मी काही या विषयात माहीतगार नाही (तसा इतरात आहे असा माझा क्लेम नाही, पण तरी देखील आधीच सांगतो!)
आमच्याकडे शक्यतोवर गणपतीत (जर जमले नाहीतर नंतर कधीतरी), श्रीगणपत्यर्थवशिर्षमचे सहस्त्रावर्तन होत असे. त्यात फक्त शेवटच्या स्तोत्रातच फलश्रूती म्हणली जायची. का ते मला माहीत नाही... पण मला त्याचे कारण भटजींचे "टाइम मॅनेजमेंट" वाटायचे. फक्त स्तोत्र म्हणायला साधारण दीड मिनिट वेळ लागतो. संपूर्ण म्हणले तर तो वेळ दुप्पट होऊ शकतो!
पठणाने स्वाइन फ्लू बरा होईल ते कळलेच नाही >> मंत्र पठणाने रोग बरा होतो ह्यावर माझा विश्वास नाही. :)
पण फलशृती नेहमी व खास करुन आवर्तनात तर नेहमी म्हणायची गरज नाही. कारण त्यात त्या मंत्राची स्तुती असते. जसे अर्थवशिर्ष सकाळी म्हणल्यावर हे होते, सकाळी व संध्याकाळी म्हणल्यावर हे होते वगैरे, वगैरे. ते एकदा आले तरी पुरे.
पठणाने स्वाइन फ्लू बरा होईल ते कळलेच नाही >> मंत्र पठणाने रोग बरा होतो ह्यावर माझा विश्वास नाही.
मंत्रपटनान नुस्ते रोग बरे होतात अस नाय तर कर्ज बी फिटत अस आम्ही वाचुन आहोत.
ह्ये पाहा - http://misalpav.com/node/1218
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
माझ्या मते स्तोत्र आणि श्लोक या मध्ये फरक आहे.
आपण लिहिलेला श्लोक आहे आणि श्लोकाला फलशृती नसते. स्तोत्राला असते.
मलाही या विषयातली फार माहिती नाही. पण माझ्या थोड्याफार माहितीनुसार हे असं असावं.
गणेशाथर्वशिर्ष हे स्तोत्र आहे, श्रीसूक्त , पुरूषसूक्त ही सुद्धा स्तोत्रे आहेत त्यामुळे त्यांना फलशृती आहेत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
श्लोकाला फलशृती नसते.
अहो तो सगळा श्लोक हीच फलश्रुती आहे. अमुक तमुक ज्याच्या नामस्मरणाने बरे होते त्या दत्तात्रयाला मी नमस्कार करतो असा श्लोकाचा अर्थ आहे. नामस्मरण कसे करायचे याचा किंवा मूळ श्लोकाचा उल्लेखच नाही.
खराटा
(रंग माझा वेगळा)
"संवत्सरेण सिद्धिंच लभते नात्र संशय:।" असे आयुष्यभर रोज म्हणणारी माणसे दिसतात, पण त्यांना कोणती सिद्धी प्राप्त झाली आहे ते मात्र कळत नाही. मग त्यावर विष्वास कसा ठेवणार?
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
बापरे मंत्र वाचायला अर्धा तास लागला......बाउंसर गेला हे वेगळे सांगायला नको.
स्प्राईट प्राशनाने देखिल स्वाइन फ्लू बरा होतो असे वाचले. हे जास्त सोपे - हो की नाही?
वाईन (D) फ्लू झालेला
अर्चिस
फलश्रुती महत्वाची आहे किंवा नाही हा वेगळाच विषय झाला. तज्ञ लोकं नीट मार्गदर्शन करू शकतील. मला नाही त्यातलं जास्त काही कळत.
पण आपण स्तोत्रं कशाकरता म्हणतोय/स्तोत्रं का म्हणतात हे मला वाटतं जास्त महत्वाचे असतं.
देवळात जातो, देवाला नमस्कार करतो हे सगळे आपण "का" करतो हे जास्त महत्त्वाचे आहे. वैयक्तीक/सामाजिक असा काही व्यावहारीक/अध्यात्मिक फायदा व्हावा, म्हणून आपण स्तोत्र पठण करतोय का?
शेवटी आपल्या मनोभूमिकेवर सगळे अवलंबून असतं.
राघव
धर्म हि अफुची गोळी आहे हे माझं ठाम मत आहे. संस्कृत हि जनतेला न कळणारी भाषा
असुन त्यातुन बडबड करणे आणि लोकांना नरकाची भीती दाखवुन फसवणे हा चावटपणा आहे. हे थोतांड आहे.
गाद्यांमध्ये रुपयांची बंडले शांतपणे भरून आनंदाने त्यावर झोपणारा,
मेथांबा
या मंत्रांवर माझा विश्वास नाही. मंत्रांमुळे जर रोग बरे होत असतील तर. आपल्या वैद्यकीय अभ्यासक्रमात या मंत्रांचा
समावेश करायला हवा. आणि त्या विभागाचे मुख्यपद श्री. खराटा यांना द्यायला हवे. असे मला वाटते. त्यांच्या चेल्यांमध्ये
सध्याचे सर्व अध्यात्मिक गुरु येतील असे मला वाटते.
सूचना: हा काथ्याकूट या विशिष्ट मंत्राविषयी नसून फलश्रूती म्हणावी की नाही या विषयी आहे.
अनेक स्तोत्रे काही विशिष्ट हेतूने रचलेली असतात आणि तो हेतू काय हे फलश्रूतीमध्ये सांगितलेले असते. स्तोत्र पठणाने हेतू साध्य होईल (होईल न होईल तो प्रश्न वेगळा); पण हेतू काय आहे ते पठणकर्त्यला कसे समजणार? या साठी ती पुस्ती असणार. तसेच हेतू दर वेळी मनाशी घोकल्याने मनावर त्याचा परिणाम होऊन हेतू साध्य व्हायला अजून मदत मिळणार. असा माझा तर्क. त्यामुळे स्वतःच्या मनावर बिंबवण्यासाठी फलश्रूती एकदा तरी म्हणावी असे मला वाटते.
-- लिखाळ.
मंत्रालाच जोडून ठेवले की वेगळे शोधायचे कष्ट नाहीत! (संगणकावरच्या वेगवेगळ्या फाईल्सच्या एक्स्टेंशन्सवरुन वर्ड, पीडीएफ, एक्सेल अशा फाईल्स जशा चटकन हुडकता येतात तसेच काहीसे..)
चतुरंग
प्रतिक्रिया
अवग्रह a~
धन्यवाद.
सहस्त्रावर्तन
तसही बर्याच मंत्रात
फलशृती
बापु
माझ्या मते
श्लोकाला
बोगस क्लेम???
????????
ह्म्म..
शुद्ध बंडलबाजी
मंत्र.
सूचना: हा
कुठला मंत्र कोणत्या कारणासाठी आहे ह्याचे उत्तर