai-lclk-1896757-2024-03-12 -------- निकाल, यायला लागले..... राष्ट्र प्रथम....
13/03/2024 - 13:29 Permalink

जो पर्यंत देशात देशप्रेमी सरकार येत नाही तो पर्यंत असे बांग्लादेशी भारतात येतच राहतील.
13/03/2024 - 13:48 Permalink
चौकस२१२

In reply to by अमरेंद्र बाहुबली

जो पर्यंत देशात देशप्रेमी सरकार येत नाही येणार येणार रॉउल बाबाचे सरकार लवकरच नाहीतर तुम्हीच उभे राहा ! कसे? म्हणजे कसे आम्हा सगळ्या मनुवादी हाफ चड्डीवाल्यांचा सुपडा साफ करता येईल
14/03/2024 - 16:32 Permalink

>>>CAA लागू होने के बाद नवी मुंबई से 8 बांग्लादेशी गिरफ्तार, बिना दस्तावेज चार साल से रह रहे थे आरोपी अच्छा ! म्हणजे मविआ काळात आले होते तर हे !! लब्बाड कुठले !!
13/03/2024 - 14:00 Permalink
चौकस२१२

एका आयडिया ची कल्पना "लवकरात लवकर पाकिस्तान ने पण स्वतःचा सी ए ए कायदा करावा !" समझने वाले को.....
14/03/2024 - 07:27 Permalink
मुक्त विहारि

In reply to by चौकस२१२

किंवा गेला बाजार, निदान काही महिने तरी, सौदी अरेबिया मध्ये, पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुस्लीम जनते बरोबर काढावीत..
14/03/2024 - 21:51 Permalink
चौकस२१२

चीन मधे तर अताही ऊयगुर मुस्लिमांचा छळ सुरू आहे. त्यांचा कैवार घ्य्याला अनेक श्रीमंत मुस्लिम देश आहेत कि , या शिवाय पाश्चिमात्य देशातील डावे सतत तयार असतात कि आता कोण येत असेल तर धर्म न पाहता नागरिकत्व नाकारण्यात यावं. मानवतेचच्या दृष्टितने हे जरी बरोबर असले तरी अनेक देश प्रत्यक्ष- उघडपणे किंवा अप्रत्यक्ष "आपल्या धर्माच्या" लोकांना स्थलांतर व्हायला प्रोत्साहंन देतात उदाहरण मुस्लिम बहुल इंडोनेशियात ईस्ट तीमूर हा ख्रिस्ती बहुल भाग आहे त्याला "स्वतंत्र " व्हायला निधर्मी परंतु ख्रस्ती बहुल ऑस्ट्रेलियन सरकार ने मदत केली ! ज्यू आणि इस्राएल चे नाते तर जगजाहीर आहे
14/03/2024 - 08:12 Permalink
गवि

अनेक प्रतिसादांत अनेक ठिकाणी भारत सुजलाम् सुफलाम् झाला (किंवा नाही झाला, जे असेल ते) असा उल्लेख वाचला. इथे एक समजून घेतल्यास बरे होईल की म् हा विभक्ती प्रत्यय आहे. संस्कृत भाषेत विषेषणाला देखील मूळ शब्दाचा प्रत्यय लागतो. या ठिकाणी (भारत) मातेला वंदन आहे. सुजल सुफल अशा मातेला वंदन. सुजल आणि सुफल या विशेषणांना देखील द्वितीयेचा विभक्ती प्रत्यय संस्कृतमध्ये लागतो. मराठीत: सुजल सुफल अशा मातेस (मी) वंदन करतो. पण संस्कृत मात्र शब्दश: बोले तो असे असते.: सुजलेस सुफलेस मातेस (मी) वंदन करतो. तेव्हा भारत सुजल, सुफल झाला. (किंवा जे काही मत असेल ते) असे म्हटल्यास योग्य होईल. सुजलाम् सुफलाम् झाला म्हणजे "सुजलेला (सुजल अश्या मातेला) सुफलेला" झाला असे म्हणणे, जे चूक आहे.
14/03/2024 - 08:25 Permalink

गवि, आमच्या ओळखीचे इतिहासाचे एक गुरुजी म्हणायचे की सुजलां सुफलां मलयजशीतलां हे बंगालचं वर्णन आहे. भारताचं नाही. आम्ही पोरटी गंमतीने म्हणायचो की, उर्वरित भारताला ते वर्णन लागू पडलेलं प्रत्येक भारतीयास आवडेल. म्हणून वंदे मातरं इतकं लोकप्रिय आहे. -नाठाळ नठ्या
14/03/2024 - 18:11 Permalink
धर्मराजमुटके

In reply to by गवि

कमाल आहे गविंची ! इथे लाधाळ्या चालू आहेत आणि तुम्ही त्याला लत्ताप्रहार म्हणा असे सुचवत आहात. कोणाला कशाच तर गविंना शुद्धलेखनाच अशी एक जुनी पुराणी म्हण आठवली.
15/03/2024 - 19:32 Permalink
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by गवि

भारत सुजल, सुफल झाला काय आणि सुजलाम् सुफलाम् झाला काय आम्ही वर्षांनु वर्ष संस्कृतमधून जे येईल त्याला प्रमाण मानतो. तत्सम तद्भव वगैरे.. आपण लोक राहणार नेदरलॅंड मधे. नातवंडाला बागेत खेळायला लावून मिपावर दळन टाकून आम्हाला कामाला लावणार ऐसा नाय चालबे. खेला होबे...! ;) -दिलीप बिरुटे
15/03/2024 - 22:17 Permalink
Nitin Palkar

ही अर्ध्या तासाची चित्र फीत बघितल्यास CAA ची आवश्यकता संजू शकेल . https://x.com/indicdialogue/status/1768190952752202058?s=20 .. अर्थात झोपलेल्या जागं करता येतं.
14/03/2024 - 20:30 Permalink
मुक्त विहारि

क्या था भारत-पाकिस्तान के बीच अल्पसंख्यकों से जुड़ा नेहरू-लियाकत समझौता, CAA क्यों है जरूरी https://hindi.theprint.in/opinion/what-was-the-nehru-liaquat-agreement-regarding-minorities-between-india-and-pakistan-why-is-caa-necessary/672217/ ----- यह चिंताजनक तथ्य है कि सीमावर्ती मुस्लिम देशों में आजतक भी गैर-मुस्लिमों अर्थात् हिन्दू, सिख, ईसाई, जैन, बौद्ध और पारसी आदि अल्पसंख्यक समुदायों के साथ अमानवीय व्यवहार और उत्पीड़न होता रहता है. 1947 से ही मुस्लिम बहुल पड़ोसी देशों में जारी इस धार्मिक प्रताड़ना के कारण भारत में विस्थापित लोगों की संख्या लगातार बढ़ी है. 2019 से लेकर आजतक पश्चिम बंगाल, केरल, तमिलनाडु, दिल्ली और पंजाब आदि विपक्ष शासित राज्यों द्वारा इसका खुलकर विरोध किया जा रहा है. यह विरोध मुस्लिम तुष्टीकरण की परम्परागत राजनीति का परिणाम है. --------
15/03/2024 - 12:21 Permalink
मुक्त विहारि

Pakistan Reaction: CAA पर पाकिस्तान की पहली प्रतिक्रिया, मुमताज जहरा बलोच ने दिया जहरीला बयान https://www.abplive.com/news/world/pakistan-first-reaction-on-caa-mumtaz-zahra-baloch-anti-india-satement-know-everyhing-2639574 ------- परत एकदा, If A=B and B=C, then ... A=C, हा मुलभूत नियम सिद्ध झाला.... ----- राष्ट्र प्रथम....
15/03/2024 - 12:40 Permalink
अमरेंद्र बाहुबली

In reply to by मुक्त विहारि

हे भारत सरकार चा जागी स्वतचे नाव लावनार्याला सांगायला हवे.०
15/03/2024 - 13:04 Permalink
मुक्त विहारि

In reply to by अमरेंद्र बाहुबली

एका महान व्यक्तीने म्हटले होतेच की... Indira is India... त्यामुळे, तुमच्या मताशी मी सहमत आहे... राष्ट्र प्रथम.. आणि ज्या अर्थी, पाकिस्तान CAA ला विरोध करत आहे, त्याअर्थी, CAA भारताच्या संरक्षणासाठी योग्यच आहे....
15/03/2024 - 14:24 Permalink
मुक्त विहारि

दानिश कनेरिया ने अब CAA का जिक्र कर भगवान हनुमान और राम पर दिया बयान https://www.abplive.com/news/world/danish-kaneria-statement-on-caa-lord-ram-hanuman-2638352 ------
15/03/2024 - 14:27 Permalink
मुक्त विहारि

बेनजीर कार्यकाल में थे पाकिस्तान के MP, जुल्म की इंतहा में ली शरण... CAA लागू होने से अब पूरी होगी ये हसरत https://navbharattimes.indiatimes.com/state/punjab-and-haryana/chandigarh/pakistan-hindu-mp-who-came-from-pakistan-to-haryana-in-happy-after-implementation-of-caa/articleshow/108509869.cms ------- पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुस्लिमांच्या तावडीतून, इतर धर्मीय अल्पसंख्यांक, आता नक्कीच वाचतील.......
15/03/2024 - 15:18 Permalink

पाक‍िस्‍तान से आईं ड‍िंपल वरंदानी ने सुनाई ह‍िंदुओं की दर्दनाक दास्‍तां, कहा- 'लड़कि‍यां ही नहीं, लड़कों का भी बुरा हाल' https://www.abplive.com/news/india/caa-rules-in-india-rolls-out-dimple-varandani-ahmedabad-says-not-merely-girls-hindu-students-also-facing-pain-and-problem-in-pakistan-2639003
15/03/2024 - 15:23 Permalink
मुक्त विहारि

इंडियन यूनियन मुस्लिम लीग ने सुप्रीम कोर्ट में उठाया सीएए का मामला, मंगलवार को होगी सुनवाई https://www.abplive.com/news/india/supreme-court-to-hear-indian-union-muslim-league-pleas-seeking-stay-on-caa-rules-on-19-march-2639620 ------- हीच लीग, पाकिस्तान आणि बांगलादेशच्या अल्पसंख्यांकांना पाठिंबा का देत नाही?
15/03/2024 - 23:35 Permalink

न्यायालयाने विधिमंडळाच्या कायदे निर्मितीच्या क्षमतेवर कधीही शंका उपस्थित केलेली नाही. मात्र केलेला कायदा घटनेच्या विरोधात असेल तर आणि तरंच न्यायालय तो रद्द ठरवू शकतं. मोदींनी पुरेपूर अब्यास करूनंच कायदा बनवला असणार. -नाठाळ नठ्या
16/03/2024 - 00:08 Permalink
हणमंतअण्णा शंक…

सगळी चर्चा उशिरा वाचली. मला या कायद्याबद्दल कोणताही आक्षेप नाही. कायद्यामध्ये भारतीय धर्म (भारतात जन्मलेले धर्म) असे स्पष्टपणे नमूद असावे असे वाटते. जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात भारतीय वंशाच्या लोकांना भारतीय धर्मामुळे छळ सोसावा लागत असेल तर भारताने या सगळ्यांना दारे खुली करावीत. मी तर म्हणेन भारतीय वंशाचा नसला तरी जपानी माणसाला बौद्ध स्वीकारल्यामुळे शिक्षा होत असेल तर त्याला देखील भारताने नागरिकत्व द्यावे. फक्त एकच मुद्दा आहे की या गोष्टी केस टू केस बेसिस वर कराव्यात. एकगठ्ठा समुदायावर होणारे धार्मिक अत्याचार अगदी स्वयंस्पष्ट असतील तर त्यांना खुशाल नागरिक करावे. उदा. पाकिस्तानातील हिंदू किंवा शीख समुदाय. अफगाणिस्तानातील बौद्ध समुदाय इत्यादी. पण प्रत्यक्षातली आकडेवारी आणि प्रचार केली जाणारी आकडेवारी यात तफावत आहे. नागरिकत्वासाठी आलेले अर्ज आकड्यानिशी मांडा असे म्हणाले तर सरकारने ते लगेच सांगावे. संसदेत कुणीतरी हे प्रश्न विचारलेही होते. जे उत्तर आले ते आणि सरकार करत असलेली जाहिरात यात खूपच फरक होता. हे कायदे आणायचे सरकारचे हेतू उदात्त असले तरी वेळा ध्रुवीकरण करण्यासाठीच आहेत हे मात्र सहज लक्षात येते. माझा तसेच अनेक विद्यमान सरकारविरोधी लोकांचा, तसेच प्रो कायदे असणार्‍या अनेक लोकांचा आक्षेप कायद्यांना नसून त्यायोगे मते मिळवण्यासाठी केल्या जाणार्‍या बुद्धिभेदाला आणि ध्रुवीकरणाला आहे. काही हजार लोकांना यातून भारतीय नागरिक होता येत असेल तर काय असा विशेष फरक पडणार आहे. लोकांना काही विशेष पडलेली नाही. ठीक आहे म्हणतात. काही विरोधक मात्र हे कायदे जणू आभाळ कोसळणार असल्यासारखे आहेत अशी का बतावणी करत आहेत हे काही कळत नाही. एकतर यातून कोणालाही हाकलणार नाहीत. मग विरोधकांनी सुद्धा उलट कायदा विस्तारित करायला मदत केली पाहिजे. श्रीलंकेतून आलेल्या तामिळ हिंदूंचा प्रश्न सुद्धा या अंतर्गत सोडवता येईल. दोन्ही बाजूंनी नको तितका फालतू बुद्धीभेद सुरु आहे. प्रत्यक्षात मात्र स्कोप खूपच लिमिटेड आहे.
16/03/2024 - 22:57 Permalink
चौकस२१२

In reply to by हणमंतअण्णा शंक…

क्षमा करा अण्णा पण जर कायदा योग्य वाटतो तर त्याने "उजवी बाजू बुद्धिभेद कशी करीत आहे?" इस्राएल जर उघडपणे जगातील ज्यू धर्मियांना दरवाजे उघडे करतात ( कागदपत्री सर्वधर्मसमावेशक असलेले पाश्चिमात्य देश पण मुख्यत्वे ख्रस्ती बहुल आपल्या धोरणात इतर जगातील ख्रस्ती बांधवांना अप्रत्यक्ष पणे मदत करतात - अप्रत्यक्ष म्हणजे असे उदाहरण , कॅथॉलिक चर्च धर्म प्रसारासाठी जगभर पैसे खर्च करते, आता उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेल्यात त्यांच्या शाळांना सरकारी शांलांसारखेच अनुदान मिळते मग त्यांचा तो पैसे वाचतो आणि ते तो धर्म प्रसार साठी वापरतात = झाली कि नाही अप्रत्यक्ष मदत ? मग जर भाजप सारखया उजवाय सरकारे जगातील पीडित हिंदू , शीख , जैन बुद्ध आणि ३ देशातील ख्रिस्ती पीडितांना मदत करणारा कायदा केला तर बिघडेल काय ? हा कायदा नरसिह रावांनी किंवा इंदिराजींनी केला असता तरी त्याला पाठिंबा देण्यात काय ती चूक बरे ??? मते मिळवण्यासाठी म्हणता तर शहाबानो प्रकरणी राजीव गांधींनी कोणाची बरे मते मिळवण्यासाठी सगळे केले?
17/03/2024 - 15:16 Permalink
Trump

In reply to by चौकस२१२

कागदपत्री सर्वधर्मसमावेशक असलेले पाश्चिमात्य देश पण मुख्यत्वे ख्रस्ती बहुल आपल्या धोरणात इतर जगातील ख्रस्ती बांधवांना अप्रत्यक्ष पणे मदत करतात
ज्या लोकांना याचे उदाहरण हवे असे त्यांनी युक्रेनियन विस्थापित आणि इतर देशातील विस्थापित ह्यातील फरक बघावा. https://www.nature.com/articles/s41586-023-06417-6 https://hir.harvard.edu/the-limitations-of-humanity-differential-refugee-treatment-in-the-eu/
17/03/2024 - 15:33 Permalink
सुनील

@हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर धाग्यावर आलेली एकमेव संयत प्रतिक्रिया.
दोन्ही बाजूंनी नको तितका फालतू बुद्धीभेद सुरु आहे. प्रत्यक्षात मात्र स्कोप खूपच लिमिटेड आहे.
संपूर्णपणे सहमत. कायद्याचा मसुदा वाचला तरी हे सहज लक्षात येते. ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी जे गैर-मुस्लिम पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा बांगलादेश येथून अवैधमार्गे आले, त्यांना भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करता येतील. थोडक्यात ज्या व्यक्ती किमान दहा वर्षांपासून भारतात राहात आहेत त्यांच्यासाठीचा हा कायदा अहे. आता हे सहजमान्य व्हावे की जी मंडळी इथे दहा वर्षांपासून राहात आहेत त्यांच्याकडे रेशनकार्ड तर असेलच पण आधारकार्ड असण्याचीदेखिल शक्यता खूपच आहे. तेव्हा अर्ज करणांची संख्या फार असणार नाही. तेव्हा ह्या कायद्याच्या विरोधात आक्रसताळेपणा करणे जितके अनावश्यक तितकेच अनावश्यक ह्या कायद्यामुळे हुरळून जाणे हे आहे! केवळ ध्रूवीकरणाराठी केलेला जुमला हेच ह्या कायद्याचे खरे वर्णन. तसेही ह्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेले आहे. बहुधा पुढील आठवड्यात तो सुनावणीस येईल. तेव्हा जे होईल ते होईल. असो.
17/03/2024 - 08:23 Permalink

>>धाग्यावर आलेली एकमेव संयत प्रतिक्रिया. हणमंतराव मिपावर फारसे सक्रिय नसतात. त्यामुळे त्यांना धागालेखक आणि काही प्रतिसादकांचे अंतस्थ हेतू माहीत नसावेत (असा अंदाज आहे). त्यामुळे त्यांनी भाबडेपणामुळे नेमका प्रतिसाद दिला. बाकी मिपाकर वाह्यात लोकांना ओळखून आहेत त्यांनी तसे प्रतिसाद दिले. तुम्ही जुने जाणते (जरी डाव्या कंपूतील असले तरी) आहात तुम्हाला हे माहित नसावे हे आश्चर्य आहे. की कालाच्या ओघात असे विस्मरण झाले ? हरकत नाही. होते असे.
18/03/2024 - 10:12 Permalink
मुक्त विहारि

https://www.amarujala.com/india-news/caa-indian-citizenship-matua-community-body-asks-for-no-application-till-next-govt-2024-03-19 ----- सलाह सरकार की तरफ से नहीं, मतुआ समुदाय के शीर्ष संगठन की तरफ से दी गई है। ----- कूठे, सहनशील मतूआ समाज आणि कुठे रोहींग्या आणि बांगलादेशी मुस्लीम?
19/03/2024 - 21:21 Permalink