नुपुर शर्माचे यांचे काय चुकले? भारत सरकारची अशी प्रक्रिया अशी का?
काही प्रश्न
१. त्यांनी कुराण आणि हदीथ यांचा संदर्भ दिला. त्यामुळे त्यांनी खोटे बोलल्याचे सिध्द होत नाही. नक्की त्यांच्या वक्तव्यामध्ये आक्षेपार्ह काय आहे? कोणत्या कायद्यांचा भंग होत आहे?
२. त्यांना पक्षातुन काढुन टाकण्यामागे भाजपाची कोणती चाल / अपरिहार्यता असावी? देशातील मुस्लिम समाजाची होणारी प्रतिक्रिया किंवा इतर देशांची प्रतिक्रिया यांचा कितपत संबध असावा?
३. भारत सरकारने आखाती देशापुढे गुढगे का टेकले? तेथील भारतीय हिंदुच्या नोकर्या, येणारे तेल ह्याचा काय संबध आहे का? ते आखाती देश चीनबद्दल ब्र काढत नाहीत, मग भारत सरकार का असे वागत आहे?
४. हि तात्पुरती माघार आहे की मोदी सरकारने मुस्लिम लांगुलचालन सुरु केले आहे?
५. हिंदुत्व / हिंदुवादी लोकांची काय भुमिका असेल? ते भाजपाला एक अपरिहार्यता म्हणुन मतदान करणे चालु ठेवतील की पर्यांयाचा विचार करतील?
६. इतर पक्ष कॉंग्रेस, आप इ. कसे ह्याचा लाभ उठवतील?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
गुंड आणि अतिरेकी काय फरक आहे
बेजबाबदार सत्ताधारी
नुपूर शर्मा
टाइम्स नाऊ, नाविका कुमार.
नविका कुमार
बाबरी पाडली
हिंदू हतबल नाहीत
हम्म
* भाजप आपल्या प्रवक्त्यांना
९९ % सहमत
गामाजी, ७०० शेतकर्यांना मरू
+११११२
बकरीचे शेपूट माशाही वारीना व
सर्व हिंदूनी नुपूर शर्मा आणि
श्री साहना, धन्यवाद.
नुपूर प्रकरण
कायद्यात बसते का? आणि कोणत्या कायद्याने गुन्हा आहे
नुपूर शर्मा यांचे संरक्षण
+१
रिअलपॉलिटीक आणि नैतिक विचार
+ १
प्रकरण इथेच संपत नाही.
हे सगळं झालं म्हणजे मग इथे एक
खिक्क !!!
असो, पण या निमित्ताने समान
नुपुर शर्माचे यांचे काय चुकले
नुपुर शर्माचे यांचे काय चुकले?सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् , न ब्रूयात् सत्यम् अप्रियम् । प्रियं च नानृतम् ब्रूयात् , एष धर्मः सनातन: ॥हम्म
असे अनेक हिंदू निधर्मांध
श्री कलबुर्गी यांनी गणेश
थोडी सुधारणा.
ही सर्व राजकीय हेतू नी प्रेरीत गुलाम
आजवर अशी वक्तव्ये केली नाहीत का?
कायच्या काही ! नुपूर ह्यांची
डॉ. नरेंद्र दाभोलकर हिंदू
असे म्हणणारे मूठभर धर्मांध
मूर्तीपूजेला विरोध करणाऱ्या
कोणालाच माहिती नाही.
गौरी लंकेश ह्यांचे संशयित
संशयित आणि आरोप सिद्ध झालेले
दाभोळकर, कलबुर्गीवरून गौरी
सगळ्यांचे मारेकरी हिंदूच
कारण गुन्हे घडले त्या काळात
श्रद्धा स्थानावर गलिच्छ शब्दात कॉमेंट हा गुन्हाच
हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत.
हिंदूंकडून सतत होणारी समान
हिंदूहित किंवा हिंदूंचा फायदा
माहीत नाही. परंतु हिंदूंची
मी चुकत नसल्यास अहिंदूंना
असहमत. मला अजिबात नाही वाटत
मी चुकत नसल्यास अहिंदूंना