पराशी अर्धसहमत!
जिथे श्रीकृष्ण तिथे विजय!!
सहज म्हणून संत ज्ञानेश्वरांची एक ओवी आठवते-
चंद्रु तेथ चंद्रिका
शंभु तेथ अंबिका
संत तेथ विवेका
असिणे किजो!
strong>प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;) तंगडी खेचायला ;) ;)
कृष्णाला अहोजाहो कशाला?
देव, राजा, मित्र व आई यांना अरेतुरे करण्याची परवानगी व्याकरणात देखील आहे. अरेतुरे ही गोष्ट जवळीक दाखवते म्हणुन संत देवाला अरेतुरे च म्हणतात.
अहोजाहो आदरार्थी असले तरी दुसरीकडे ते अंतरार्थी सुद्धा आहे. बर्याचवेळा ते आदरापेक्षा अंतर दाखवते. तिथे औपचारिकता येते.
अहोजाहो तल्या कृष्णापेक्षा अरेतुरे तला कृष्ण जवळचा वाटतो. 'देरे कान्हा चोळी लुगडी' हे ऐकताना 'द्या हो कान्हा चोळी लुगडी' कसं वाटेल?
औपचारिक ओळखीचे रुपांतर अनौपचारिक मैत्रीत झाले की अहोजाहो वरुन अरेतुरे केव्हा येतो हे समजत नाही. क्वचित प्रसंगी उलट देखील होते
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
लेख लिहिण्यामागचे कारण समजले नाही. लहानपणापासून कोणत्या ना कोणत्या पुस्तकात वाचलेल्या घटनाच पुन्हा लिहून काय साध्य झाले? त्याचा ना वेगळ्या दॄष्टीकोनातून विचार झलाय ना नवीन काही समजलंय अथवा काही गर्भितार्थ शोधण्याचाही प्रयत्न दिसत नाही.
अहो सिरीयसली विचारतोय मी.
क्रमश: नसल्याने ह्याचे अजून भागही येणार नाहीत असं वाटतंय. त्यामुळे कॄष्ण असं शीर्षक घेऊन त्या उत्तुंग व्यक्तीमत्वाच्या आयुष्यातील ही एकच ठरावीक घटना घेऊन त्यातून काहीच नवीन न सांगितल्यामुळे हा प्रश्न पडला मला.
" मुरलीमनोहर, ज्या बाजूला तुम्ही तेथे सत्य व जेथे सत्य तेथेच विजय ! ह्याच कारणामुळे मी तुम्हाला मागितले... " हा विश्वास खूप महत्त्वाचा आहे. लेख खूप आवडला. =D>
क्रान्ति
{तापलो रामराया!}
अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो!
www.mauntujhe.blogspot.com
वडीलांना दिलेले वचन, त्यांच्या एहिक सुखासाठी केलेली भीष्म प्रतिज्ञा यांच्या भोवर्यात अडकल्याने, श्रीकृष्णासारख्या ज्ञानी पुरूषाचे बोलणे त्यांना कळले पण वळले नाही. त्या प्रतिज्ञेतच एका महान कुळाच्या नाशाची बीजे लपली होती.
अन्यथा गादीच्या भल्यासाठी राज्यकारभार स्वताच्या हातात घेऊन, उत्तराधिकारी म्हणून धर्मास घोषित करणे त्यांना अशक्य नव्हते. खरेतर त्यांना अशक्य काहीच नव्हते. पण ते आपणास करता येईल याचा विश्वास त्यांना वाटत नसावा.
एखाद्या गोष्टीचा आदी, विस्तार, भरभराट, होत तीचा अंत निश्चित असतो. भरतवंशाचे तेच झाले. ती काळाची गरज होती, प्रत्यक्ष परमेश्वर तेथे हतबल होता
"...एक राजा, सम्राट... पुत्रप्रेमाने अंधळा होऊन.. लहान भावाच्या मुलांचे हक्क नाकारतो आहे...." ".. युध्द अटळ आहे .. कोण कोणाच्या बाजूने लढणार हे देखील स्पष्ट आहे..." " .. विनाश हा विनाकारण केलेल्या हट्टामुळेच होतो.... युध्द लवकरच सुरु होईल व संपेल ही लवकर पण.. " वगैरे वाक्ये वाचून मला सुरुवातीला वाटलं की राजेंनीदेखील क्रिप्टिक लिहायला सुरूवात केलीये आणि ही गोष्ट बाळ ठाकरे-उद्धव-राज यांच्या संदर्भात आहे!! पण तसं काहीच नाही असं आता कळतंय ;)
खरे आहे, कृष्ण हा विषयच असा आहे की त्याला अंतच नाही असे वाटते. हा छोटासा लेखही छान उतरला आहे. क्रमशः जरी नाही, तरी विविध विषयांच्या अनुषंगाने, विविध पैलूंवर कृष्ण विचार असेच आणखी यावेत असे या निमित्ताने वाटले.
कृष्णप्रेमी शशिधर.
कृष्णाच्या पायाशी धर्मराज बसला होता, अर्जुन नव्हे!>>> हे विधान चुकीचे आहे. त्यावेळी तिथे अर्जुनच उपस्थित होता. कृष्णाचा सगळ्यात लाडका आणि आवडता सखा म्हणुन धर्मराजाने या कामासाठी अर्जुनाचीच योजना केली होती.
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
प्रतिक्रिया
छान
पराशी
कृष्ण हा
छान लिहिले
असेच बोल्तो !
असेच म्हणतो
अहो जाहो
आवडले
छान
दुनियादार
खुप सुंदर
अप्रतिम
मजेत
.
आता
ओ राजे
लेख छोटे
थोडी दुरूस्ती
धन्यवाद. यो
आणखी दुरुस्ती!
संजय साहेब
हेच खरे!
छान..
वाह वाह
पितामह
मला सुरुवातीला वाटलं की...
कृष्ण!
कृष्णाच्य
अडीजोशी