आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात लिहावे आणि नवीन मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती.
काल उध्दव ठाकरेंनी त्यांच्या अजूनही नियंत्रणात असलेल्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख- नेते यांच्यापुढे भाषण करताना दोन आरोप केले.
पहिला आरोप म्हणजे 'त्यांनी' माझ्या कुटुंबीयांचा आणि माझा अपमान केला. वा रे वा. तुम्ही इतरांच्या कुटुंबियांना कसे वागवत आला आहात उध्दवजी? तुम्ही इतरांचा आणि इतरांच्या कुटुंबियांचा सन्मान करत आला आहात का? २०१४ च्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळेस नरेंद्र मोदींच्या दिवंगत वडिलांच्या नावाचा उल्लेख तुम्ही केला होतात हे आम्ही विसरलेलो नाही. नरेंद्र मोदींचे वडील मोदी राजकारणात यायच्या कितीतरी वर्षे आधी गेले. मोदींच्या वडिलांचा राजकारणात अजिबात काहीही भाग नव्हता आणि ते एक सामान्यातील सामान्य व्यक्ती होते. तरीही त्यांचा प्रचारसभेत तुमच्या राजकारणासाठी तुम्ही उल्लेख केलात तो मोदी कुटुंबियांचा केलेला अगदी सन्मानच होता नाही का? दुसरे म्हणजे अटलबिहारी वाजपेयींचे १६ ऑगस्ट २०१८ रोजी निधन झाल्यानंतर सामनातून वाहिलेली गटारगंगा विसरलात का उध्दवराव? वाजपेयींचे निधन आधीच झाले होते पण ते १५ ऑगस्टपूर्वी जाहीर केले असते तर दुखवटा लागला असता आणि मोदींना निवडणुकीपूर्वीचे शेवटचे १५ ऑगस्टचे भाषण लाल किल्ल्यावरून करता आले नसते ते व्हायला नको म्हणून वाजपेयी गेल्याची बातमी नंतर जाहीर करण्यात आली हे तारे सामनामधून तोडले गेले होते. असे अनर्गल बोलून वाजपेयींची दत्तककन्या नमिता आणि तिची कन्या (वाजपेयींची नात) निहारीका यांना काय वाटेल याची पर्वा तुम्ही केली होती का?
दुसरा आरोप म्हणजे 'ते' माझ्या आजारपणाचा राजकीय कारणासाठी गैरवापर करत आहेत. There you go. २०१८ मध्ये मनोहर पर्रीकर आजारी असताना ते अमेरिकेला उपचारांसाठी गेलेले असताना गोव्याला आजारी राज्य म्हणून जाहीर करा असे ही गटारगंगा सामनामधून कोणी वाहिली होती? पर्रीकरांच्या आजारपणाचा तुम्ही कोणत्या कारणासाठी वापर तुम्ही केला होतात?आणि तेव्हा पर्रीकरांच्या कुटुंबियांना कसे वाटेल याची पर्वा तुम्ही केली होतीत का?
उध्दव ठाकरेंनी केलेले आरोप कितपत खरे आहेत याची कल्पना नाही. पण ते खरे असतील तर 'करावे ते भरावे' या उक्तीचा थेट अनुभव उध्दव घेत आहेत याची प्रचिती आली.
वाचने
20360
प्रतिक्रिया
196
मिसळपाव
प्रतिक्रिया
सेनेने महाराष्ट्रात भाजपला
बरोबर. यातून धडा घ्यावा स्थानिक पक्षांनी.
In reply to सेनेने महाराष्ट्रात भाजपला by अमरेंद्र बाहुबली
+१ तेच पाहत होते.
In reply to बरोबर. यातून धडा घ्यावा स्थानिक पक्षांनी. by कंजूस
+१ सेनेने भाजपला वाढवलं नसतं
In reply to +१ तेच पाहत होते. by Bhakti
जो पक्ष कधीही हिंदूत्ववदी
In reply to सेनेने महाराष्ट्रात भाजपला by अमरेंद्र बाहुबली
पवारांच्या "सर्वधर्मसमभावी"
In reply to जो पक्ष कधीही हिंदूत्ववदी by चौकस२१२
पवारांच्या "सर्वधर्मसमभावी" आव आणत जातीचे राजकारण खेळणाऱ्या पक्षाबरोअबरअसं फक्त भाजप समर्थकाना वाटतं. बाकी पहाटेचा फियास्को झाला नसता तर फडणवास राहनार होतेच ना? :)महाराष्ट्राच्या हितासाठी शरद
तसेच शरद पवार नाव ऐकून जळफळाट
In reply to महाराष्ट्राच्या हितासाठी शरद by डँबिस००७
तुमने मेरा घर तोडा था, पर
उध्धवजीके पतन के दो कारण, कधी
In reply to तुमने मेरा घर तोडा था, पर by डँबिस००७
उध्धवजीके पतन के दो कारण,कधी झालं पतन ? :) बाकी अतिक्रमनात घर बांधनार्या कंगनाच्या शापाने ठाकरेंचं काहीही वाकडं झालं नाही. पण तिचा १०० कोटीचा सिनेमा अडाच कोटी कमावून संपला. तिलाच महाराष्ट्राची शाप लागला, जाहीरातू, स्टारडम , सिनेमे सगळं गेलं. धाकडचं यश पाहून आता तिला कोणता प्रोड्युसर दारातही ऊभा करनार नाही. :) भाजपच्या नादी लागून पायावर धोंडा पाडून घेतलेले- सचिन पायलट ज्योतीरादित्य शिंदे कंगना अर्नब परमवीर वानखेडे नितीश कूमार राणा दांपत्य नि आता बंडं खरं असेल तर एकनाथ शिंदे.यांचं काय झालं वाटोळं हे पाहून मतदार भाजपला टाळणार.
In reply to उध्धवजीके पतन के दो कारण, कधी by अमरेंद्र बाहुबली
राहुल गांधी अजून भाजपच्या
In reply to उध्धवजीके पतन के दो कारण, कधी by अमरेंद्र बाहुबली
उलट सेना भाजपच्या नादी लागली
In reply to राहुल गांधी अजून भाजपच्या by रात्रीचे चांदणे
उलट सेना भाजपच्या नादी लागली आणि १ आमदार ते ५५ आमदार अशी अधोगती झाली.बरोबर. सेना भाजपच्या नादी लागावी म्हणून भाजप नेते मातोश्रीवर युती करा म्हणून विनवन्या करायला यायचे. :)कधी झालं पतन ? :)
In reply to उध्धवजीके पतन के दो कारण, कधी by अमरेंद्र बाहुबली
तेच की.
In reply to कधी झालं पतन ? :) by चौकस२१२
राऊतांच्या खात्यात त्यांच्या
In reply to तेच की. by विजुभाऊ
राऊतांच्या खात्यात त्यांच्या आयुष्यात सेना संपविणे हे एक पाप्/पुण्य जमा होणार हे मात नक्की.राऊत ह्यांनी एकट्याने भाजपला अंगावर घेतलं तेही कुठल्याही चौकशी ला न घाबरता. बाकी सेना संपायची काळजी भाजपचे लोक फार करतात. :) सरळ सांगा की राऊत रोज भाजपची अब्रू वेशीवर टांगतात. त्यांनी २.५ वर्षात खंड पडू दिला नाहीये.राऊत आज आमदारांच्या बाबतीत हा अगोदर कुठेतरी वॉचमन होता , हा भाजी विकायचा , हा रस्त्यावर बसायचा असे कायकाय बोलतत होते.खरं तेच बोलले. ह्या आमदारांना शिवसेनेनेच मोठं केलंय.पक्षाचे ५५ पैकी ४० आमदार असे
In reply to कधी झालं पतन ? :) by चौकस२१२
पक्षाचे ५५ पैकी ४० आमदार असे निघून जातात यात पतन नाही?अजून सिनेमा संपलेला नाही. वाट पहा. मागच्या वेळेस ही “मोटा भाई ने गेम किया” म्हणून पहाटे पहाटे संदेश फाॅरवर्ड करायला सुरूवात केली होती. नंतर कळालं की मोटाभाईचाच गेम झालाय. :)हे मात्र खरे आहे. फिंगर्स
In reply to पक्षाचे ५५ पैकी ४० आमदार असे by अमरेंद्र बाहुबली
संजय राऊत सारखा बेअक्कल माणुस
संजय राऊतांनी अतिशय नीच पातळी
In reply to संजय राऊत सारखा बेअक्कल माणुस by डँबिस००७
संजय राऊतांनी अतिशय नीच पातळी
In reply to संजय राऊतांनी अतिशय नीच पातळी by चौकस२१२
संजय राऊतांनी अतिशय नीच पातळी गाठली आहे३५ वर्षे ठाकरी शौली म्हणून फुले ऊधळनारे भाजपा समर्थक आता सेनेने गाडीतून ऊतरवल्यावर नीच वगैरे भाषा वैपरू लागलेत. ऊद्या युती झाली की ह्याच राऊतांची परत स्तुती सुरू होईल.इथुन पुढे मविआ जर तुटली तर
इथुन पुढे मविआ जर तुटली तर
In reply to इथुन पुढे मविआ जर तुटली तर by कानडाऊ योगेशु
इथुन पुढे मविआ जर तुटली तर राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस व शिवसेना हे सोबत मिळुन लढणार कि वेगवेगळे.?मविआ तुटली किंवा टिकली तरी पुढील विधानसभा निवडणुकीत फक्त राष्ट्रवादी व कॉंग्रेसची युती असेल. त्यात ते सेनेला घेणार नाहीत. सेनेला एकटे लढावे लागेल व जास्तीत जास्त १० जागा मिळतील. अगदी सेनेला युतीत घेतले तरी ते फार थोड्या जागा सेनेला देतील.जर निवडणुका लगेच लागल्या
In reply to इथुन पुढे मविआ जर तुटली तर by श्रीगुरुजी
https://www.indiatoday.in
जगाला पुरेसा गहू निर्यात करू
आता ह्याच व्यापाऱ्यांनी
In reply to जगाला पुरेसा गहू निर्यात करू by आग्या१९९०
आता ह्याच व्यापाऱ्यांनी सरकारने गहू निर्यातबंदी केल्याने गव्हाचे पीठ निर्यात करायला सुरुवात केली.खिक्क. ईतकी साधी गोष्ट ह्या सरकारला कळू नये. ह्यांचे समर्थक सोमावर ईतराना न्यान शिकवण्यात आघाडीवर असतात.गव्हाच्या पिठावर निर्यातबंदी
In reply to जगाला पुरेसा गहू निर्यात करू by आग्या१९९०
आता केंद्र सरकाराला स्वतःच्या
In reply to गव्हाच्या पिठावर निर्यातबंदी by Trump
रिझर्व बँकेने रेपो दर
हा रोज एक पायरी खाली उतरतोय.
+१
In reply to हा रोज एक पायरी खाली उतरतोय. by श्रीगुरुजी
जनतेचे सोडा
In reply to +१ by यश राज
https://maharashtratimes.com
मी कालच म्हणालो की राज साहेब
In reply to https://maharashtratimes.com by श्रीगुरुजी
हिंदुत्वासाठी शिवसेना किंवा
In reply to मी कालच म्हणालो की राज साहेब by शाम भागवत
हिंदुत्वासाठी शिवसेना किंवा मनसे पाहिजेच.का भाजप नको?? : )खळ्याळखट आणि हिंदुत्व यांचा
In reply to मी कालच म्हणालो की राज साहेब by शाम भागवत
अशा परिस्थितीत हा गट मनसेत
In reply to https://maharashtratimes.com by श्रीगुरुजी
अशा परिस्थितीत हा गट मनसेत विलीन झाला तर सेनेच्याच एका शाखेत गेल्याने कोणाचा फारसा आक्षेप असेल असे वाटत नाही.लोक एकवेळ बूडनार्या जहाजेत बसतील पण समुद्रात डूबकी मारून बूडालेल्या जहाजेत बसायला जानार नाही. बाकी शिंदे गटाचे खरे/खोटे बंड काही दिवसातंच थंड होईल. बोलणी करायला आमदार पाठवले आहेत.पुढे काय होणार?
In reply to https://maharashtratimes.com by श्रीगुरुजी
ह्या बंडामागे भाजप नाही असं
Video : गुवाहाटीमध्ये बंडखोर
मोदी मिडीया म्हणुन हिणवणार्या
टोमणे आणि रडगाणं!
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- SURESH WADKAR I VITTHAL AAWADI I LIVE PERFORMANCE I BIG CANVAS ENTERTAINMENTहे बंडं खरं असेल तर एकनाथ
उद्धव ठाकरे नंतर तर आदित्य
In reply to हे बंडं खरं असेल तर एकनाथ by अमरेंद्र बाहुबली
>>>
In reply to उद्धव ठाकरे नंतर तर आदित्य by रात्रीचे चांदणे
गुवाहाटीहून ४० आमदारांचे मृतदेह येणार!!
हा रोज एक पायरी खाली उतरतोय.
In reply to गुवाहाटीहून ४० आमदारांचे मृतदेह येणार!! by क्लिंटन
बरळण्याचा एक एक विक्रम मोडत
In reply to हा रोज एक पायरी खाली उतरतोय. by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी ते महाराष्ट्र
In reply to हा रोज एक पायरी खाली उतरतोय. by श्रीगुरुजी
नबाब मलीकांचे मंत्रीपद
In reply to हा रोज एक पायरी खाली उतरतोय. by श्रीगुरुजी
पण उद्धव ठाकरे हे राउताना का
In reply to नबाब मलीकांचे मंत्रीपद by विजुभाऊ
पण उद्धव ठाकरे हे राउताना का सहन करत आहेत हे गौडबंगाल आहे. नक्कीच त्यांची काहीतरी मजबुरी असणार.राऊत रोज भाजपची पिसे काढतात म्हणून. :)राऊत
In reply to गुवाहाटीहून ४० आमदारांचे मृतदेह येणार!! by क्लिंटन
.या प्रवक्त्यांनी वापरलेली
In reply to राऊत by क्लिंटन
असल्या समर्थकांचीही किळस
In reply to राऊत by क्लिंटन
असल्या समर्थकांचीही किळस यायला लागली आहे.अगदी लहानपणी समजायला लागल्यापासून मला शिवसेना हा पक्ष, शिवसेना नेते आणि शिवसेना समर्थक यांची कायमच शिसारी वाटत आली आहे.काहींना अचानक २०१९ नंतर
In reply to असल्या समर्थकांचीही किळस by श्रीगुरुजी
गुवाहाटीमधून ४० आमदारांचे
In reply to गुवाहाटीहून ४० आमदारांचे मृतदेह येणार!! by क्लिंटन
गुवाहाटीमधून ४० आमदारांचे मृतदेह येतील असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे अशी बातमी लोकमतवर आली आहे.पूर्वी कृष्णा देसाई, श्रीधर खोपकर यांचे खून सेनेला पचविता आले. आता तसे करता येईल असे वाटत नाही. मनसुख हिरेनच्या खुनानंतर वाझेला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न उठांनी केला होता. पण तो अयशस्वी ठरला.क्लिंटन साहेब अहो तुम्ही राऊत
In reply to गुवाहाटीहून ४० आमदारांचे मृतदेह येणार!! by क्लिंटन
४० आमदारांचे आत्मे मेले आहेत
In reply to क्लिंटन साहेब अहो तुम्ही राऊत by चौकस२१२
मा.उध्वजी जरी एकटे पडले तरी
धमकी नंतर सुद्धा
हीच ती बातमी
In reply to धमकी नंतर सुद्धा by कर्नलतपस्वी
म रा सरकारने शिवसेनेच्या
विधायक नाही हो “आमदार”.
In reply to म रा सरकारने शिवसेनेच्या by डँबिस००७
आपण अत्यंत मुर्खासारखे बरळत
वेड लागण्याच्या अगदी जवळ येऊन
In reply to आपण अत्यंत मुर्खासारखे बरळत by श्रीगुरुजी
वेड लागण्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचला आहे.-- ते वेड लागण्याचे कारण कदाचीत हे असावे.हा ट्रेंड ट्विटरवर जोरात आहे
In reply to वेड लागण्याच्या अगदी जवळ येऊन by प्रसाद_१९८२
मला असा संशय यायला लागला आहे
In reply to आपण अत्यंत मुर्खासारखे बरळत by श्रीगुरुजी
😉
बरोबर आहे. आपल्याला जे
In reply to मला असा संशय यायला लागला आहे by शाम भागवत
उत्तर प्रदेश मधील रामपुर व